प्रश्नांची यादी
1.पत्र म्हणजे काय:-
पत्र म्हणजे ज्या माध्यमातून कार्यालयास माहिती मिळते अथवा कार्यालयाकडून माहिती विचारली जाते.कार्यासनांकडून घेतलेलया निर्णयांची माहिती संबंधितास कळविता येते.
2.पत्रव्यवहाराचे प्रकार खालील प्रमाणे आहे.
अ) साधे पत्र:-
1.खाजगी व्यक्ती,संस्था,लोकसेवा आयोग,लोकप्रतिनिधी, लोकायुक्त, केंद्र शासन.
2.भाषा ही अचुक,संक्षिप्त,सुस्पष्ट व पत्राची कालमर्यादा आहे.
ब) अर्धशासकीय पत्र:-
1.महत्वाच्या विषयाकडे वैयक्तिक लक्ष वेधण्यासाठी याचा उपयोग करतात.
2.प्रलंबित माहिती मागवण्यासाठी. शक्यतो समकक्ष
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 133 views🌐 marathi त्यानुसार, वर्ग व्यवस्थापन कौशल्ये एक सकारात्मक वर्ग तयार करण्यासाठी सर्वोत्तम पद्धत तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवतात जिथे सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतांची जाणीव असते, त्यांची भूमिका पार पाडते आणि शिक्षकांसोबत एकत्रितपणे सकारात्मक शैक्षणिक वातावरण बनवते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi 23 आक्टोबर 1937 नयी तालीम या नविन शिक्षण पद्धतीचा विचार त्यांनी मांडला. मूलभूत शिक्षण खूप महत्वाचे आणि मूल्यवान आहे. वर्धा योजना, नाई तालीम, 'बेसिक एज्युकेशन' या नावांनीही हे ओळखले जाते. ज्यास देशभरात एक व्यावहारिक रूप देण्यात येणार होते.
काय होती नई तालीम शिक्षण प्रणाली?
खरतर महात्मा गांधी यांची 151 वी जन्मशताब्दी आपण
पूर्ण वाचा →स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले.
सावित्रीबाईंचा जन्म
क्रांतीज्योत सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नायगांव येथील ता. खंडाळा, जि. सातारा येथील खंडोबा सिदूजी नेवसे पाटील व लक्ष्मीबाई यांना कन्यारत्नाच्या रुपाने झाला. खंडोजी पाटील हे व्यवसायाने फुलमाळी व इनामदार घराणे होते. माई या त्यांचे पहिले अपत्य होत्या. माईंना सिंदूजी, सखाराम आणि
पूर्ण वाचा →मुलामुलींच्या शारीरिक, बौद्धिक, भावनिक व सामाजिक विकासासाठी आनंददायी, गतिमान व क्षमतावर्धक अशा शारीरिक हालचालींद्वारे नियोजनपूर्वक दिले जाणारे शिक्षक. हालचाल हा शारीरिक शिक्षणाचा पाया असून शरीर हे शारीरिक शिक्षण प्राप्त करण्याचे प्रमुख माध्यम आहे. असे असले, तरी शारीरिक शिक्षणाचे उद्दिष्ट केवळ शरीरापुरतेच मर्यादित नाही; तर शरीराबरेबरच मन, भावना, विचार इत्यादींवर होणारे
पूर्ण वाचा →शिक्षण ही सर्व बाल,तरुण व वृध्दांना सर्वांगीण विकासाकडे नेणारी जागतीक चळवळ आहे. ह्यां चळवळीची सुरवात १९९० साली जागतीक शिक्षण अभियांनात झाली. दहा वर्ष होऊनही बरेच देश अजूनही ह्या उद्देशापासून लांब आहेत. ब-याच देशाचे प्रतीनिधी डकार व सेनेगल येथे पुन्हा एकदा भेटले व २०१५ पर्यंत सर्व जनता शिक्षित असेल अशी ग्वाही
पूर्ण वाचा →लॉर्ड मेकॅलेचा जाहिरनामा १८३४ साली जाहीर झाला. त्यातूनच भारतीय शिक्षणपद्धतीची सुरुवात होत गेली. याच अहवालाला लॉर्ड बेंटिकने मान्यता दिली.
पूर्ण वाचा →सामाजिक वंचिततेने ग्रस्त असलेल्या समाजातील त्या लोकांच्या परिस्थिती कमी करण्याच्या उद्देशाने प्रशिक्षित कर्मचार्यांनी केलेले कार्य. सामाजिक कार्य ही एक शैक्षणिक शिस्त आणि व्यवसाय आहे जो सामाजिक कार्य आणि संपूर्ण कल्याण वाढविण्याच्या प्रयत्नात व्यक्ती, कुटुंबे, गट आणि समुदाय यांच्याशीच संबंधित आहे.
प्रमुख उद्देशांची तसेच कार्यपद्धतीची कल्पना :
समाजकार्य ही एक
पूर्ण वाचा →📂 सामाजिक🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi प्रत्येक समाज सर्वसाधारणपणे प्रचलित झालेल्या सामूहिक संकल्पनांवर ( उदा., कायदा, धर्म, नीती इत्यादी ) आधारलेला असतो. या सामुदायिक संकल्पना मानवी जाणिवेवर सामाजिक पर्यावरणामुळे लादल्या जातात. प्रत्येक समाज सामाजिक एकतेने बांधलेला असतो. संस्कृतीच्या प्रारंभिक अवस्थेत एकता यांत्रिक असते, तर प्रगत अवस्थेत ती सेंद्रिय असते.
समाज सुसंगत चालण्यासाठी काही गोष्टी अपरिहार्य असतात :
पूर्ण वाचा →📂 सामाजिक🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi कोणीही भारतीय नागरिक ह्या कायद्याअंतर्गत माहिती मिळवू शकतो. जम्मू आणि काश्मीर वगळता हा कायदा संपूर्ण भारतभर लागू आहे. भारताबाहेर राहणारे भारतीय नागरिक म्हणजे ओसीआय तसेच मूळ भारतीय वंशाच्या व्यक्तीदेखील म्हणजे पीआयओ (अधिकृत कार्डधारक असल्यास) ह्या कायद्याअंतर्गत माहिती मिळवू शकतात.
हा कायदा केव्हा अंमलात आला?
हा कायदा १२ ऑक्टोबर, २००५ रोजी अंमलात आला.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi