प्रश्नांची यादी
अर्ज केल्यापासून तीस (३०) दिवस. अठ्ठेचाळीस (४८) तास, जर माहिती एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याशी अथवा स्वातंत्र्याशी संबंधित असेल तर. जर माहितीचा अर्ज सहाय्यक जनमाहिती अधिकार्याकडे दिला असेल तर वरील कालमर्यादेत पाच दिवस अधिक करावेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi माहितीचा अधिकार अर्ज किती दिवसात निकालात काढणे बंधनकारक आहे?
अर्ज दिल्यानंतर ३० दिवसांच्या आत सर्व माहिती संकलित करून माहिती अधिकाऱ्याने आपणास द्यावयाची आहे. तीस दिवसांत माहिती न मिळाल्यास किंवा माहिती अधिकाऱ्याने माहिती नाकारल्यास तुम्ही पुढील ३० दिवसांत अपील अधिकाऱ्याकडे अपील करू शकता. अपील केल्यानंतर जास्तीत जास्त ४५ दिवसांत अपील अधिकाऱ्याने
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 93 views🌐 marathi हा कायदा सरकारच्या कामकाजात पारदर्शकता आणि जबाबदारीला प्रोत्साहन देतो . या कायद्यामुळे सरकारमधील भ्रष्टाचार रोखण्यात आणि लोकांसाठी चांगल्या पद्धतीने काम करण्यास मदत होते. सरकारी यंत्रणेच्या कार्यप्रणालीवर आवश्यक लक्ष ठेवणाऱ्या चांगल्या-जाणकार नागरिकांची निर्मिती या कायद्यात करण्यात आली आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 19 views🌐 marathi वैधानिक, नैतिक आणि मानवी इत्यादी आधारावर अधिकाराचा दावा केला जातो. अधिमान्य सत्तेला अधिकार म्हणतात. अधिमान्य सत्ता म्हणजे ज्यांच्यावर सत्ता वापरली जाते त्यांना तो सत्तावापर मान्य असतो. ज्या प्रकियेतून सत्तेचा वापर अधिमान्य बनतो असा अधिकार असणाऱ्या व्यक्तीच्या आज्ञा पाळल्या जातात.
अधिकार :
कोणती कृती अनुज्ञेय आहे आणि कोणती संस्था कायदेशीर आहे ह्या
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 44 views🌐 marathi नैसर्गिक न्याय म्हणजे काय?
शासकीय कर्मचा-यांचे बाबतीत देखील त्यांच्या दोषारोपांची माहिती त्यांना दिल्याखेरीज व त्या बाबतीतील त्यांचे म्हणणे त्यांना मांडण्याची वाजवी संधी दिल्याशिवाय त्यांना दोषी धरता येणार नाही अशी तरतूद राज्यघटने च्या कलाम ३११ मध्ये केलेली आहे. यालाच नैसर्गिक न्याय म्हणता येईल.
न्यायिक चौकशीत नैसर्गिक न्यायतत्त्वांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.
नैसर्गिक न्याय
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 71 views🌐 marathi सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो?
महाराष्ट्र शासनाने सामाजिक न्याय दिन हा २६ जून रोजी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त घोषित केला आहे. महाराष्ट्र राज्यात हा दिवस साजरा केला जातो.
पूर्ण वाचा →📂 सामाजिक🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi बोधनिक मानसशास्त्र या मानसशास्त्राच्या शाखेत मानसिक प्रक्रियांचा अभ्यास केला जातो. त्यावर संशोधने केली जातात. संवेदन स्मृती, विचार प्रक्रिया, बुद्धिमत्ता, समस्या परिहार, भाषा शिकणे, निर्णय प्रक्रिया, सृजनशीलता या सर्व प्रक्रियांना बोधनिक किंवा मानसिक प्रक्रिया असे म्हटले जाते. या प्रक्रिया मेंदूशी निगडित आहेत.
बोधनिक पुरातत्त्वाचे दोन भाग पडतात : आपल्या मानवजातीच्या (होमो सेपिएन्स)
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 43 views🌐 marathi बुद्धिमापन चाचणी यांचा जनक कोण?
मानवी बौद्धिक क्षमताच्या मापनासाठि फ्रेंच मानसशास्रज्ञ अल्फ्रेंड बिने यांनी १९०५ मधे सायमन नावाच्या सहकाऱ्याच्या मदतीने पहिलि बुद्धिमत्ता चाचणि तयार केलि म्हणुन बिने यांना बुद्धिमत्तेचा जनक म्हणतात.
त्यांनि ३ ते१३ वर्षे वयोगटासाठि पहिली चाचणि तयार केलि गेलि.त्यानंतर १९०८ मध्ये याचि सुधारित आवृति तयार करन्यात आलि.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi घटक नियोजनातून अध्यापन घटक, अध्यापन मुद्दे, पाठ्यवस्तू, उद्दिष्ट्ये व स्पष्टीकरणे अध्यापन पद्धती, शैक्षणिक साधने, अध्यापन अनुभव, मूल्यमापन ( निरीक्षण, लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा) याचा योग्य बोध होतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 20 views🌐 marathi शिक्षण हा सर्व मनुष्यांचा पहिला आणि सर्वात महत्वाचा हक्क आहे. आपण शिक्षणाशिवाय अपूर्ण आहोत आणि आपले जीवन व्यर्थ आहे. शिक्षण आपल्या जीवनात एक ध्येय ठेवण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी प्रेरणा देते. हे आपले ज्ञान, कौशल्य, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व सुधारते.
पूर्ण वाचा →