भारताची राज्यघटना किती दिवसात तयार करण्यात आली होती?
भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी किती कालावधी लागला ?
2 वर्ष 11 महिने 18 दिवस
भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी किती कालावधी लागला ?
2 वर्ष 11 महिने 18 दिवस
शिक्षण हक्क अधिनियम 2009 यात एकूण किती कलम आहेत?
हा बाल शिक्षण हक्क कायदा किंवा शिक्षणाच्या अधिकारांचा कायदा (आरटीई) ४ ऑगस्ट २००९ रोजी अधिनियमित केला गेला आणि भारतीय संविधानाच्या कलम २१ अ अंतर्गत १ एप्रिल २०१० पासून लागू करण्यात आला. हा कायदा १३५ देशांमध्ये लागू असून यांत भारताचा समावेश आहे.
६
आनंददायी शिक्षण :
आनंददायी शिक्षण मुळातच प्राथमिक स्तरावरील बालकांना आनंदी राहणे ,खेळणे ,
बागडणे अनेक प्रकारच्या गमतीजमती फार आवडत असतात .
त्यांना जर या प्रकारचे वातावरण शाळेत अथवा वर्गात मिळाले
नाही तर वर्गात स्थिर बसू शकत नाही.
त्याना कंटाळवाणे होतो तर
त्यांचे मन वर्गात रमत नाही ,विद्यार्थ्यांना आपणाला दिवसभर
शाळेत वर्गात ठेवायचे असते,त्यामुळे मुल टिकेल व
लोकशाही शिक्षणाचा विचार नवीन नाही. शंभर वर्षांपूर्वी विचारवंत आणि शिक्षणतज्ज्ञ जॉन ड्युईंनी तो मांडला. अनेकांनी त्यात भर घातली. कित्येकांनी त्यावर प्रयोग केले.
पूर्ण वाचा →राज्यशास्त्राचा जनक कोण आहे?
अॅरिस्टॉटल हा राज्यशास्त्र, शरीरशास्त्र, वनस्पतिशास्त्र यांचा जाणकार असणारा सुधारणावादी, मध्यममार्गी तत्त्वज्ञ होता. अॅरिस्टॉटल अनेक बाबतीत आपल्या पूर्वसुरींपेक्षा वेगळा होता. त्याने खाजगी जीवनमूल्ये, नीतिशास्त्र आणि राज्यशास्त्र या दोन भिन्न ज्ञान शाखा आहेत, हे स्पष्टपणे मांडले. त्याआधी या दोन गोष्टींत भेद केला जात नसे. अॅरिस्टॉटलचा आणखी एक महत्त्वाचा
१८५५-५६ साली मुंबई, मद्रास व बंगाल प्रांतांत शिक्षणखाते स्थापन झाले आणि १८५७ साली मुंबई, मद्रास व कलकत्ता येथे विद्यापीठे स्थापन झाली. इ. स. १८५४ ते १९०२ हा कालखंड एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो, कारण १९०२ साली लॉर्ड कर्झनने नवे शिक्षणविषयक धोरण मांडले.
पूर्ण वाचा →शिक्षण शास्त्राचे जनक कोण होते?
शास्त्रातील संशोधन आणि शिक्षण यांचा विकास विसाव्या शतकाच्या मध्यास झाला. प्रारंभी शैक्षणिक समाजशास्त्र ही संज्ञा वापरत आता शिक्षणाचे समाजशास्त्र ही संज्ञा रूढ झाली आहे. ⇨एमील द्यूरकेम यास शिक्षणाच्या समाजशास्त्राचा जनक मानतात.
शिक्षणाच्या समाजशास्त्रातील संशोधन :
या विषयातील संशोधन सूक्ष्म आणि स्थूल अशा दोन पातळ्यांवर चालते. सूक्ष्म
पयस्विनी, तरणी, स्रोतस्विनी, सरिता आणि तातिनी हे नदीचे मुख्य समानार्थी शब्द आहेत.
पूर्ण वाचा →रागावणे . ज्या लोकांना खूप राग येतो त्यांचा स्वभाव कमी असतो. हा सामान्य भावनांसाठी एक शब्द आहे: वेडा होणे किंवा राग येणे. रहदारी, गृहपाठ, पालक, मुले आणि अगदी हवामानाबद्दल लोक नेहमीच वेडे असतात. जेव्हा तुम्ही रागावता तेव्हा सरळ विचार करणे कठीण असते: तुम्हाला लाल दिसते.
पूर्ण वाचा →लाखोली, लाखौली-स्त्री. १ लाख संख्या. २ देवाला फुलें, फळें, धान्य मोजून त्यांची वाहिलेली लक्ष संख्या. (क्रि॰ वाहणें).
पूर्ण वाचा →