साधारणता निसर्गाचा समतोल राखण्यासाठी किमान किती भूभाग जंगलव्याप्त असला पाहिजे?
NA
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →यात समाजाचा सर्वांगीण विकास करणे तसेच नैसर्गिक संसाधनांचा समतोल वापर करून सामाजिक व आर्थिक विषमता दूर करणे, ही उद्दिष्टे अभिप्रेत आहेत. त्याचबरोबर मानवाच्या अविचारी कृतींवर नियंत्रण, नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण व पर्यावरणीय समस्यांच्या निवारणासाठी निर्धारित केलेली तत्त्वे यांचा पर्यावरण व्यवस्थापनात समावेश होतो.
पूर्ण वाचा →घरात आणि कॉलेजमध्ये विजेची बचत करणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा न करणे अशा गोष्टींचे मी पालन करते. पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये यासाठी सवयी बदलणे आवश्यक आहे. पर्यावरण रक्षणाची जबाबदारी सर्वांचीच असून प्रत्येकाने त्यासाठी योगदान द्यायला सुरूवात केली तर मोठा बदल घडू शकतो
पूर्ण वाचा →याला मुख्य कारण म्हणजे सतत वाढणारी लोकसंख्या, त्यांना लागणारा वाढता अन्न पुरवठा व वाढते औद्योगीकरण. या सर्वांसाठी पाणी लागते. जगातील पाणीसाठ्यापैकी फक्त ४ टक्केच पाणी भारताकडे आहे व जगाच्या लोकसंखेच्या १८ टक्के लोकसंख्या भारताची आहे. थोडक्यात काय, तर पाण्याचे संकट खरोखरच खूप गंभीर आहे.
पूर्ण वाचा →पाणी ही आपल्या दैनंदिन जीवनातील एक आवश्यक बाब आहे. पाण्याचा उपयोग घरगूती कामासाठी, बागकाम व शेती, बाष्पशक्ती व जलविद्युत् शक्ती जलविद्युत् केंद्र] यांची निर्मिती, विविध प्रकारचे उद्योगधंदे, आगनिवारण, मूलमूत्र व औद्योगिक अपशिष्ट (टाकाऊ द्रव्ये) वाहून नेणे इ. अनेक कामांसाठी होतो.
पूर्ण वाचा →युनायटेड स्टेट्समध्ये पाणी पुरवठा निर्जंतुक करण्यासाठी क्लोरीनेशन ही सर्वात जास्त वापरली जाणारी पद्धत आहे.
पूर्ण वाचा →आपल्या गावातील पाणी व्यवस्थापन सार्वजनिक पाण्याच्या स्रोतांचे समाजातील सर्व स्तरांना योग्य असे वितरण याला पाणी व्यवस्थापन असे म्हणतात. पाण्याचे प्रदुषण, स्रोतांचे आटणे, व जागतिक तापमान वाढ या कारणांमुळे हा प्रश्न स्थानिक ते जागतिक सर्व पातळ्यांवर उग्र स्वरूप धारण करतो आहे.
पूर्ण वाचा →गाड्या धुण्यासाठीही पाण्याचा प्रचंड उपसा होतो. त्यामुळे गाड्या आठवड्यातून दोनदाच किंवा एकदाच धुवा. पाण्याची टाकी भरूनही पंप चालू राहिल्याने जे पाणी फुकट वाया जातं, त्याला आळा घालण्यासाठी सेन्सर असणारे पंप वापरा. त्यामुळे ते पंप टाकी भरल्यावर आपणहून बंद होतील आणि पाण्याचा व विजेचा अपव्यय टळेल.
पूर्ण वाचा →पाणी व्यवस्थापन म्हणजे पाण्याचा स्रोतांचा नीट वापर आणि पाण्याच्या सततच्या वाढत्या मागणीमुळे, पाण्याचा जपून वापर करणे होय. जल व्यवस्थापनामध्ये पूर, दुष्काळ आणि दूषित होण्यासारख्या पाण्याशी संबंधित जोखमींचे व्यवस्थापन देखील समाविष्ट आहे. हे व्यवस्थापन स्थानिक प्रशासनाद्वारे आणि आपल्याकडून सुद्धा केले जाऊ शकते.
पूर्ण वाचा →पाण्याच्या स्रोतांचे समाजातील सर्व स्तरांना योग्य असे वितरण याला जल वितरण असे म्हणतात.
पूर्ण वाचा →