प्रश्नांची यादी
महाराष्ट्र राज्य कृषी बाजार मंडळाची स्थापना कधी झाली?
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाची स्थापना महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियम 1963 मधील कलम 39 (अ) अन्वये 23 मार्च, 1984 रोजी झाली.
कृषि उत्पन्न बाजार समिती, मनमाड ता. नांदगांव जि. नाशिक या बाजार समितीची स्थापना दि. 18 जुलै 1985
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 124 views🌐 marathi कृती संशोधन म्हणजे काय?
शिक्षणतज्ज्ञ स्टिफन कोवे यांच्या मते, 'आपले निर्णय व उपक्रम यांबाबत मार्गदर्शन मिळावे, त्यात सुधारणा व मूल्यमापन व्हावे यासाठी आपणच आपल्या समस्यांचा अभ्यास वैज्ञानिक पद्धतीने करणे म्हणजे कृती संशोधन होय'.
कृतिसंशोधनाची उद्दिष्टे
१. दैनंदिन शैक्षणिक व्यवहारात निर्माण झालेल्या समस्यांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणे.
२. समस्या सोडविण्यासाठी योग्य उपायांचा शोध घेणे
पूर्ण वाचा →परंपरागत कृषी विकास योजना (सेंद्रीय शेती)
अन्नधान्याच्या आणि संकरित वाणांच्या तसेच इतर पिकांच्या अधिक उत्पादनासाठी रासायनिक खते, कीटक नाशके, बुरशी नाशके आणि तण नाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. त्यामुळे पर्यावरणाचे संतूलन बिघडून जमिनीतील जैविक घटकांचा
पूर्ण वाचा →📂 कृषि🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi सेवा क्षेत्रातील भारतीय जीडीपी चा किती टक्के वाटा आहे?
सेवा जीडीपी : आंतरराष्ट्रीय तुलना (Services GDP: International Comparison) :
2010 मध्ये, जागतिक जी.डी.पी. मध्ये सेवा क्षेत्राचा हिस्सा 68 टक्के होता.
2010 मध्ये, जगातील प्रमुख 12 देशांपैकी, एकूण जी.डी.पी. आणि सेवा जी.डी.पी. च्या बाबतीत भारताचा
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi भारत सरकारने कृषी संशोधन विभाग कधी सुरू केला?
भारतातील सर्व शेतीविषयक बाबी हाताळण्यासाठी जून १८७१ मध्ये महसूल, कृषी व वाणिज्य विभाग स्थापन करण्यात आले.
भारतातील सर्व शेतीविषयक बाबी हाताळण्यासाठी जून १८७१ मध्ये महसूल, कृषी व वाणिज्य विभाग स्थापन करण्यात आले. हे मंत्रालय स्थापन होईपर्यंत शेतीशी संबंधित बाबी गृह खात्याच्या कामकाजात येत
पूर्ण वाचा →भारतात कृषी संशोधनाचे कार्य कोण करत असते?
भारतीय कृषिसंशोधन संस्था : शेतीविषयी संशोधन करणारी ही भारतातील प्रमुख संस्था असून जगातील मोठ्या कृषी संशोधन संस्थांपैकी ती एक आहे. ही संस्था 'पुसा इन्स्टिट्यूट' या नावाने किंवा आयएआरआय (I A R I) या आद्याक्षरांनी ओळखली जाते.
पूर्ण वाचा →राष्ट्रीय पुष्प शेती विषयक संशोधन केंद्र कुठे आहे?
नवी दिल्लीमधील पुसा इन्स्टिट्यूटमधील पुष्प संशोधन संचालनालय पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या आवारात स्थलांतरित होत असून, राज्यातील फूल उत्पादकांना याचा फायदा होणार आहे.
महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे
कृषी संशोधन व प्रशिक्षण या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहण्याचा प्रयत्न करतो. कृषी विद्यापीठे, संशोधन संस्था या माध्यमातून संशोधन, प्रशिक्षण
पूर्ण वाचा →📂 कृषि🕒 3 year ago👁️ 65 views🌐 marathi कृषि निविष्ठा म्हणजे काय?
कृषी उत्पादन वाढीसाठी मुख्यत्वे भांडवल, सिंचनाची व्यवस्था या कृषी निविष्ठा महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे पेरणीसाठी सुधारीत बियाणे, खते, पीक किड व रोग संरक्षण करणारी औषधे उपलब्ध करता येतात. परंतु, वरील कृषी निविष्ठांशिवाय महत्त्वाची आणि गरजेची कृषी निविष्ठा म्हणजे कृषी तंत्रज्ञान.
भारत हा कृषिप्रधान देश आहे. आजही देशात तथा
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 119 views🌐 marathi कृषिशास्त्र म्हणजे काय?
शेती हे महत्त्वाच्या मूलभूत गरजा पुरवणारे साधन असल्यामुळे आयोगाने ह्या शेतीशी निगडित शास्त्राचे महत्त्व ओळखून पारंपरिक प्रचलित शिक्षणपद्धतीमधून कृषिशास्त्र बाजूला काढले. आणि स्वतंत्ररीत्या शैक्षणिक प्रणाली निर्माण करण्यासाठी कृषी विद्यापीठाची संकल्पना मांडली. त्यामुळे डॉ. राधाकृष्णन हे कृषी विद्यापीठाचे खरे जनक ठरतात.
कृषी शिक्षणाचे महत्त्व आणि गरज :
भारत हा कृषिप्रधान
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 49 views🌐 marathi कृषी पद्धती म्हणजे काय
ग्राहकांनी खरेदी केलेल्या सर्व खाद्यान्न उत्पादनांची, विशेषत: ते थेट वापरत असलेल्या कृषी उत्पादनांची सुरक्षा सुनिश्चित करू इच्छित आहेत. या जागरूकतामुळे, थेट कृषी उत्पादने आणि प्रक्रिया केलेले दोन्ही पदार्थ सुरक्षितपणे उत्पादित करता येतील याची हमी ग्राहकांना देण्यासाठी अनेक यंत्रणा आणि मानकांची स्थापना करणे अपरिहार्य ठरले आहे.
पर्यावरणीय संतुलनाचे अपूरणीय
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi