प्रश्नांची यादी

ज्वारी पासून काय काय बनते? locked

ज्वारी पासून काय काय बनते?

अनेक उपयोगांसाठी ज्वारीचा वापर केला जातो. उदा. स्टार्च निर्मिती, पाव/ब्रेड बनवण्यासाठी, काकवी, गूळ, खांडसरी, साखर, बिअर व अल्कोहोलसुद्धा गोड ज्वारीपासून तयार करता येते. पशुखाद्य म्हणून जनावरे कोंबड्या, डुकरे यांच्यासाठीसुद्धा ज्वारी धान्याचा उपयेग केला जातो.


ज्वारीचा उपयोग प्रामुख्याने भाकरीसाठी होतो. दक्षिण भारतामध्ये ज्वारीती संकटी, अन्नाम/ घुगऱ्या आणि

पूर्ण वाचा →

ज्वारीचे शास्त्रीय नाव काय? locked

एक महत्त्वाचे तृणधान्य. ज्वारी ही वनस्पती गवताच्या पोएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव सो. र्घम बायकलर आहे.

एक महत्त्वाचे तृणधान्य. ज्वारी ही वनस्पती गवताच्या पोएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव सो.र्घम बायकलर आहे. गहू, मका या वनस्पतीही याच कुलातील आहेत. सो. बायकलर प्रजातीत अनेक रानटी जाती असून केवळ सो. ही केवळ

पूर्ण वाचा →

राष्ट्रीय संत्रा वर्गीय पिकाचे संशोधन केंद्र कुठे आहे? locked

केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था, नागपूर भारतीय उद्यानेिक संशोधन संस्था, बंगलुरुचे विभागीय केंद्र म्हणून संत्रा संशोधन केंद्राचा कोनशिला समारंभ दिनांक २८ जुलै, १९८५ रोजी नागपूर ला झाला.

पूर्ण वाचा →

महाराष्ट्रात ज्वारी संशोधन केंद्र कुठे आहे? locked

महाराष्ट्रात ज्वारी संशोधन केंद्र कुठे आहे?

महात्मा फुले कृषी विद्यापीठ

स्थापना : १९६८
स्थान-राहूरी, जि. अहमदनगर.
प्रमुख संशोधन विषय - ऊस, ज्वारी, आणि गहू.


कृषी संशोधन व प्रशिक्षण या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहण्याचा प्रयत्न करतो. कृषी विद्यापीठे, संशोधन संस्था या माध्यमातून संशोधन, प्रशिक्षण व प्रात्यक्षिके हे कार्य चालते.
राज्यात सध्या ४ कृषी विद्यापीठे असून

पूर्ण वाचा →

महाराष्ट्रात कोण कोणती पिके घेतली जातात? locked

महाराष्ट्रात कोण कोणती पिके घेतली जातात?

गहू , ज्वारी, बाजरी, तांदूळ, मका, सोयाबीन, भुईमूग, ऊस जास्त प्रमाणात व मूग, हरबरा, चवळी वटाणा मोहरी , उडीद, कुळीद ही पिके वरील पिकाच्या अंतर्गत घेतली जातात पण त्याचे प्रमाण कमी असले तरी बाजारात विक्रीला त्या मालाला उठाव आहे . पण मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात

पूर्ण वाचा →

शेतकरी चळवळीची खरी सुरुवात भारतात कधी झाली? locked

१९०७ मधील ल्यालपूर शेतकरी मेळाव्यात ' पगडी संभाल ओ जट्टा ' ही शेतकऱ्याला स्वाभिमानाची शिकवण देणारी देशातील शेतकरी आंदोलनाची पहिली घोषणा दिली गेली. १९३८-३९ मधील लाहोर येथील प्रसिद्घ लॉंग मार्चने (मोर्चाने) असेंब्ली इमारतीला तब्बल नऊ महिने वेढा घातला होता.

शेतकऱ्यांच्या हितासाठी व त्यांचे प्रश्न मार्गी लागावेत म्हणून स्थापन झालेल्या संघटना. भारत

पूर्ण वाचा →

सेवा क्षेत्र म्हणजे काय भारतीय अर्थव्यवस्थेतील सेवा क्षेत्राची भूमिका स्पष्ट करा? locked

सेवा क्षेत्र म्हणजे काय?

सेवाक्षेत्र – अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रीय रचनेतील तिसरे क्षेत्र म्हणजे सेवा क्षेत्र होय.आर्थिक सेवा म्हणजे एक व्यक्ती किंवा संस्थेने दुसऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला दिलेली सेवा याचा मोबदला दिला किंवा घेतला जातो. सेवा क्षेत्रामध्ये अशा आर्थिक कृतींचा समावेश असतो ज्या वस्तूंचे उत्पादन करत नाहीत मात्र उत्पादनासाठी व वस्तूंच्या वितरणासाठी मदत

पूर्ण वाचा →

स्वातंत्र्याच्या वेळी भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप काय होते? locked

भारताची अर्थव्यवस्था ही अमेरिकन डॉलरच्या विनिमयाच्या दरानुसार सप्टेंबर २०२२ मध्ये जगातील ५ व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे.[१] भारताचे वार्षिक सकल उत्पन्न (Gross domestic product) २०२२ नुसार ८५४.७ अब्ज डॉलर एवढे आहे. क्रयशक्तीच्या समानतेचा (Purchasing power parity अथवा संक्षिप्तरूपात PPP) निष्कर्ष लावला तर भारताच्या अर्थव्यवस्थेचा जगात तिसरा क्रमांक लागतो. जगातील सर्वात वेगात

पूर्ण वाचा →

भारतात धारण क्षेत्राचा आकार किती आहे? locked

भारतातील सरासरी भूधारणक्षेत्र २.३ हेक्टरांचे असले, तरी छोट्या शेतकऱ्याचे भूधारणक्षेत्र लहान आहे.

भूधारणक्षेत्र : एक शेतकरी जेवढी शेतजमीन धारण करतो, तिला ‘भूधारणक्षेत्र’ म्हणतात. शेतजमिनीचा प्रत्येक मालक स्वतः जमीन कसत असेलच असे नाही. त्यामुळे ‘मालकीचे भूधारणक्षेत्र’ व ‘कसणुकीचे भूधारणक्षेत्र’ यांत फरक पडतो. मालकीच्या दृष्टीने भूधारणक्षेत्राची पाहणी वा गणना करावयाची असल्यास एका शेतकऱ्याच्या

पूर्ण वाचा →