जुनी आणि नवी या पुस्तकाचे लेखक कोण?
कुळकर्णी, वा. ल. मराठी कविता : जुनी आणि नवी, मुंबई, १९८०.
पूर्ण वाचा →कुळकर्णी, वा. ल. मराठी कविता : जुनी आणि नवी, मुंबई, १९८०.
पूर्ण वाचा →लेखक हा पुस्तक किंवा नाटक यासारख्या कोणत्याही लिखित कार्याचा निर्माता किंवा प्रवर्तक असतो आणि त्याला लेखक किंवा कवी देखील मानले जाते. अधिक विस्तृतपणे परिभाषित केले तर, लेखक म्हणजे "ज्याने कोणत्याही गोष्टीची उत्पत्ती केली किंवा त्याला अस्तित्व दिले" आणि ज्याचे लेखकत्व जे निर्माण झाले त्याची जबाबदारी ठर
पूर्ण वाचा →बार्शी, दि. १० – येत्या गुरुवारी सचिन वायकुळे लिखित ' भाषण कला' या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे.
पूर्ण वाचा →छंदोरचना या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
माधव त्र्यंबक पटवर्धनांना त्यांच्या 'छंदोरचना' या ग्रंथासाठी मुंबई विद्यापीठाने १ डिसेंबर १९३८ रोजी डी. लिट्. ही सन्माननीय पदवी दिली.
या ग्रंथात काव्य रचनेमध्ये वापराची विविध प्रकारचे छंद, जाती आणि वृत्ते यांचा परिचय करून दिलेला आहे. त्या ग्रंथातला काही भाग येथे जशाच्या तसा उद्धृत केला आहे.
मराठीत
नागपूर विभागात किती जिल्हे आहेत?
जिल्हे - नागपूर जिल्हा,
भंडारा जिल्हा,
चंद्रपूर जिल्हा,
गडचिरोली जिल्हा,
गोंदिया जिल्हा,
वर्धा जिल्हा
नागपूर शहराचे नाव नागपूर कसे पडले?
नागपूरचा सर्वप्रथम उल्लेख १०व्या शतकातील ताम्रपटावर आढळतो. हा ताम्रपट देवळी (वर्धा) येथे मिळाला असून तो इ.स. ९४०चा आहे. छिंदवाडा जिल्ह्यातील देवगडचा गोंड राजा बख्त बुलंद शहा याने १७०२ साली नाग नदीच्या तीरावर नागपूर शहराची स्थापना केली. देवगड राज्यात त्या काळी नागपूर, सिवनी, बालाघाट, बैतूल आणि
2011 मध्ये भारतात लोकसंख्येची घनता प्रति चैरस किलोमीटर किती झाली होती?
च्या जनगणनेनुसार, भारतातील लोकसंख्येची घनता 382 आहे. 2011 च्या जनगणनेनुसार, बिहारमध्ये लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे जी 1106 व्यक्ती प्रति चौरस किमी आहे. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये लोकसंख्येची घनता 1028 व्यक्ती प्रति चौरस किमी आहे
किती लोकसंख्येच्या वस्तीला नगर म्हणतात?
एक लाख वस्तीच्या समूहाला नगर (सिटी), दहा लाख वस्तीच्या समूहाला महानगर (मेट्रोपलिस) आणि सर्वसाधारणपणे पन्नास लाखांपेक्षा अधिक वस्ती असलेल्या समूहाला प्रचंड नगर (मेगॅलोपलिस) असे म्हटले जाते. परंतु ५,००० वस्तीच्या सर्वच समूहांना शहर म्हणता येणार नाही.
लोकसंख्या अधिक आहे ह्या एकाच निकषावरही कोणताही समाज नागरी समाज ठरू
लोकसंख्या घनता म्हणजे जमिनीच्या एका चौरस किमी क्षेत्रफळावर राहणाऱ्या लोकांची सरासरी संख्या.. सर्वसाधारणपणे अधिक लोकसंख्या घनतेच्या ठिकाणी दाटीवाटीची वस्ती तर कमी लोकसंख्या घनतेच्या ठिकाणी विरळ वस्ती असते.
पूर्ण वाचा →नागपूर जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर किती आहे?
जिल्ह्याच्या लोकसंख्येतील लिंग गुणोत्तर 948 इतके असून साक्षरता दर 89.52% इतका आहे. 0-6 वर्षाच्या वयोगटात लिंग गुणोत्तर मात्र 931 इतका आहे. जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येत 68.31% लोक शहरी भागात आणि 31.69% लोक ग्रामीण भागात राहतात. एकूण लोकसंख्येच्या 0.18% लोक बेघर असून रस्त्यावर राहतात.
2011 च्या जनगणनेनुसार