प्रश्नांची यादी

२०११ मध्ये भारतात लोकसंख्येची घनता प्रति चैरस किलोमीटर किती झाली होती? locked

२०११ मध्ये भारतात लोकसंख्येची घनता प्रति चैरस किलोमीटर किती झाली होती?

2011 च्या जनगणनेनुसार, भारतातील लोकसंख्येची घनता 382 आहे. 2011 च्या जनगणनेनुसार, बिहारमध्ये लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे जी 1106 व्यक्ती प्रति चौरस किमी आहे.

राज्य निहाय लोकसंख्या :

२०११ च्या जनगणनेच्यावेळी भारतात २८ राज्ये व ७ केंद्रशासित प्रदेश होती. जनगणनेमध्ये ६४० जिल्हे,

पूर्ण वाचा →

लोकसंख्या का वाढते? locked

आपल्या देशाचा १००० लोकांमध्ये जन्मदर २७.५ आहे व मृत्युदर ०.५ आहे. त्यामुळे लोकसंख्येत वाढ होते. २) अज्ञान, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा :- समाजामध्ये काही अंधश्रद्धा असतात. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, मेल्यावर पाणी पाजण्यास व अग्नी देण्यास इस्टेटीला वारस पाहिजे, मुलगाच पाहिजे, त्यामुळे मुलाची वाट पहात कुटुंबात माणसे वाढतात.

लोकसंख्या वाढीचे कारणे खालीलप्रमाणे

पूर्ण वाचा →

लोकसंख्या शिक्षणाची गरज कोणासाठी आवश्यक आहे? locked

लोकसंख्या शिक्षणाची गरज कोणासाठी आवश्यक आहे?

लोकसंख्या शिक्षण अप्रत्यक्ष सामाजिक शिक्षण आहे त्यामुळे केवळ तरुणांनाच नव्हे तर समाजालाही या शिक्षणाची गरज आहे. लोकसंख्या शिक्षण ही काळाची गरज आहे. लोकसंख्या वाढ रोखायची असेल, देशाला विकासाच्या मार्गावर न्यायचे असेल आणि देशाला महासत्ता बनवायचे असेल तर लोकसंख्या शिक्षणाला पर्याय नाही.


लोकसंख्या शिक्षणाची व्याप्ती फार

पूर्ण वाचा →

भारतात साक्षरतेचे प्रमाण किती आहे? locked

भारतात साक्षरतेचे प्रमाण किती आहे?
भारतातील साक्षरतेचे सरासरी प्रमाण हे ७७.७ % असून आपल्या देशात केरळ हे राज्य सर्वात अधिक साक्षर आहे.

पूर्ण वाचा →

शहरात लोकसंख्येची घनता किती असते? locked

शहराची लोकसंख्या किती?
महाराष्ट्रात १,००,००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेले ४३ शहरे आहेत.

२०११ च्या जनगणनेनुसार भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांची यादी खाली दिली आहे. महाराष्ट्रात १,००,००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेले ४३ शहरे आहेत.

पूर्ण वाचा →

सध्या भारताच्या लोकसंख्येची घनता किती? locked

सध्या भारताच्या लोकसंख्येची घनता किती?

भारताच्या लोकसंख्येची घनता १२३ प्रती वर्ग किमी आहे, म्हणजेच भारताच्या १ वर्ग किमी भागात सरासरी १२३ व्यक्ती राहतात.

पूर्ण वाचा →

वाढत्या लोकसंख्येचा पर्यावरणावर काय परिणाम होतो? locked

लोकसंख्या वाढीचे परिणाम

१. अन्नधान्याचा तुटवडा – कुटुंबांमध्ये जास्त माणसे वाढली तर सर्वांना नीट आहार देणे अशक्य होते. कारण त्यावर खर्च जास्त होतो. उत्पन्न कमी व त्यामुळे महागाई वाढते. दुष्काळ पडला तर अन्नधान्य महाग होते व त्याचा पुरवठा करणे शासनाला देखील कठीण जाते. त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याची टंचाई, शेतीसाठी लागणा-या पाण्याची टंचाई

पूर्ण वाचा →

सर्जनशीलता म्हणजे काय? locked

सर्जनशीलता म्हणजे काय?

सर्जनशीलता म्हणजे काहीतरी नवीन करण्याची क्षमता होय. इंग्रजीत बोले तो इनोवेशन (Innovation). मग ते अस कुठेही लागू होत. भाषेत सर्जनशीलता असते, प्रसार माध्यम सर्जनशीलतेला जास्त भर देतात, लेखक, शास्त्रज्ञ सुद्धा सर्जनशीलतेचा जास्त विचार करतात.

पूर्ण वाचा →

सर्जनशीलतेचे घटक किती व कोणते? locked

सर्जनशीलता : (क्रिएटिव्हिटी). सर्जनशीलतेच्या क्षेत्रात बरेच संशोधन झालेले असले, तरी तिची सुस्पष्ट आणि सर्वांना मान्य होईल अशी व्याख्या करता आली नाही आणि तिच्या मूल्यमापनाचे प्रयत्नही वादग्रस्त ठरले आहेत तथापि सर्जनशीलतेचे काही निकष सामान्यतः मान्य झालेले आढळतात. ज्ञानसंपादन आणि प्रेरणा या क्षेत्रांतील मानसशास्त्रीय प्रयोगांनी कृतीला उत्तेजन देणारे नावीन्याचे सामर्थ्य स्पष्ट केले

पूर्ण वाचा →

भाषेचे स्वरूप कसे असते? locked

भाषेचे स्वरूप :

भाषा, ही अभिव्यक्तीचे एक महत्त्वाचे साधन, मौखिक भाषेत वाक्यांची, शब्दांची देवाण-घेवाण होते. पण अभिव्यक्तीसाठी काही अन्य युक्त्या प्रयुक्त्यांचाही वापर केला जातो. त्यासाठी अंगिक अभिनय खूप उपयोगी पडतो. हातवारे करणे, भुवयांच्या हालचाली करणे, भावनुकूल चेहरा बदलणे, डोळयांच्या खूणांनी भाव दर्शविणे, वेगवेगळया चिन्हांच्या साहाय्याने विचार प्रकट करणे ही सगळी अभिव्यक्तीची

पूर्ण वाचा →