प्रश्नांची यादी
पार्श्वभूमी
१९३८ साली राष्ट्रीय नियोजन समितीच्या हाताखाली एक लोकसंख्याविषयक उपसमिती नेमण्यात आली होती. त्या समितीने १९४० साली राज्याने कुटुंब नियोजन व कल्याणकारी धोरणे यावर भर द्यावा, असा ठराव केला होता. कुटुंब नियोजनावर भर देणारा राष्ट्रीय कार्यक्रम चालू करणारा १९५२ मध्ये भारत हा जगातला पहिला देश होता. खर्चाचा १०० टक्के वाटा केंद्र
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi लोकसंख्येचा मनोरा एखाद्या देशाची लोकसंख्या शास्त्र कसे स्पष्ट करतो?
लोकसंख्येचा अभ्यास करण्याचे विविध घटक आहेत आणि या घटकांपैकी लोकसंख्येचे वय आणि लिंग रचनेप्रमाणे वर्गीकरण करून केलेला अभ्यास अनेक महत्त्वपूर्ण बाबींवर प्रकाश टाकतो.मानवी लोकसंख्येत विविध वयोगट असतात. ज्यामध्ये नवजात अर्भक, शिशु, बालक, कुमार, युवक, प्रौढ, वृद्ध आणि अतिवृद्धि लोकांचा समावेश होतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 128 views🌐 marathi लोकसंख्या : प्राचीन काळापासून लोकसंख्या व तिची वैशिष्ट्ये ह्यांविषयीचे औत्सुक्य लोकांच्या मनात असल्याचे काही दाखले आपल्याला इतिहासात सापडतात. ख्रिस्तपूर्व ३२१ ते २६९ ह्या काळात लिहिलेल्या कौटिलीय अर्थशास्त्र नामक भारतीय ग्रंथात तसेच आईन-इ-अकबरी ह्या ग्रंथातही, लोकसंख्याविषयक विवेचन केलेले आहे. परंतु लोकसंख्येच्या शास्त्रशुद्ध अभ्यासाचा पाया घालण्याचे श्रेय मात्र जॉन ग्रॅंट (१६२०−७४) ह्या
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi विशिष्ट परिसर अथवा प्रदेशात बोलल्या जाणाऱ्या भाषेस काय म्हणतात?
स्थानिक भाषा किंवा स्थानिक भाषा ही "मानक भाषा" च्या विरूद्ध असते. हे विशिष्ट देश किंवा प्रदेशात राहणाऱ्या लोकांकडून बोलल्या जाणार्या भाषा किंवा बोलीचा संदर्भ देते. स्थानिक भाषा ही सामान्यत: मूळ भाषा आहे, सामान्यत: लिखित ऐवजी अनौपचारिकपणे बोलली जाते आणि अधिक संहिताकृत
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 20 views🌐 marathi 2011 च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या किती आहे?
2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या 121 कोटी होती. जगाच्या लोकसंख्येत भारताचा वाटा सध्या 17 टक्के आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 65 views🌐 marathi महाराष्ट्र राज्यात सध्या एकूण ३६ जिल्हे आहेत.
त्यांची कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर अशी सहा प्रशासकीय विभागात विभागणी करण्यात आली आहे.
राज्याचे भौगोलिकदृष्ट्या ५ प्रमुख प्रदेश होतात विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र. क्षेत्रफळाचे दृष्टीने अहमदनगर हा सर्वात मोठा तर मुंबई शहर हा सर्वात लहान जिल्हा आहे. मुंबई
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 773 views🌐 marathi महाराष्ट्राचे क्षेत्रफळ :
३,०७,७१३ चौ.km आहे .
हेक्टर मध्ये ३०७ .७० लाख
भारताच्या एकूण क्षेत्रफळ पैकी ९.३६%प्रमाण आहे
महाराष्ट्राचा भारतात ३ रा क्रमांक लागतो
पूर्ण वाचा →📂 भौगोलिक🕒 3 year ago👁️ 63 views🌐 marathi मुंबई राज्यातील साक्षरतेचे प्रमाण किती आहे?
साक्षरतेचे प्रमाण ८६ % आहे. लोकसंख्या जास्त असल्यामुळे नागरी सोयी सुविधांवर ताण पडतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi निरंतर शिक्षण म्हणजे काय?
निरंतर शिक्षणाचे कार्यक्रम आपल्या देशातील व परदेशांतील बऱ्याच विद्यापीठांतून सुरू झालेले आहेत. हे कार्यक्रम व्यक्तीच्या आणि समुदायाच्या विशिष्ट गरजांवर आधारित असतात. त्यातील बहुतेक अभ्यासक्रम फक्त विषय शिकण्यासाठी योजलेले असतात; विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जात नाही आणि पदवी अथवा पदविका देण्यात येत नाहीत.
पाश्चात्य देशांत या योजनेचा प्रसार
पूर्ण वाचा →साक्षरतेचे प्रमाण म्हणजे काय?
साक्षरता, शिक्षण आणि सामाजिक जाणीव असलेला समाज लोकशाही समाजाच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, हे ध्यानात घेऊन केंद्र शासनाने साक्षरतेच्या प्रसारासाठी परिश्रमपूर्वक प्रयत्न केले आहेत. कोणत्याही भाषेमध्ये एखादा मनुष्य जर लिहू किंवा वाचू शकत असेल, तर त्याला साक्षर समजण्यात येते. साक्षरता आत्मसात करण्याचे प्रमुख साधन म्हणजे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi