प्रश्नांची यादी

संविधानाने भारतातील सर्व नागरिकांना समान हक्क का दिले आहेत? open

. देशात जातीयवाद न होता सामाजिक न्याय प्रस्थापित व्हावा , म्हणून संविधानाने भारतातील नागरिकांना समान हक्क दिले आहेत.....

पूर्ण वाचा →

राजभाषा किती आहेत? open

अधिकृत भाषांची सूची
इंग्रजी आणि हिंदीप्रमाणेच खाली दिलेल्या २१ भाषांना भारतीय राज्यघटनेने अधिकृत आणि राजभाषा असा दर्जा दिला आहे.

पूर्ण वाचा →

सन २०११ मध्ये ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण किती टक्के होते? locked

1.5 टक्के आहे, तर विकसित देशांचा फक्त 0.5 टक्के आहे. विकसनशील देशांच्या लोकसंख्येच्या जडणघडणीत भारताचा मोठा वाटा आहे...

जगाच्या लोकसंख्येने आतापर्यंत सातशे कोटींचा टप्पा ओलांडला आहे आणि ती सन 2050 पर्यंत जवळजवळ 900 कोटींपर्यंत जाऊन ठेपणार आहे. जगाच्या लोकसंख्यावाढीचा आधीचा वेग अतिशय कमी होता, म्हणजे सन 1804 मध्ये जगाची लोकसंख्या शंभर

पूर्ण वाचा →

साक्षरतेचे प्रमाण किती आहे? open

राष्ट्रीय पातळीवर पुरुषांमध्ये साक्षरतेचे प्रमाण ८४.७ टक्के, तर महिलांमध्ये ७०.३ टक्के आहे. विकसित राज्यांमध्ये महिला-पुरुषांच्या साक्षरतेच्या टक्केवारीतील ही तफावत अत्यल्प आहे.

पूर्ण वाचा →

माल्थसने आपल्या लोकसंख्याविषयक सिद्धांताच्या किती आवृत्त्या काढल्या? open

(१) मनुष्याच्या अस्तित्वासाठी अन्न आवश्यक आहे व (२) पुरुष आणी स्त्री यांच्यामधील आकर्षण व प्रेमभावना हे मनोविकार अत्यावश्यक असून ते तसेच अखेरपर्यंत राहतील

पूर्ण वाचा →