प्रश्नांची यादी
भारतातील काही राज्यांमध्ये विधिमंडळ द्विसदनी असते—म्हणजेच विधान सभा आणि विधान परिषद अशा दोन सभागृहांचा समावेश असतो. दोघांमधील मुख्य फरक खाली स्पष्ट केला आहे.
🔹 विधान सभा (Vidhan Sabha)
हे खालचे सभागृह आहे.
सदस्य थेट जनतेकडून निवडून येतात.
मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ विधान सभेस जबाबदार असते.
अर्थसंकल्प (Budget) प्रथम विधान सभेत सादर होतो.
सरकारविरोधात अविश्वास ठराव आणता येतो.
कालावधी:
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 177 views🌐 marathi भारतात **विधानसभा (Legislative Assembly)** प्रत्येक त्या राज्यात असते **ज्याचे स्वतःचे राज्य सरकार आणि विधिमंडळ आहे**. म्हणजेच भारतातील **सर्व राज्यांमध्ये विधानसभा आहे**.
### भारतातील सर्व राज्यांमध्ये विधानसभा अस्तित्वात आहे
खालील सर्व 28 राज्यांना **विधानसभा आहे**:
1. आंध्र प्रदेश
2. अरुणाचल प्रदेश
3. आसाम
4. बिहार
5. छत्तीसगड
6. गोवा
7. गुजरात
8. हरियाणा
9. हिमाचल प्रदेश
10. झारखंड
11. कर्नाटक
12. केरळ
13. मध्य प्रदेश
14. महाराष्ट्र
15.
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 257 views🌐 marathi विद्यमान
प्रा.राम शंकरराव शिंदे
०७ जुलै २०२२ पासून
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 273 views🌐 marathi २०२२ मध्ये भारतात एकूण २८ राज्य आहेत. व ८ केंद्र शाशित प्रदेश आहेत.
भारतातील राज्य व राजधानी:
भारत हा विविध राज्यांनी तयार झालेला एक विस्तृत देश आहे. प्रशासनाच्या दृष्टीने एकच संपूर्ण देश चालविणे कठीण आहे. त्यामुळे भारतामध्ये राज्यांची निर्मिती झाली. जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा सध्या असणारे राज्य अस्तित्वात नव्हते. काळानुसार व
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 143 views🌐 marathi सदर प्रश्न थोडा चुकीचा आहे.
अतिरिक्त माहिती
महाराष्ट्रामध्ये एकूण ३६ जिल्हे आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 268 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 271 views🌐 marathi १९३४ मध्ये वैयक्तिक कायदेभंग सुरू केला. त्यातही पुन्हा त्यांना एक वर्षाची कैदेची शिक्षा झाली.
१९३४ मध्ये वैयक्तिक कायदेभंग सुरू केला. त्यातही पुन्हा त्यांना एक वर्षाची कैदेची शिक्षा झाली. परंतु पुन्हा उपोषण सुरू केल्यामुळे सरकारने त्यांची काही दिवसांनी मुक्तता केली. जानेवारी १९३४ मध्ये बिहार येथे भयंकर धरणीकंप झाला. हजारो लोक मेले, लाखो
पूर्ण वाचा →महात्मा गांधीनी सन १९३० च्या एप्रिलमध्ये सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली. काही काळातच या चळवळीचे लोण भारतभर पसरले. सोलापूर शहर त्याला अपवाद नव्हते. ५ मे १९३० रोजी रात्री १०.३० वाजता गांधीजींच्या अटकेची बातमी सोलापुरात येऊन धडकली. या धक्कादायक बातमीने सारा समाज अस्वस्थ झाला. ६ मे १९३० रोजी सर्वत्र तणाव जाणवत
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 126 views🌐 marathi सविनय कायदेभंगाची चळवळ : सत्ताधीश वा शासनाच्या आज्ञांचे पालन करण्यास अहिंसात्मक मार्गाने नकार देणारी सामूहिक रीत्या केलेली चळवळ. तिला सहनशीलतेतून उद्भवलेली प्रतिक्रिया असेही म्हणतात. या चळवळीचा मुख्य उद्देश शासनावर नैतिक दबाव आणून विशेष हक्क वा सवलती मिळविणे हा असतो.
सविनय कायदेभंग चळवळ ही भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक चळवळ असून महात्मा गांधीच्या
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 129 views🌐 marathi एडवर्ड फ्रेडरिक लिंडले वूड,उर्फ लॉर्ड एडवर्ड आयर्विन हॅलिफॅक्सचा पहिला अर्ल, के.जी., ओ.एम., जी.सी.एस.आय., जी.सी.एम.जी., पी.सी. (एप्रिल १६, इ.स. १८८१ - डिसेंबर १२, इ.स. १९५९) हा ब्रिटिश मुत्सद्दी व राजकारणी होता. वूड १९२५ ते १९३४ दरम्यान द लॉर्ड आयर्विन व १९३४ ते १९४४ दरम्यान द व्हायकाउंट हॅलिफॅक्स म्हणून ओळखला जाई. हा
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 44 views🌐 marathi