प्रश्नांची यादी
महानगरपालिकेचा जो अध्यक्ष निवडला जातो, त्याला महापौर म्हणतात.
* 3 लाख किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरी भागात महानगरपालिका अस्तित्वात येऊ शकते.
* महानगरपालिकेच्या निवडणुका दर पाच वर्षानी होतात.
* महानगरपालिकेच्या निवडून आलेल्या सदस्यापैकी एक महापौर तर एक उपमहापौर निवडला जातो.
* महापौराचा
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi ९ महानगरपालिका तर ९ नगरपरिषदा आहेत.
मुंबई उपनगर जिल्हा महाराष्ट्र राज्यातील दुसरा सर्वात लहान (क्षेत्रफळानुसार) जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र वांद्रे (पूर्व) येथे आहे. मुंबई शहर हे मुंबई जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा मिळून तयार होते. म्हंणजेच मुंबई उपनगर जिल्हा हा बृहन्मुंबई महापालिकेच्या प्रशासनाच्या अखत्यारीत येतो. मुंबई शहरातील (बृहन्मुंबई महानगरपालिका) १४
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi बृहन्मुंबई महानगारापलिकेची स्थापना 1882 मध्ये भारतातील पहिली महानगरपालिका म्हणून झाली.
महानगरपालिका विधिमंडळ
२०१७ पर्यंत, BMCच्या विधानमंडळात, ज्याला महापालिकेचा विधीमंडळ असेही म्हणतात, त्यात 227 सदस्य होते. 2017 मध्ये पहिल्यांदाच 31 उमेदवारांनी एकाच प्रभागातून (164) निवडणूक लढवली होती. राघवेंद्र सिंग हे वयाच्या २१ व्या वर्षी सर्वात तरुण अपक्ष उमेदवार होते.
महानगरपालिका :
प्रशासकीय गरज आणि मर्यादित
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 95 views🌐 marathi १८८८ साली स्थापन झालेली मुंबई महानगरपालिका (Bombay Municipal Corporation) ही महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका होय.
शहराच्या प्रशासनासाठी महानगरपालिकांची निर्मिती केली जोते. शहरामध्ये महानगरपालिका स्थापन करण्याचा किंवा नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर करण्याचा अधिकार हा राज्य शासनास आहे. मुंबई महानगरपालिका कायदा १८८८ साली करण्यात आला. १८८८ साली स्थापन झालेली मुंबई महानगरपालिका (Bombay Municipal Corporation) ही
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 121 views🌐 marathi नरेंद्र दामोदरदास मोदी २६, इ.स. २०१४ पासून स्वतंत्र भारताचे १५ वे पंतप्रधान आहेत.
नरेंद्र दामोदरदास मोदी (जन्म : १७ सप्टेंबर १९५०) हे भारतीय जनता पक्षाचे (भाजपचे) नेते आणि मे २६, इ.स. २०१४ पासून स्वतंत्र भारताचे १५ वे पंतप्रधान आहेत. ते ऑक्टोबर ७, इ.स. २००१ पासून मे २२, इ.स. २०१४ पर्यंत गुजरात
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 50 views🌐 marathi डॉ.मनमोहन सिंह हे २२ मे २००४पासून २६ मे २०१४ पर्यन्त भारताचे १४वे पंतप्रधान होते.
जीवनक्रम:
सन १९५७ ते १९६५ - चन्दीगडमधील पंजाब विद्यापिठ प्राध्यापक.
इ.स. १९६९-१९७१ - दिल्ली स्कूल ऑफ इकाॅनॉमिक्स या संस्थेत आन्तरराष्ट्रीय व्यापार विषयाचे प्राध्यापक.
इ.स. १९७६ - दिल्लीमधील जवाहरलाल
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 16 views🌐 marathi भारताचे तेरावे पंतप्रधान कोण होते?
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 14 views🌐 marathi भारताचे बारावे पंतप्रधान कोण होते?
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 19 views🌐 marathi भारताचे अकरावे पंतप्रधान हरदनहळ्ळी दोडेगौडा देवे गौडा होते.
राजकीय कारकीर्द:
१९५३ मध्ये गौडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात रुजू झाले आणि १९६२ पर्यंत ते सदस्य राहिले. १९६२ मध्ये गौडा हे कर्नाटक विधानसभेवर होलनरसिपुरा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडून गेले. नंतर १९६२ ते १९८९ पर्यंत ते याच मतदारसंघातून सलग सहा वेळा विधानसभेवर निवडून गेले.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi भारताचे दहावे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी होते.
अटलबिहारी वाजपेयी ( २५ डिसेंबर १९२४; - १६ ऑगस्ट २०१८) हे माजी भारतीय पंतप्रधान आणि एक हिंदी कवी होते. ते १९९१ ते २००९ दरम्यान भारतीय जनता पक्षाचे लखनौ येथील खासदार होते. केवळ १३ दिवस टिकलेल्या ११ व्या लोकसभेत तसेच त्यानंतरच्या १२ व्या लोकसभेत (१९ मार्च
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 11 views🌐 marathi