विधानसभेची मुदत किती वर्षांची असते?
विधानसभेची मुदत पाच वर्षांची असते, परंतु मुख्यमंत्र्याच्या विनंतीनुसार राज्यपाल त्याआधीच बरखास्त सुद्धा करू शकतात.
पूर्ण वाचा →विधानसभेची मुदत पाच वर्षांची असते, परंतु मुख्यमंत्र्याच्या विनंतीनुसार राज्यपाल त्याआधीच बरखास्त सुद्धा करू शकतात.
पूर्ण वाचा →महाराष्ट्र निवडणूक आयोग
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग ही 26 एप्रिल 1994 रोजी स्थापन झालेली महाराष्ट्र सरकारची एक स्वतंत्र संस्था आहे. ती महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेते.
भारताचा निवडणूक आयोग हा भारतातील संघ आणि राज्य निवडणूक प्रक्रियांचे व्यवस्थापन करण्यासाठी जबाबदार एक स्वायत्त घटनात्मक प्राधिकरण
विविध राज्यांमध्ये असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असावी यासाठी 1992 साली 73 आणि 74 वी घटना दुरुस्ती करण्यात आली ज्याद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक स्वायत्तता प्रदान करण्यात आली. त्या सोबतच मुदतीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेणे शक्य व्हावे यासाठी राज्य निवडणूक आयोग स्थापन करण्याची तरतूद या घटना
पूर्ण वाचा →जिल्हाधिकारी हे जिल्ह्याचे निवडणूक अधिकारी आहेत. भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार लोकसभा आणि विधानसभा निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी जबाबदार आहेत.
पूर्ण वाचा →निवडणूक : एखाद्या संस्थेच्या मान्य सभासदांकडून त्या संस्थेच्या, पदाधिकाऱ्यांची किंवा प्रतिनिधींची संस्थेने ठरविलेल्या नियमांनुसार जी निवड केली जाते, तिला निवडणूक म्हटले जाते.
समाजाला विशिष्ट प्रकारे संघटित करण्याचे व धोरणविषयक निर्णय घेण्याचे निवडणूक-यंत्रणा हे एक साधन आहे. ज्या समाजात निवड करण्याचे स्वातंत्र्य असते, त्या समाजात निवडणूक-यंत्रणा सत्तासंबंध निर्धारित करते. निवडणुकीसाठी संबंधित
निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्त पदी निवड करण्यात आली.
केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्रालयाने याबाबतची घोषणा केली आहे. विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र १४ मे रोजी निवृत्त होत आहेत. त्यानंतर १५ मे रोजी राजीव कुमार नवीन मुख्य निवडणूक आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारतील. राजीव कुमार यांचा
मुंबईचे नाव मुंबादेवी या देवीवरून पडले आहे, असा समज आहे. पोर्तुगीजांच्या बोम बाहीया या नावाचे इंग्रजांनी बॉम्बे केले. मुंबई, बम्बई आणि बॉम्बे ही तीनही स्त्रीलिंगी नावे एकाच वेळी प्रचलित होती. काहीजण या नगरीला मुंबापुरी म्हणतात. १९९५ मध्ये या शहराचे बॉम्बे हे अधिकृत नाव बदलून मुंबई करण्यात आले.
पूर्ण वाचा →कर्मचार्यांची भरती, निवड, नियुक्ती, वेतन, स्वास्थ्य, बढती वगैरे सर्व बाबी शास्त्रशुद्ध पद्धतीने करणे, हाच कर्मचारी प्रशासनाचा अभ्यास-विषय होय.
प्रशिक्षित कर्मचारी हा व्यवसायातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. कर्मचारी हे प्रशिक्षणामुळे अधिक कार्यक्षमतेने व प्रभावीपणे उपयुक्त कार्य करू शकतात. आधुनिक काळात ज्ञानाच्या सीमा एकासारख्या वाढत असल्याने व निरनिराळी शास्त्रे अधिक प्रगत होत असल्यामुळे
नगरपंचायतीच्या राजकीय प्रमुखाला 'अध्यक्ष' म्हणतात.
नगरपंचायतीच्या प्रशासकीय प्रमुखास 'कार्यकारी अधिकारी' म्हणतात.
नगरपंचायतीचा व सदस्यांचा कार्यकाळ ५ वर्षाचा असतो.
कार्यकारी अधिकारी नगरपंचायतीचे पदसिध्द सचिव असतात
निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी संविधानानुसार करण्यात आली.
पूर्ण वाचा →