प्रश्नांची यादी

भारताचे नववे पंतप्रधान कोण होते? locked

पामुलपर्ती वेंकट नरसिंहरावरोमन (जून २८, इ.स. १९२१ - डिसेंबर २३, इ.स. २००४) हे भारताचे इ.स. १९९१ ते इ.स. १९९६ या काळात पंतप्रधान होते. त्याच काळात ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्षही होते. भारताच्या नवीन आर्थिक धोरणाची सुरुवात त्यांच्या पंतप्रधान-कारकिर्दीत झाली.

राजकारणातून निवृत्त होण्याच्या उद्देशाने त्यांनी इ.स. १९९१ची लोकसभा निवडणुक लढवली

पूर्ण वाचा →

भारताचे आठवे पंतप्रधान कोण होते? locked

चंद्रशेखर (१ जुलै १९२७ - ८ जुलै २००७) हे एक भारतीय राजकारणी होते ज्यांनी १० नोव्हेंबर १९९० ते २१ जून १९९१ दरम्यान देशाचे आठवे पंतप्रधान म्हणून काम पाहिले.

जनता दलाच्या तुटलेल्या अल्पसंख्यांक सरकारचे त्यांनी नेतृत्व केले, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून मिळालेल्या बाहेरील पाठिंब्याने. सार्वत्रिक निवडणुका लांबणीवर टाकण्यासाठी ही व्यवस्था होती. ते पहिले

पूर्ण वाचा →

भारताचे सातवे पंतप्रधान कोण होते? locked

राजीव गांधी (२० ऑगस्ट इ.स. १९४४ - २१ मे इ.स. १९९१ ) हे भारताचे सातवे पंतप्रधान होते.

इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी यांचे ते ज्येष्ठ पुत्र होते. राजीव गांधी हे नेहरू घराण्यातले तिसरे पंतप्रधान होते. इंदिरा गांधीच्या निधनानंतर ३१ ऑक्टो. इ.स. १९८४ ते २ डिसे· इ.स. १९८९ पर्यंत ते

पूर्ण वाचा →

भारताचे चौथे पंतप्रधान कोण होते? locked

१९७७ ते १९७९ दरम्यान जनता पार्टीने तयार केलेल्या सरकारमध्ये भारताचे ४थे पंतप्रधान बनले.

मोरारजी रणछोडजी देसाई (२९ फेब्रुवारी १८९६ – १० एप्रिल १९९५) हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीत एक कार्यकर्ते होते. ते १९७७ ते १९७९ दरम्यान जनता पार्टीने तयार केलेल्या सरकारमध्ये भारताचे ४थे पंतप्रधान बनले. राजकारणाच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी मुंबई राज्याचे मुख्यमंत्री,

पूर्ण वाचा →

भारताचे तिसरे पंतप्रधान कोण होते? locked

१९६६ मध्ये त्या भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान म्हणून निवडल्या गेल्या.
इंदिरा प्रियदर्शिनी गांधी (पूर्वाश्रमीच्या नेहरू ; १९ नोव्हेंबर १९१७ - ३१ऑक्टोबर १९८४) या एक भारतीय राजकारणी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रमुख नेत्या होत्या. १९६६ मध्ये त्या भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान म्हणून निवडल्या गेल्या. इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या आणि आजपर्यंतच्या एकमेव महिला

पूर्ण वाचा →

भारताचे दुसरे पंतप्रधान कोण होते? locked

श्री. लाल बहादूर शास्त्री भारताचे दुसरे पंतप्रधान होते.

श्री. लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी उत्तर प्रदेशमधील वाराणसीपासून सात मैल दूर मुघलसराई या लहान रेल्वे गावात झाला. लाल बहादूर शास्त्री केवळ दीड वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांचे वडील शाळेत शिक्षक होते. विशीतील त्यांची आई आपल्याड तीन

पूर्ण वाचा →

भारताचे पाचवे पंतप्रधान कोण होते? locked

चौधरी चरण सिंग (२३ डिसेंबर, इ.स. १९०२ - २९ मे, इ.स. १९८७) हे भारताचे पाचवे पंतप्रधान होते.
२३ डिसेंबर हा त्यांचा जन्मदिवस दरवर्षी भारतात किसान दिन म्हणून साजरा केला जातो.

चरण सिंग यांचा जन्म २ डिसेंबर १९०२ रोजी मेरठ (सध्याचा हापूर जिल्हा, उत्तर प्रदेश) येथे झाला. त्यांनी १९२५ मध्ये कलाशास्त्र मध्ये

पूर्ण वाचा →