भूगोलाची मुलतत्वे या ग्रंथाचे लेखक कोण आहे?
भूगोलाची मुलतत्वे खंड दुसरा-Bhugolachi Multatve Khand Dusara by A. B. Savdi, P. S. Kolekar - Nirali Prakashan
पूर्ण वाचा →भूगोलाची मुलतत्वे खंड दुसरा-Bhugolachi Multatve Khand Dusara by A. B. Savdi, P. S. Kolekar - Nirali Prakashan
पूर्ण वाचा →पर्यावरण शास्त्राचा अभ्यासक्रम हा भौतिक शास्त्र, रसायन शास्त्र आणि पर्यावरणातील जीवशास्त्रीय घटक यातून निर्माण झालेला आहे. त्याशिवाय या अभ्यासक्रमामध्ये प्रदूषण आणि पर्यावरणाच्या नासाडीचा मानवी जीवितावर होणारा परिणाम यांचा अभ्यास केला जातो.
निसर्गामधील सजीव आणि निर्जीव घटकांचा परस्पर संबंध त्याचबरोबर ज्या विषयांतर्गत याचा अभ्यास केला जातो तो म्हणजे पर्यावरणशास्त्र होय. पर्यावरणशास्त्र हा
आज मानव प्रगतीमुळे पर्यावरण प्रदूषित होत आहे. प्राचीन काळात ऋषी मुनी आपल्या आश्रमा बाहेर अनेक झाडे लावत असत. यामुळेच त्यांचे आयुष्य निरोगी व अनेक वर्षे राहत असे.
पर्यावरण संवर्धन काळाची गरज :
आपल्या चारही बाजूंना असलेल्या सुंदर निसर्गात परमेश्वराने एकाहून एक अद्भुत गोष्टी बनवल्या आहेत. सुंदर फुले, हिरवी झाडे, वेगवेगळे रंग आणि
पर्यावरणीय शिक्षण आवश्यक आहे कारण ते आपल्याला स्वतःबद्दल शिकवते. हे आपल्याला आठवण करून देते की निसर्ग आणि लोक वेगळे नाहीत, आम्ही निसर्ग आहोत आणि निसर्ग यूएस आहे. पर्यावरण व त्यातील घटक, त्यांच्या समस्या इत्यादीविषयी समाजजागृतीसाठीचे शिक्षण म्हणजे पर्यावरण शिक्षण होय.
पर्यावरण शिक्षण या संकल्पनेचा उगम सामाजिक आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय गरजांमधून झाला. पर्यावरण
जेंव्हा आपण पर्यावरण संबंधी काही माहिती घेण्यासाठी व त्या पर्यावरणाचा अनुभव घेण्यासाठी एखाद्या ठिकाणी फिरायला म्हणजेच पर्यटनासाठी जातो त्या पर्यटनाला पर्यावरण स्नेही पर्यटन म्हणतात.
पर्यावरण स्नेही पर्यटकांद्वारे पर्यटन स्थळी कचरा न टाकणे, ध्वनिप्रदूषण टाळणे, वृक्ष व वन्य पशुपक्ष्यांना इजा न पोहोचवणे इत्यादी बाबींची दक्षता घेतली जाते, त्यास पर्यावरण स्नेही पर्यटन असे
पर्यावरण व्यवस्थापन ही मानव आणि निसर्ग यांच्यात समन्वय साधणारी प्रक्रिया आहे. त्याद्वारे पर्यावरणाचे संतुलन बिघडू न देता व प्रदूषणविरहित पर्यावरण राखून मानवाचे हित साधण्याचा प्रयत्न केला जातो. पर्यावरणाच्या आपत्तीवर नियंत्रण ठेवण्याची प्रक्रिया ही पर्यावरण व्यवस्थापनाचे एक अंग असून यात नियोजन, विश्लेषण व मूल्यांकन यांच्या आधारे संसाधनांचा विचारपूर्वक उपयोग करण्याचे तंत्र
पूर्ण वाचा →वातावरणात ,पाण्यात, हवेत किंवा अन्नात सजीवांना हानिकारक असलेले पदार्थ मिसळण्याच्या क्रियेला प्रदूषण म्हणतात.
प्रदूषण ही समस्या दिवेसंदिवस वाढतच आहे,औद्योगिक कचरा थेट मातीत, पाण्यामध्ये आणि हवेत मिसळत आहे. एवढे असूनही लोक प्रदूषणाला आणि त्याच्या परिणामाला गांभीर्याने घेत नाही आहेत.
वायू प्रदूषण:
वायू प्रदूषण म्हणजे हवेमध्ये घातक दूषित पदार्थांचे मिश्रण होणे. वायू प्रदूषणामुळे आरोग्य
प्रदूषण म्हणजे काय?
प्रदूषण म्हणजे घातक दूषित किंवा तत्सम पदार्थांचा पर्यावरणात होणारा निचरा. सामान्यत: प्रदूषण हा मानवी क्रिया-प्रक्रियांचा परिणाम आहे. अशी कोणतीही मानवी क्रिया जिचे परिणाम नकारात्मक ठरतात, तिला प्रदूषण म्हणतात.
प्रदूषणाचे प्रकार:
पारंपारिक प्रदूषणांच्या स्वरूपांमध्ये वायू प्रदूषण, जल प्रदूषण आणि किरणोत्सर्गी (रेडियोऍक्टिव्ह) दूषित पदार्थांचा समावेश आहे तर जहाजांपासून होणारे प्रदूषण, प्रकाशाचे तसेच
पर्यावरणाचे महत्व:
पृथ्वी हा एक असा ग्रह आहे , जिथे सजीव सृष्टी आढळून येते . मग प्रश्न असा पडतो की ,आपण सर्व सजीव फक्त पृथ्वीवरच का राहतो ? आपल्या सूर्यमालेत अनेक ग्रह आहेत, मग तेथे सजीवसृष्टी का नाही ? तर याचे कारण असे आहे की , सजीवांना पूरक असलेले पर्यावरण सर्व
पर्यावरण संरक्षण ही सामाजिक जबाबदारी असून समाजातील प्रत्येकाने पर्यावरण संरक्षणासाठी काम करणे ही आपली सामाजिक बांधीलकी आहे.
पर्यावरण आणि मानव यांचा संबंध मानवाच्या अस्तित्वापासूनच आहे. पृथ्वीवर मानवाचे पाऊल तिच्या निर्मितीच्या कालावधीनंतर पडले. मानवाने पृथ्वीवर वावरत असताना आपली बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती या आधारावर इतर सजीवांपेक्षा आपले स्थान महत्त्वपूर्ण ठरविले. आपल्या गुणांच्या आधारावर