प्रश्नांची यादी

लोकसभेचा पीठासीन अधिकाऱ्याला काय म्हणतात? locked

पिठासिन अधिकारि म्हनजे लोकसभा व राज्यसबेचे सभापति याना पिठासिन अधिकारि म्हनतात.

भारतीय संसदेचे तीन स्तंभ- लोकसभा,राज्यसभा आणि राष्ट्रपती. सामान्य जनांसाठी विधेयक मांडण्याचा अधिकार लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांना आहे.मंत्रिपरिषदेतील सदस्यांनाही हा अधिकार आहे. मंत्र्यांनी आणलेल्या विधेयकाला शासकीय विधेयक म्हणतात, तर एका सदस्याने आणलेल्या विधेयकाला खाजगी सदस्य विधेयक म्हणतात. विधेयकाचे प्रथम वाचन, ही

पूर्ण वाचा →

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात सत्ता कशी स्थापन केली? locked

द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही सतराव्या शतकात इंग्लंडमध्ये स्थापन झालेली एक कंपनी होती. या कंपनीच्या स्थापनेमागचा मुख्य उद्देश ईस्ट इंडीज प्रदेशांत व्यापार करण्याचा होता परंतु कालांतराने या कंपनीचा सगळा व्याप भारतातच झाला. मेह्ता नामक भारतीय आता या कंपनीचा मालक आहे.

काळरेषा:
December 31, 1600, स्थापना 125 भागधारक,

पूर्ण वाचा →

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली? locked

द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही सतराव्या शतकात इंग्लंडमध्ये स्थापन झालेली एक कंपनी होती. या कंपनीच्या स्थापनेमागचा मुख्य उद्देश ईस्ट इंडीज प्रदेशांत व्यापार करण्याचा होता परंतु कालांतराने या कंपनीचा सगळा व्याप भारतातच झाला. मेह्ता नामक भारतीय आता या कंपनीचा मालक आहे.

ईस्ट इंडिया कंपन्या : हिंदुस्थान व अतिपूर्वेकडील राष्ट्रांबरोबर व्यापार करण्यासाठी

पूर्ण वाचा →

ब्रिटिश पूर्व काळात भारतात कोणते व्यवसाय चालत होते? locked

ब्रिटिशपूर्व काळात भारतात मोगलांचे राज्य होते.

आशिया खंडातील भारतीय उपखंड हा व्यापार या दृष्टीकोनातून अतिशय उपयुक्त असा प्रदेश मानला जात होता.
अनेक मोगल राज्यकर्त्यांनी अरेबियन देशांमधून येऊन भारतीय उपखंडात व्यापार केला. अशावेळी कपड्यांचा व्यवसाय , मसाले पदार्थांचा व्यवसाय जहाजबांधणी चा व्यवसाय कातडी वस्तूंचा व्यवसाय आणि शेतीसाठी लागणाऱ्या वस्तूंचा व्यवसाय हे

पूर्ण वाचा →

ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणी केली? locked

द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही सतराव्या शतकात ३१ डिसेंबर १६०० मध्ये इंग्लंडमध्ये स्थापन झालेली एक कंपनी होती. या कंपनीच्या स्थापनेमागचा मुख्य उद्देश्य ईस्ट इंडिज प्रदेशात व्यापार करण्याचा होता परंतु कालांतराने या कंपनीचा सगळा व्याप भारतातच झाला.

या कंपनीचे संस्थापक जॉन व्याटस व सहसंस्थापक जॉर्ज व्हाईट हे ब्रिटिश व्यापारी होते.



ईस्ट

पूर्ण वाचा →

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी माहिती? locked

द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही सतराव्या शतकात इंग्लंडमध्ये स्थापन झालेली एक कंपनी होती. या कंपनीच्या स्थापनेमागचा मुख्य उद्देश ईस्ट इंडीज प्रदेशांत व्यापार करण्याचा होता परंतु कालांतराने या कंपनीचा सगळा व्याप भारतातच झाला.

व्यापाराच्या हेतुने पोर्तृगीज व डच यांच्या नंतर इंग्रज भारतात आले. त्यांनी ईस्ट इंंडिया कंपनीची स्थापना केली. इंग्रजांनी

पूर्ण वाचा →

महाराष्ट्रात सर्वात जास्त कालावधीसाठी कोण मुख्यमंत्री होते? locked

आत्तापर्यंत महाराष्ट्रात मागील ६१ वर्षोंमध्ये 1९ मुख्यमंत्र्यांची निवड झाली आहे. यामध्ये सर्वाधिक मुख्यमंत्री अर्थात काँग्रेस पक्षाचे आहेत. जवळपास 50 वर्ष मुख्यमंत्री पद हे काँग्रेसकडे होते. तसेच आतापर्यंत विदर्भातून 4 मुख्यमंत्री निवडले गेले तर सर्वाधिक 6 मुख्यमंत्री हे पश्चिम महाराष्ट्रातून निवडण्यात आले होते. महाराष्ट्रात दोनदा राष्ट्रपती राजवट देखील लागू करण्यात आली

पूर्ण वाचा →

महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? locked

महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे महाराष्ट्र राज्यशासनाचे प्रमुख असतात. विधानसभा निवडणुकांमध्ये बहुमत
मिळालेल्या पक्षाच्या नेत्याला महाराष्ट्राचे राज्यपाल सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण देतात. यानंतरच्या विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनात मतदान होउन बहुमत मिळाल्यास अधिकृतरीत्या ते मुख्यमंत्री होतात.

पूर्ण वाचा →

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? locked

यशवंतराव बळवंतराव चव्हाण (मार्च १२, इ.स. १९१३:कराड, महाराष्ट्र - नोव्हेंबर २५, इ.स. १९८४) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांनी काही काळ भारताचे उपपंतप्रधान म्हणून काम केले होते. तर काही काळ ते भारताचे संरक्षणमंत्री सुद्धा होते. यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचा जन्म हेन्द्रे पाटील मराठा समाजात झाला जन्म १२ मार्च, १९१३ रोजी सांगली

पूर्ण वाचा →

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले सरचिटणीस होते का? locked

पूर्वनियोजित राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन २२ डिसेंबर १८८५ पुणे या ठिकाणी घेतले जाणार होते. मात्र पुण्यात कॉलराची साथ सुरू असल्यामुळे हे अधिवेशन मुंबईच्या गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत घेतले गेले. राष्ट्रीय काँग्रेसच्या या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कलकत्त्याचे ख्यातनाम वकील व्योमेशचन्द्र बॅनर्जी हे होते.

पूर्ण वाचा →