विकिपीडिया चे जनक कोण?
विकिपीडिया चे जनक कोण?
पूर्ण वाचा →विकिपीडिया चे जनक कोण?
पूर्ण वाचा →ॲडम स्मिथ यांना ’आधुनिक अर्थशास्त्राचे जनक' असे संबोधले जाते.
यांनी ‘राष्ट्राची संपत्ती’ हा ग्रंथ १७७६ मध्ये लिहिला. त्या ग्रंथाला अर्थशास्त्राचे बायबल समजले जाते.
अर्थशास्त्र एक सामाजिक शास्त्र असून ते 'सेवा व उत्पादनांच्या' निर्मिती, वितरण आणि वापर या विषयाची माहिती देते. इंग्रजीत अर्थशास्त्राला 'इकॉनॉमिक्स' (Economics) म्हणतात. Economics हा शब्द ग्रीक शब्द (Oikonomia)
राजा राममोहन रॉय (जन्म : हुगळी-कलकत्ता, २२ मे १७७२) हे एक भारतीय समाजसुधारक होते.[१] त्या काळात प्रशासनासाठी वापरली जाणारी भाषा पर्शियन व अरेबिक होती. त्यामुळे या भाषा शिकण्यासाठी वडिलांनी त्यांना पाटणा येथे पाठविले. अरबी आणि फारसी भाषांबरोबरच त्यांनी इस्लाम धर्म आणि सुफी पंथ, शायर आणि शायरी यांचादेखील अभ्यास केला. हाफीज
पूर्ण वाचा →मराठी भाषा नवव्या शतकापासून प्रचलित आहे. मराठी भाषेचा उदय संस्कृतच्या प्रभावाखाली निर्माण झालेल्या प्राकृत बोलीभाषेपासून झाला असल्याचं मानलं जात.
मराठी भाषेचं वय १५०० वर्षं एवढ मानलं जातं.
इसवी सन १०१२ शके ९३४ मध्ये राजा केसिदेवराय यांच्या कारकिर्दीत कोरलेला अक्षी शिलालेख हा सगळ्यात जुना शिलालेख आहे. यामुळे माझ्या मते राजा केसिदेवराय हेच मराठी
महाराष्ट्राचे जनक अथवा शिल्पकार असा एकच प्रश्न विचारला जरी असला तरी त्याचे उतर मात्र वेगवेगळ्या प्रकारात द्यावे लागेल.
महाराष्ट्र अथवा मराठी राज्य अश्या दृष्टीने विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराज हे शिल्पकार मानले जावू शकतात.
त्यानंतर महाराष्ट्राची पुरोगामी महाराष्ट्र अशी ओळख आहे. त्याचे जनक
यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षाला 12 मार्च 2012 रोजी प्रारंभ झाला. यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या आयुष्यातील 1912 ते 1946 पर्यंतच्या कालखंडाचा आढावा घेणारे 'कृष्णाकाठ' हे आत्मचरित्र लिहिले होते.
यशवंतराव चव्हाणांचे चरित्र किंवा व्यक्तिचित्रण वर्णन करणारी पुस्तके
आधुनिक महाराष्ट्र के शिल्पकार (लेखक के.जी. कदम)
आमचे नेते यशवंतराव (रमणलाल शहा)
कृष्णाकाठचा माणूस (अरुण शेवते)
घडविले त्यांना माऊलीने
यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचा जन्म हेन्द्रे पाटील मराठा समाजात झाला जन्म १२ मार्च, १९१३ रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी झाला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ते ओळखले जातात.
यशवंतराव बळवंतराव चव्हाण (मार्च १२, इ.स. १९१३:कराड, महाराष्ट्र - नोव्हेंबर २५, इ.स. १९८४) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांनी काही काळ
महाराष्ट्राच्या विधानसभेत २८८ आमदार आहेत. म्हणजेच २८८ च्या १५ % संख्या ४३, मग मंत्रीमंडळात जास्तीत जास्त ४३ मंत्री होऊ शकतात. त्यातले किती कॅबिनेट मंत्री व किती राज्यमंत्री करायचे हे मुख्यमंत्र्यांच्या हाती असते.
महाराष्ट्र सरकार किंवा महाराष्ट्र शासन (Government of Maharashtra) हे महाराष्ट्र राज्यासाठी घटनात्मक राज्य शासित प्राधिकरण आहे. महाराष्ट्र राज्याच्या १
मुख्यमंत्री किती आहेत?
पूर्ण वाचा →सध्या भारतात 3 महिला मुख्यमंत्री आहेत.
भारतीय प्रजासत्ताकमध्ये, 28 राज्यांपैकी प्रत्येक राज्याचा मुख्यमंत्री निवडून आलेला सरकार प्रमुख असतो आणि काहीवेळा केंद्रशासित प्रदेश (सध्या, फक्त दिल्ली आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशांमध्ये मुख्यमंत्री सेवा देत आहेत). भारतीय राज्यघटनेनुसार, राज्यपाल हा राज्याचा प्रमुख असतो, परंतु वास्तविक कार्यकारी अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असतो.
राज्यातील विधानसभेच्या (विधानसभा) निवडणुकांनंतर, राज्याचे