प्रश्नांची यादी
सकारात्मक दृष्टीकोन म्हणजे काय?
अर्ल नाइंटिगेलचे एक प्रसिद्ध वाक्य आहे. तो म्हणतो, 'आपला आयुष्याबद्दलचा दृष्टीकोन आयुष्याचा आपल्याबद्दलचा दृष्टीकोन ठरवत असतो.' एखाद्या वस्तूबद्दलची आवड अथवा नावड म्हणजे दृष्टीकोन, असे शद्बकोश सांगतो. मग ती विचार करण्याची पद्धत असू शकते किंवा देहबोलीही. दृष्टीकोन हे तुमची मन:स्थिती आणि त्यावर अवलंबून असलेला तुमचा तुमच्या भोवतालच्या जगाबद्दलचे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 44 views🌐 marathi स्वातंत्र्य हे खालीलपैकी काय आहे?
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi शताब्दी (Century - सेंचुरी) म्हणजे १०० वा वर्धापन दिन होय. याला शतक महोत्सव किंवा शंभरावी जयंती असे सुद्धा म्हणतात. हे लोक, घटना आणि राष्ट्रांना विविध प्रकारे लागू केले जाते. एखाद्या घटनेला १०० वर्ष पूर्ण झाल्यास रौप्य महोत्सव साजरा केला जातो. उदा, एखाद्या संस्थेच्या स्थापनेस १०० वर्ष पूर्ण झाल्यास शताब्दी साजरा
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 22 views🌐 marathi अमृत महोत्सव (Platinum jubilee - प्लॅटीनम जुबली) म्हणजे ७५ वा वर्धापन दिन होय. याला अमृत जयंती किंवा पंताहत्तरावी जयंती असे सुद्धा म्हणतात. हे लोक, घटना आणि राष्ट्रांना विविध प्रकारे लागू केले जाते. एखाद्या घटनेला ७५ वर्ष पूर्ण झाल्यास अमृत महोत्सव साजरा केला जातो. उदा, एखाद्या संस्थेच्या स्थापनेस ७५ वर्ष पूर्ण
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi भारतीय स्वातंत्र्याचा कायदा १९४७ या कायद्यान्वये भारताची फाळणी करण्यात आली. भारत आणि पाकिस्तान ह्या दोन्ही देशांना स्वातंत्र्य देण्यात येउन ब्रिटिश सरकारची ह्या दोन्ही राष्ट्रांसंबंधी काहीही जबाबदारी १५ ऑगस्ट १९४७ नंतर राहणार नाही असे जाहीर करण्यात आले. स्वतंत्र भारताची नवीन घटना तयार होईपर्यंत १९३५ च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अॅक्टची अंमलबजावणी होईल
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 77 views🌐 marathi 15 ऑगस्ट कधी?
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 20 views🌐 marathi कोणत्याही देशाच्या किंवा प्रदेशाच्या स्वाधीनता किंवा स्वायत्तता याकरिता प्रस्तुत शासनकर्त्याशी लढणे याला स्वातंत्र संग्राम म्हणतात.
स्वातंत्र्य संग्राम हा क्रांतिकारी व नव विचारी लोकांनी केलेल्या क्रांतीमुळे घडतो.
स्वातंत्रप्रिय जनतेला अनेक वर्षांपासून सूरु असलेल्या जुलमी राजवटीतुन सोडविण्याकरिता स्वातंत्र लढा दिला जातो.
अमेरिकेतील जनतेही
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi भारत – चीन संघर्ष : १ ऑक्टोबर १९४९ पासून चीनमध्ये (तैवान सोडून) कम्युनिस्ट राजवट सुरू झाली. १९५१ अखेर तिबेट राष्ट्र हे चीनचाच एक भाग आहे, या सबबीवरून त्याची तथाकथित साम्राज्यवादी व वसाहतवादी अंमलातून चीनने दंडेलीने मुक्तता केली. अशाप्रकारे चीनची सीमा भारताच्या सीमेला भिडली. भारत व चीन यांच्यातील संघर्षाची अनेक कारणे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi ११ ऑगस्ट इ.स. २०२२ रोजी जगदीप धनखड यांची १४ वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली.
भारताचे उपराष्ट्रपती हे भारत देशामधील राष्ट्रपती खालोखाल दुसऱ्या सर्वोच्च दर्जाचे संवैधानिक पद आहे. भारताच्या संविधानामधील ६३व्या कलमानुसार हे पद अस्तित्वात आहे. पदावर असताना राष्ट्रपतीचा मृत्यू, राजीनामा, अभियोग अथवा इतर कारणांस्तव राष्ट्रपतीपद रिकामे झाल्यास उपराष्ट्रपती ह्या
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 20 views🌐 marathi राजेंद्रप्रसाद सहाय (जन्म : ३ डिसेंबर १८८४; - २८ फेब्रुवारी १९६३) हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते. त्यांनी सन १९५० ते १९६२ या काळात भारताच्या राष्ट्रपतीचे पद भूषविले. व्यवसायाने वकील असलेले डॉ. राजेंद्रप्रसाद, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान काँग्रेस पक्षात सामील झाले व बिहारमधील एक प्रमुख राजकीय नेते बनले.
भारताचे राष्ट्रपती
स्वातंत्र्यानंतर अडीच वर्षांनी, 26
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 92 views🌐 marathi