नवीन प्रश्न

प्राचीन भारतातील समाज व्यवस्था काय आहे? open

अनेक प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये याचा उल्लेख आढळतो. ब्राह्मण(जे धार्मिक आणि कर्मकांडांचे काम करत होते), क्षत्रिय (ज्यांना राजन असेही म्हणले गेले हे शासक, प्रशासक आणि लढवय्ये होते), वैश्य (जे कारागीर, व्यापारी आणि शेतकरी होते) आणि शुद्र (जे हरकामी कामगार होते).

पूर्ण वाचा →

मौर्य साम्राज्य कशासाठी प्रसिद्ध होते? open

त्याचा विस्तार करून ते बव्हंशी भारतभर पसरविण्याचे काम मौर्य वंशातील राजांनी विशेषतः चंद्रगुप्ताने केले. पुढे या साम्राज्याला आणि शासनयंत्रणेला काही उच्च जीवन मूल्ये व नैतिक अधिष्ठान त्याच्या नातवाने–सम्राट अशोक–याने दिले.

पूर्ण वाचा →

मौर्य साम्राज्य समजून घेण्यासाठी पुरातत्व स्रोत आपल्याला कशी मदत करतात? open

अशोकाची आज्ञापत्रे : ही आज्ञापत्रे देशभरातील खडकांवर आणि स्तंभांवर कोरलेली आहेत. हे शिलालेख विशेषतः अशोकाचे जीवन आणि आदर्श आणि सर्वसाधारणपणे मौर्यांच्या इतिहासाबद्दल उपयुक्त माहिती देतात.

पूर्ण वाचा →

मौर्य साम्राज्याचा सर्वात मोठा शासक कोण होता? open

पू. १८५ इतका समजला जातो. चंद्रगुप्त मौर्य हे मौर्य साम्राज्याचे संस्थापक तर सम्राट अशोक हे या साम्राज्यातील सर्वात प्रमुख शासक होते. गंगेच्या खोऱ्यामधील मगध राज्यापासून उगम झालेल्या या साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र (आजचे पाटणा) ही होती.

पूर्ण वाचा →

मौर्य काळातील माहितीचे स्त्रोत कोणते आहेत? open

कौटिल्याचे अर्थशास्त्र, मेगॅस्थेनिसचे इंडिका, पुराणे, बौद्ध साहित्य, जैन साहित्य हे मौर्य काळातील प्रसिद्ध साहित्य स्रोत आहेत.

पूर्ण वाचा →

मौर्यकालीन स्रोत कोणते? open

मौर्य साम्राज्याच्या इतिहासासाठी दोन प्रकारचे स्रोत उपलब्ध आहेत. पहिला साहित्यिक स्रोत आणि दुसरा पुरातत्व स्रोत. साहित्यिक स्त्रोतांमध्ये कौटिल्याचे अर्थशास्त्र, विशाखदत्तचे मुद्राराक्षस, मेगास्थेनिसचे इंडिका, बौद्ध साहित्य आणि पुराणे यांचा समावेश होतो.

पूर्ण वाचा →

मौर्यकालीन इतिहास जाणून घेण्याचे मुख्य स्त्रोत कोणते आहेत? open

कौटिल्याचे अर्थशास्त्र हे मौर्य काळातील प्रमुख साहित्यिक स्त्रोत आहे. आपल्याला माहीत आहे की, कौटिल्य किंवा चाणक्य हे चंद्रगुप्ताचे गुरू आणि सल्लागार होते. या पुस्तकात चंद्रगुप्ताच्या काळातील मौर्य साम्राज्याच्या प्रशासकीय कार्ये आणि राज्य धोरणांची तपशीलवार माहिती आहे.

पूर्ण वाचा →