नवीन प्रश्न
भारताची सुमारे 15,200 किमी लांबीची सीमा आहे तर अंदमान निकोबार आणि लक्षद्वीपसह मुख्य भूभाग किनारपट्टीची एकूण लांबी 7,516.6 किमी आहे, त्यातील मुख्य भूप्रदेश किनारपट्टीची लांबी 5422.6 किलोमीटर आहे तर बेटांच्या प्रदेशाच्या किनारपट्टीची लांबी 2094 किलोमीटर आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 51 views🌐 marathi तेलंगणा
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi भारताला 7516.6 किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi कोकणातील रत्नागिरी या जिल्हास सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला आहे. रत्नागिरी (२३७), रायगड (१२२), सिंधुदुर्ग (१२०), ठाणे व पालघर (१२७), मुंबई शहर व मुंबई उपनगर (११४) समुद्र किनारा लाभला आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 91 views🌐 marathi भारताला एकूण ७५१६.६ किमी लांबीची किनारपट्टी लाभली आहे त्यात महाराष्ट्र राज्याला ७२० किमी लांबीची किनारपट्टी लाभली आहे. सगळ्यात जास्त समुद्र किनारा १२१४.७ किमी (२३%) गुजरात या राज्याला लाभला आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 88 views🌐 marathi ऋतूतील बदल पृथ्वीच्या परिभ्रमणाच्या आणि पृथ्वीच्या अक्षाच्या झुकण्याच्या एकत्रित परिणामामुळे होतात. पृथ्वी आपल्या अक्षावर फिरत असताना, रात्र आणि दिवस निर्माण करते, ती सूर्याभोवती लंबवर्तुळाकार (दीर्घित वर्तुळ) कक्षेत फिरते ज्याला पूर्ण होण्यासाठी सुमारे 365 1/4 दिवस लागतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती गोल फिरते त्या क्रियेला पृथ्वीचे परिवलन असे म्हणतात. ह्या अक्षाला पृथ्वीचा आस असे म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi सर्वात जास्त आयुष्य झालेली व्यक्ती जपान मधील जिर्मोन किमोरा ही वक्ती वय वर्ष 116 व्या वर्षी नैसर्गिकरित्या मृत्यू झाला
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi पृथ्वी सुमारे 4.5 अब्ज वर्षे जुनी आहे. 1700 आणि 1800 च्या दशकातील निसर्गवाद्यांना पृथ्वीचे खरे वय माहित असते, तर उत्क्रांतीबद्दलच्या सुरुवातीच्या कल्पना अधिक गांभीर्याने घेतल्या असत्या.हिचा व्यास १२,७५६ कि. मी. एवढा आहे.
पूर्ण वाचा →मानव आणि चिंपँझी एकाच पूर्वजांपासून उद्भवले असावेत. साधारणपणे ८०–६० लाख वर्षांपूर्वी होमिनिडी कुलातील प्राण्यांची विभागणी चिंपँझी आणि आदिमानव अशा दोन गटांमध्ये झाली. ही उत्क्रांती बव्हंशी आफ्रिका खंडात घडून आली. ६०–२० लाख वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या आदिमानवाचे जीवाश्म आफ्रिकेत सापडले आहेत
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi