नवीन प्रश्न
सन 1951 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेत राष्ट्रीय उत्पन्नाचा वाटा किती टक्के होता?
देशाच्या अर्थव्यवस्थेच्या भांडवल निर्मितीत कृषी क्षेत्राचा वाटा 1950-51 मध्ये 17.7 टक्के होता तो 2016-17 मध्ये 15.5 टक्के झाला आहे. कृषी क्षेत्र भारतातील सर्वात मोठे मुक्त खाजगी क्षेत्र आहे. तसेच
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi 2022 भारताचे दरडोई उत्पन्न किती आहे?
भारताची अर्थव्यवस्था ही अमेरिकन डॉलरच्या विनिमयाच्या दरानुसार सप्टेंबर २०२२ मध्ये जगातील ५ व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. भारताचे वार्षिक सकल उत्पन्न (Gross domestic product) २०२२ नुसार ८५४.७ अब्ज डॉलर एवढे आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 22 views🌐 marathi आर्थिक व्यवस्था म्हणजे काय?
अर्थव्यवस्था म्हणजे अशी व्यवस्था ज्यामध्ये एखाद्या ठराविक भौगोलिक क्षेत्रातील विविध अभिकर्त्यांमार्फत सीमीत वस्तूंचे व सेवांचे उत्पादन, वितरण किंवा व्यापार, आणि उपभोग केला जातो. आर्थिक अभिकर्त्यांमध्ये व्यक्ति, उद्योग, संस्था, किंवा सरकार ह्यांचा समावेश होतो.
अर्थव्यवस्था म्हणजे अशी व्यवस्था
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi नवीन औद्योगिक धोरण कधी स्थापन झाले?
1991 मध्ये भारत सरकारने नवीन औद्योगिक धोरण स्वीकारले.
1991 मध्ये भारत सरकारने नवीन औद्योगिक धोरण स्वीकारले. केंद्रीय अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांनी 1991 मध्ये नवीन आर्थिक धोरण (एनईपी) सुरू केले.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 14 views🌐 marathi पहिली पंचवार्षिक योजना
कालावधी- (१९५१ ते १९५६)
मुख्य उद्दिष्ट - शेतीविकास.
प्रतिमान - हेरोड - डॉमर प्रतिमान.
अपेक्षित लक्ष्ये - २.१%
पहिली पंचवार्षिक योजना (१९५१ ते १९५६) :
पहिले भारतीय
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती स्पष्ट करा ?
प्रत्येक देशाचे विशिष्ट कालखंडात म्हणजेच एका वर्षाच्या कालखंडात राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते . हे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी पुढील तीन प्रकारच्या पद्धतींचा वापर केला जातो .
1] उत्पादन पद्धत [ production method ] :-
उत्पादन पद्धतीनुसार राष्ट्रीय
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi धवलक्रांतीचे म्हणजे काय?
धवल क्रांती यास श्वेतक्रांती असेही म्हटले जाते. पशुपालन,पशुसंवर्धन व त्या निगडीत दुुुग्ध व्यवसायाला चालना देऊन स्वयंपूर्ण करण्यासाठी तसेच त्या माध्यमातून हरितक्रांतीला बळकटी देण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री, प्रख्यात कृषितज्ज्ञ वसंतराव नाईक यांनी सत्तरच्या दशकात ही क्रांती महाराष्ट्रात घडवून आणली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi श्वेतक्रांती कुठे झाली?
धवल क्रांती यास श्वेतक्रांती असेही म्हटले जाते. पशुपालन,पशुसंवर्धन व त्या निगडीत दुुुग्ध व्यवसायाला चालना देऊन स्वयंपूर्ण करण्यासाठी तसेच त्या माध्यमातून हरितक्रांतीला बळकटी देण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री, प्रख्यात कृषितज्ज्ञ वसंतराव नाईक यांनी सत्तरच्या दशकात ही क्रांती महाराष्ट्रात घडवून आणली.
भारताचे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi भारतातील हरित क्रांतीचा प्रभाव
हरित क्रांतीमुळे कृषी उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. भारतातील अन्नधान्य उत्पादनात मोठी वाढ झाली. क्रांतीचा सर्वात मोठा फायदा गव्हाच्या धान्याला झाला. योजनेच्या सुरुवातीच्या टप्प्यातच उत्पादन वाढून 55 दशलक्ष टन झाले.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 15 views🌐 marathi हरित क्रांती
आधुनिक साधने आणि तंत्रांचा समावेश करून कृषी उत्पादन वाढविण्याच्या प्रक्रियेला हरित क्रांती म्हणतात.
हरित क्रांती कृषी उत्पादनाशी निगडीत आहे. उच्च उत्पादन देणारे विविध प्रकारचे बियाणे, ट्रॅक्टर, सिंचन सुविधा, कीटकनाशके आणि खतांचा वापर यासारख्या आधुनिक पद्धती आणि तंत्रांचा अवलंब केल्यामुळे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 44 views🌐 marathi