२०२१ पर्यंत भारतात एकूण किती पेमेंट बँक कार्यरत आहेत?
पेटीएम पेमेंट बँक, एअरटेल पेमेंट बँक, इंडिया पोस्ट पेमेंट बँक या आघाडीच्या पेमेंट बँका सध्या कार्यरत आहेत.
पूर्ण वाचा →पेटीएम पेमेंट बँक, एअरटेल पेमेंट बँक, इंडिया पोस्ट पेमेंट बँक या आघाडीच्या पेमेंट बँका सध्या कार्यरत आहेत.
पूर्ण वाचा →भारतातील पहिली नागरी सहकारी बँक –
गुजरातमधील वडोदरा शहरात स्थित Anonyya Co-operative Bank Limited (ACBL) ही भारतातील पहिली सहकारी बँक आहे.
भारतात पहिली नागरी सहकारी बँक ही ५ फेब्रुवारी,१८८९ मध्ये बडोदा या शहरात श्री विठ्ठल लक्ष्मण कवठेकर तथा भाऊसाहेब कवठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली
सहकारी बँक म्हणजे काय?
सहकारी बँक लहान आर्थिक संस्थान असते, जे शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये लहान व्यवसायांना कर्ज देण्याची सुविधा प्रदान करतात. हे रिझर्व बँक ऑफ इंडिया (RBI) च्या अंतर्गत काम करते.ही बँकिंग रेगुलेशनट ॲक्ट 1949 आणि बँकिंग
२६ जानेवारी १९६२ रोजी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० लागू करण्यात आला.
२६ जानेवारी १९६२ रोजी लागू झालेला हा कायदा संपूर्ण महाराष्ट्रात सहकारी संस्थांची नोंदणी, सभासदत्व, कर्तव्ये आणि विशेषाधिकार यांचा समावेश करण्यासाठी सर्वसमावेशक चौकट प्रदान करतो. १३ फेब्रुवारी २०१३ रोजी, महाराष्ट्र
चलनी नोटांचा कारखाना महाराष्ट्रात कुठे आहे?
नोटांची छपाई देशात फक्त चार ठिकाणी होते. त्यामध्ये नाशिकरोड, देवास (मध्य प्रदेश), म्हैसूर (कर्नाटक) आणि सालबोन (पश्चिम बंगाल) यांचा समावेश आहे. नाशिकरोड व देवास प्रेस या महामंडळाच्या मालकीच्या तर म्हैसूर व सालबोन प्रेस रिझर्व्ह
भारतीय अर्थखातं आणि रिझर्व्ह बँक यांचा अखत्यारित असणारे चार शासकीय छपाई कारखाने, नाणी पाडणाऱ्या चार टांकसाळी आणि नोटाछपाईचा कागद पुरवणारा होशंगाबाद इथला एक कारखाना एकत्र करून २००६ या वर्षी ‘सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिन्टिंग कॉर्पोरेशन इंडिया लि.’ ही कंपनी (SPMCIL) गठीत
पूर्ण वाचा →कागदी चलन म्हणजे काय कागदी चलनाचे प्रकार सांगा?
सामान्यत: "कागदी चलन" हा शब्द देशाच्या मध्यवर्ती बँकेने जारी केलेल्या नोटांचा संदर्भ देतो. बिल ऑफ एक्स्चेंज आणि चेक देखील कागदी चलन मानले जातात. दैनंदिन व्यवहारात कागदी पैसा हा विनिमयाचे माध्यम म्हणून स्वीकारला
पैशाचे मूल्य म्हणजे काय?
पैशाचे मूल्य म्हणजे पैशाचे एक एकक जे खरेदी करू शकते किंवा वस्तू आणि सेवांवरील पैशाची क्रयशक्ती असा याचा अर्थ होतो. परिणामी, "पैशाचे मूल्य" हा शब्द पैशाचे एकक आणि त्याद्वारे खरेदी करता येणार्या वस्तू आणि सेवा यांच्यातील
प्रादेशिक ग्रामीण बँका (Regional Rural Banks) –
1975 च्या एम नरसिंहन समितीने प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापन करण्याची
महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल कोण?
डॉ. पी. सी. अलेक्झांडर हे महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ राज्यपाल राहिलेली व्यक्ती आहेत. यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल पद 12 जानेवारी 1993 रोजी हाती घेतले.
डॉ.पी.सी. अलेक्झांडर हे स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वात प्रतिष्ठित आणि आदरणीय सार्वजनिक सेवकांपैकी