नवीन प्रश्न
मौद्रिक उपाययोजना आणि अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने
देशांतर्गत तसेच वैश्विक घडामोडींचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर अल्पकाळात व दीर्घ काळ परिणाम होत असतो. या दोन्हीचा विचार मुद्रा धोरण ठरवताना करावा लागतो. देशांतर्गत बाबी बघायच्या झाल्या तर शेती, बांधकाम, उद्योग व सेवा या क्षेत्रांतील प्रगतीचा दर कसा
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 51 views🌐 marathi केंद्र सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ ३ वर्षांसाठी वाढवला आहे.
केंद्र सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ ३ वर्षांसाठी वाढवला आहे. आता ते २०२४ पर्यंत केंद्रीय बँकेचे गव्हर्नर राहतील. उर्जित
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi हुंडी बाजार, भारतातील : हुंडी बाजार म्हणजे हुंड्यांचा बाजार अथवा हुंड्यांची जेथे जेथे देवघेव केली जाते, अशी सर्वठिकाणे. भारतात हुंडी-व्यवहाराचे नियमन चलनक्षम दस्तऐवजाचा कायदा १९८१ नुसार केले जाते.
हुंडी-व्यवहार हा व्यापाऱ्यांस त्यांच्या उधार विक्रीच्या वसुलीसाठी फार उपयोगी पडतो. म्हणून खेळते भांडवल
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 76 views🌐 marathi १५ एप्रिल १९८० रोजी ज्या बँकांच्या ठेवी २०० कोटी रु. पेक्षा अधिक होत्या अशा ६बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. त्या बँका पुढीलप्रमाणे –
१) आंध्र बँक
२) विजया बँक
३) कॉर्पोरेशन बँक
४) ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स
५)पंजाब ऍन्ड सिंध बँक
६) न्यु बँक ऑफ इंडिया
एकुण राष्ट्रीयीकृत
पूर्ण वाचा →📂 बैंकिंग🕒 3 year ago👁️ 56 views🌐 marathi चलन विषयक धोरण म्हणजे काय?
बाजारातील पैसा व पतनिर्मितीची उपलब्धता, मूल्य आणि उपयोगितेचे नियंत्रण करून बाजारातील पैसा योग्य दिशेला वळवणे आणि त्यासाठी व्याजदराचे नियमन करणे म्हणजे चलन विषयक धोरण किंवा मौद्रिक धोरण होय. आर्थिक वृद्धी ला स्थिरता प्राप्त करून देण्यासाठी
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 183 views🌐 marathi रिझर्व बँकेचे राष्ट्रीयकरण कधी करण्यात आली?
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताच्या स्वातंत्र्यानंतर, १ जानेवारी १९४९ रोजी भारतीय रिझर्व बँकचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
पूर्ण वाचा →📂 बैंकिंग🕒 3 year ago👁️ 38 views🌐 marathi रिझर्व बँकेच्या स्थापनेचा व राष्ट्रीय करण्याचा कायदा कधी संमत करण्यात आला?
१ एप्रिल इ. स. १९३५ रोजी भारतीय रिर्झव्ह बँकेची स्थापना भारतीय रिझर्व बँक कायदा १९३४ नुसार झाली.
प्रमुख उद्देश :
भारतीय रिझर्व बँकेचे प्रमुख उद्देश खालीलप्रमाणे आहेत:
भारतीय
पूर्ण वाचा →📂 बैंकिंग🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक आत किती संचालक असतात?
अध्यक्ष, उपाध्यक्ष, व्यवस्थापक-संचालक व हे प्रतिनिधी मिळून १९८२–८३ मध्ये ४४ सदस्यांचे संचालक मंडळ होते. संस्था- प्रतिनिधी संबंधित संस्थांकडून दर वर्षासाठी निवडले जातात आणि व्यक्तिभागधारकांच्या प्रतिनिधींची प्रत्यक्ष मतदानाद्बारे निवडणूक दोन वर्षांसाठी होत
पूर्ण वाचा →📂 बैंकिंग🕒 3 year ago👁️ 59 views🌐 marathi सहकाराची तत्वे
इ.स. 1895 मध्ये जिनिव्हा (स्वित्झरलँड) येथे आंतरराष्ट्रीय सहकारी संघाची (International Co-operative Alliance – ICA) स्थापना झाली.
ICA ने 1937 मध्ये सहकारी तत्वांची तपासणी करून पद्धतशीर मांडणी करण्यासाठी एक समिती नेमली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 62 views🌐 marathi निरसन गृह म्हणजे काय?
रिझर्व बँक इतर बँकांना कर्ज पुरवते, बँकांसाठी अंतिम त्राता म्हणून उभी राहते, बँकांना धोरणात्मक सल्ला व मार्गदर्शन रिझर्व बॅंक देत असते. रिझर्व बँक निरसन गृह म्हणून कार्य करते. आंतर बँक व्यवहारांची पूर्तता करणारे केंद्र म्हणजे निरसन
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 108 views🌐 marathi