नवीन प्रश्न
१५ एप्रिल १९८० रोजी ज्या बँकांच्या ठेवी २०० कोटी रु. पेक्षा अधिक होत्या अशा ६बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. त्या बँका पुढीलप्रमाणे –
१) आंध्र बँक
२) विजया बँक
३) कॉर्पोरेशन बँक
४) ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स
५)पंजाब ऍन्ड सिंध बँक
६) न्यु बँक ऑफ इंडिया
एकुण राष्ट्रीयीकृत
पूर्ण वाचा →📂 बैंकिंग🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi चलन विषयक धोरण म्हणजे काय?
बाजारातील पैसा व पतनिर्मितीची उपलब्धता, मूल्य आणि उपयोगितेचे नियंत्रण करून बाजारातील पैसा योग्य दिशेला वळवणे आणि त्यासाठी व्याजदराचे नियमन करणे म्हणजे चलन विषयक धोरण किंवा मौद्रिक धोरण होय. आर्थिक वृद्धी ला स्थिरता प्राप्त करून देण्यासाठी
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 144 views🌐 marathi रिझर्व बँकेचे राष्ट्रीयकरण कधी करण्यात आली?
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताच्या स्वातंत्र्यानंतर, १ जानेवारी १९४९ रोजी भारतीय रिझर्व बँकचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
पूर्ण वाचा →📂 बैंकिंग🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi रिझर्व बँकेच्या स्थापनेचा व राष्ट्रीय करण्याचा कायदा कधी संमत करण्यात आला?
१ एप्रिल इ. स. १९३५ रोजी भारतीय रिर्झव्ह बँकेची स्थापना भारतीय रिझर्व बँक कायदा १९३४ नुसार झाली.
प्रमुख उद्देश :
भारतीय रिझर्व बँकेचे प्रमुख उद्देश खालीलप्रमाणे आहेत:
भारतीय
पूर्ण वाचा →📂 बैंकिंग🕒 3 year ago👁️ 22 views🌐 marathi जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक आत किती संचालक असतात?
अध्यक्ष, उपाध्यक्ष, व्यवस्थापक-संचालक व हे प्रतिनिधी मिळून १९८२–८३ मध्ये ४४ सदस्यांचे संचालक मंडळ होते. संस्था- प्रतिनिधी संबंधित संस्थांकडून दर वर्षासाठी निवडले जातात आणि व्यक्तिभागधारकांच्या प्रतिनिधींची प्रत्यक्ष मतदानाद्बारे निवडणूक दोन वर्षांसाठी होत
पूर्ण वाचा →📂 बैंकिंग🕒 3 year ago👁️ 43 views🌐 marathi सहकाराची तत्वे
इ.स. 1895 मध्ये जिनिव्हा (स्वित्झरलँड) येथे आंतरराष्ट्रीय सहकारी संघाची (International Co-operative Alliance – ICA) स्थापना झाली.
ICA ने 1937 मध्ये सहकारी तत्वांची तपासणी करून पद्धतशीर मांडणी करण्यासाठी एक समिती नेमली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi निरसन गृह म्हणजे काय?
रिझर्व बँक इतर बँकांना कर्ज पुरवते, बँकांसाठी अंतिम त्राता म्हणून उभी राहते, बँकांना धोरणात्मक सल्ला व मार्गदर्शन रिझर्व बॅंक देत असते. रिझर्व बँक निरसन गृह म्हणून कार्य करते. आंतर बँक व्यवहारांची पूर्तता करणारे केंद्र म्हणजे निरसन
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 44 views🌐 marathi बँकांचे राष्ट्रीयीकरण का करण्यात आले?
भारतातील बँकेचे राष्ट्रीयीकरण: 19 जुलै 1969 रोजी इंदिरा गांधी ज्या त्या वेळी पंतप्रधान आणि अर्थमंत्री होत्या, त्यांनी देशातील 14 सर्वात मोठ्या खाजगी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा निर्णय घेतला.
1969 मध्ये भारतात प्रथमच बँकेचे राष्ट्रीयकरण झाले.
1969 मध्ये पंतप्रधान
पूर्ण वाचा →📂 बैंकिंग🕒 3 year ago👁️ 19 views🌐 marathi रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत 2022?
श्री शक्तिकांत दास हे RBI चे सध्याचे गव्हर्नर आहेत.
शक्तिकांत दास यांनी यापूर्वी अर्थ सचिवपदी काम केलं आहे. गेल्याच वर्षी ते या पदावरून निवृत्त झाले होते. मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. अर्थ
पूर्ण वाचा →📂 बैंकिंग🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi भारतातील पहिली सहकारी बँक –
गुजरातमधील वडोदरा शहरात स्थित Anonyya Co-operative Bank Limited (ACBL) ही भारतातील पहिली सहकारी बँक आहे.
भारतात पहिली नागरी सहकारी बँक ही ५ फेब्रुवारी,१८८९ मध्ये बडोदा या शहरात श्री विठ्ठल लक्ष्मण कवठेकर तथा भाऊसाहेब कवठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली
पूर्ण वाचा →📂 बैंकिंग🕒 3 year ago👁️ 57 views🌐 marathi