मराठ्यांच्या आरमाराची मुहूर्तमेढ किती साली रोवली गेली?
पोर्तुगीज दफ्तरातील आधाराप्रमाणे इ. १६५९ मध्ये मराठ्यांच्या आरमाराची मुहूर्तमेढ रोवली.
पूर्ण वाचा →पोर्तुगीज दफ्तरातील आधाराप्रमाणे इ. १६५९ मध्ये मराठ्यांच्या आरमाराची मुहूर्तमेढ रोवली.
पूर्ण वाचा →रघुनाथराव आपली सत्ता सोडून देण्यास तयार नसल्याने त्यांनी मुंबई येथे इंग्रजांकडून मदत मागितली आणि १७ मार्च १७७५ रोजी सूरतच्या करारावर स्वाक्षरी केली.
पूर्ण वाचा →पुरंदरे, रास्ते आणि बापू गोखले हे मराठा सेनापती ब्रिटीश सैन्यात जाण्यासाठी तयार असतांना पेशवे व त्याचा भाऊ पुरंदरला पलायन झाल्याचे कळल्यावर त्यांचा मानसिकता क्षीण झाली. विंचूरकर यांच्या नेतृत्वात मुळा व मुठा या दोन नद्यांच्या संगमावर ५,००० अतिरिक्त मराठ्यांची फौज होती
पूर्ण वाचा →कवी कलश यांना छंदोगामात्य ही पदवी मिळाली होती तिचा अर्थ म्हणजे सामवेदध्यायी अर्थात सामवेदात परिपूर्ण असा प्रधान. सामवेद हा एकमेव वेद आहे जो संगीतमय असून त्याचे मंत्र छंदांच्या स्वरूपात गायले जाऊ शकतात.
पूर्ण वाचा →मराठ्यांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. परिणामी शत्रूने संभाजी महाराजांना जिवंत पकडण्यात मोघलांना यश आले. संभाजीराजे आणि कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादुरगड येथे नेले.
पूर्ण वाचा →छत्रपती शिवाजीराजे यांचे पणजोबा बाबाजी भोसले यांच्याकडे वेरूळ गावची पाटीलकी होती
पूर्ण वाचा →शहाजीराजे यांचा जन्म इथेच वेरूळला झाला. मालोजीराजे यांच्या मृत्यूनंतर निजामशहानं त्यांची जहागिरी त्यांच्या मुलांना दिली. विठोजी राजे यांच्या मार्गदर्शनाने सुरुवातीला त्यांनी आपल्या जहागिरीचा कारभार बघितला," असं डक यांनी सांगितलं.
पूर्ण वाचा →सईबाई , सगुणाबाई, सोयराबाईं,पुतळाबाई ,लक्ष्मीबाईं, सकवारबाई ,काशीबाई ,
गुणवंताबाई
वजन 65 किलो
पूर्ण वाचा →पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ. स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला.
पूर्ण वाचा →