नवीन प्रश्न

इंग्रज पेशवा आरमारी करार कधी घडून आला? open

रघुनाथराव आपली सत्ता सोडून देण्यास तयार नसल्याने त्यांनी मुंबई येथे इंग्रजांकडून मदत मागितली आणि १७ मार्च १७७५ रोजी सूरतच्या करारावर स्वाक्षरी केली.

पूर्ण वाचा →

मराठ्यांचे सेनापती कोण होते? open

पुरंदरे, रास्ते आणि बापू गोखले हे मराठा सेनापती ब्रिटीश सैन्यात जाण्यासाठी तयार असतांना पेशवे व त्याचा भाऊ पुरंदरला पलायन झाल्याचे कळल्यावर त्यांचा मानसिकता क्षीण झाली. विंचूरकर यांच्या नेतृत्वात मुळा व मुठा या दोन नद्यांच्या संगमावर ५,००० अतिरिक्त मराठ्यांची फौज होती

पूर्ण वाचा →

छंदोगामात्य म्हणजे काय? open

कवी कलश यांना छंदोगामात्य ही पदवी मिळाली होती तिचा अर्थ म्हणजे सामवेदध्यायी अर्थात सामवेदात परिपूर्ण असा प्रधान. सामवेद हा एकमेव वेद आहे जो संगीतमय असून त्याचे मंत्र छंदांच्या स्वरूपात गायले जाऊ शकतात.

पूर्ण वाचा →

संभाजी महाराज कसे पकडले? open

मराठ्यांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्‍नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. परिणामी शत्रूने संभाजी महाराजांना जिवंत पकडण्यात मोघलांना यश आले. संभाजीराजे आणि कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादुरगड येथे नेले.

पूर्ण वाचा →

शहाजीराजांच्या पुणे जहागिरीची व्यवस्था कोण पाहत होते? open

शहाजीराजे यांचा जन्म इथेच वेरूळला झाला. मालोजीराजे यांच्या मृत्यूनंतर निजामशहानं त्यांची जहागिरी त्यांच्या मुलांना दिली. विठोजी राजे यांच्या मार्गदर्शनाने सुरुवातीला त्यांनी आपल्या जहागिरीचा कारभार बघितला," असं डक यांनी सांगितलं.

पूर्ण वाचा →

शिवरायांचा जन्म कधी झाला? open

पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ. स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला.

पूर्ण वाचा →