नवीन प्रश्न
वेस्टमिन्स्टर प्रणालीच्या आधारे भारत सरकारच्या संसदीय प्रणालीचे अनुसरण करत असताना बहुतेक कार्यकारी अधिकार पंतप्रधान वापरतात. ते राष्ट्रपतींचे सल्लागार म्हणून काम करतात आणि मंत्री परिषदेचे नेते असतात. राष्ट्रपती भारताच्या पंतप्रधानांची नेमणूक करतात आणि त्यांच्या सल्ल्यानुसार मंत्री मंडळाची नेमणूक करतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi पंतप्रधान हे राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा म्हणून कार्यरत असतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 16 views🌐 marathi सरन्यायाधीश भारताच्या राष्ट्रपतींना शपथ देतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi आता केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणजे राष्ट्रपती द्वारे पंतप्रधान यांच्या सल्ल्याने नेमणूक झालेली व्यक्ति. यांच्याकडे त्यांच्या विभागाचा किंवा खात्याचा भार असतो. ते स्वतंत्र निर्णय घेऊ शकतात. राज्यमंत्री त्यांच्या सहकारी असतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi इंग्लंडची संसद हे १२६५ ते १७०७ पर्यंत इंग्लंडचे विधिमंडळ होते. १२१५मध्ये इंग्लंडचा राजा जॉनने मॅग्ना कार्टाला मंजूरी दिल्यावर इंग्लंडच्या राज्यकर्त्यांना शासनात त्यांच्या शाहीर सल्लागार मंडळाचा सल्ला घेणे भाग पडले.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 14 views🌐 marathi भारताचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 12 views🌐 marathi वल्लभभाई पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते तर अमित शाह हे विद्यमान गृहमंत्री आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 16 views🌐 marathi महाराष्ट्राच्या विधानसभेत २८८ आमदार आहेत. म्हणजेच २८८ च्या १५ % संख्या ४३, मग मंत्रीमंडळात जास्तीत जास्त ४३ मंत्री होऊ शकतात. त्यातले किती कॅबिनेट मंत्री व किती राज्यमंत्री करायचे हे मुख्यमंत्र्यांच्या हाती असते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 13 views🌐 marathi मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. अब्दुल सत्तार हे सध्या कृषी कॅबिनेट मंत्री आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 15 views🌐 marathi