पेपरलेस अर्थसंकल्प कधी सादर करण्यात येणार आहे?
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पहिला पेपरलेस अर्थसंकल्प सादर केला.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पहिला पेपरलेस अर्थसंकल्प सादर केला.
2021 मध्ये भारताचे संरक्षण बजेट 76.6 अब्ज डॉलर होते. जे जीडीपीच्या 2.7 टक्के इतके आहे. ही रक्कम 2001 च्या संरक्षण खर्चापेक्षा सुमारे 50 टक्के जास्त होती. याआधी 2020 मध्ये भारताने 72.94 अब्ज डॉलर म्हणजेच जीडीपीच्या 2.9 टक्क्यांच्या समतुल्य रक्कम संरक्षणावर
पूर्ण वाचा →सहसा, सादरीकरणाचा कालावधी 90 ते 120 मिनिटांपर्यंत असतो.
पूर्ण वाचा →एक बिझनेस लोन आहे जे तात्पुरत्या व्यवसायाच्या गरजा पूर्ण करू शकते
पूर्ण वाचा →हे तुटीचे अर्थप्रबंधन म्हणजेच सार्वजनिक कर्ज व्यवस्थापन (भारत सरकारला लागणाऱ्या अधिकच्या पैशाची तरतूद) रिझव्र्ह बँकेतर्फे केले जाते.
पूर्ण वाचा →भारतीय रिझर्व्ह बँकेने मार्च २०२२ साली दिलेल्या आकडेवारीनुसार भारतावर जवळ जवळ ६२०.७ अब्ज डॉलर कर्ज आहे. गेल्या वर्षी ते ५७० अब्ज डॉलर इतके होते. याचा अर्थ एका वर्षात भारतावरील कर्ज ४७.१ अब्ज डॉलरने वाढले.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →करपात्र उत्पन्न या शब्दाचा अर्थ कमावलेल्या कोणत्याही एकूण उत्पन्नाचा आहे जो तुम्ही देय असलेल्या कराच्या रकमेची गणना करण्यासाठी वापरला जातो . सोप्या भाषेत सांगायचे तर, कोणत्याही कपातीपेक्षा हे तुमचे समायोजित एकूण उत्पन्न आहे. यामध्ये नियोक्त्यांकडील कोणतेही वेतन, टिपा, पगार आणि
पूर्ण वाचा →15 महिन्यांसाठी देण्यात येणारी कर्जे अल्प मुदतीची ठरतात तर 16 महिने ते 60 महिने मुदत मध्यम मुदतीच्या कर्जासाठी असते.
पूर्ण वाचा →महाराष्ट्रावर 3 लाख 44 हजार कोटी रूपयांचे कर्ज - देशात सर्वात जास्त कर्जाचा डोंगर आजमितीस महाराष्ट्रावर आहे. सध्या राज्यावर 3 लाख 44 हजार कोटींचे कर्ज आहे. असे असले तरी तरी राज्याचे उत्पन्नही देशात सर्वात जास्त आहे. कारण महाराष्ट्रात औद्योगिक विकास
पूर्ण वाचा →