नवीन प्रश्न

भारत सरकारच्या सार्वजनिक कर्जाचे व्यवस्थापन कोण करते? open

हे तुटीचे अर्थप्रबंधन म्हणजेच सार्वजनिक कर्ज व्यवस्थापन (भारत सरकारला लागणाऱ्या अधिकच्या पैशाची तरतूद) रिझव्‍‌र्ह बँकेतर्फे केले जाते.

पूर्ण वाचा →

भारतावर कर्ज किती? open

भारतीय रिझर्व्ह बँकेने मार्च २०२२ साली दिलेल्या आकडेवारीनुसार भारतावर जवळ जवळ ६२०.७ अब्ज डॉलर कर्ज आहे. गेल्या वर्षी ते ५७० अब्ज डॉलर इतके होते. याचा अर्थ एका वर्षात भारतावरील कर्ज ४७.१ अब्ज डॉलरने वाढले.

पूर्ण वाचा →

कर उत्पन्न म्हणजे काय? open

करपात्र उत्पन्न या शब्दाचा अर्थ कमावलेल्या कोणत्याही एकूण उत्पन्नाचा आहे जो तुम्ही देय असलेल्या कराच्या रकमेची गणना करण्यासाठी वापरला जातो . सोप्या भाषेत सांगायचे तर, कोणत्याही कपातीपेक्षा हे तुमचे समायोजित एकूण उत्पन्न आहे. यामध्ये नियोक्त्यांकडील कोणतेही वेतन, टिपा, पगार आणि

पूर्ण वाचा →

मध्यम मुदतीच्या कर्जाचा कालावधी किती महिन्याचा असतो? open

15 महिन्यांसाठी देण्यात येणारी कर्जे अल्प मुदतीची ठरतात तर 16 महिने ते 60 महिने मुदत मध्यम मुदतीच्या कर्जासाठी असते.

पूर्ण वाचा →

महाराष्ट्र सरकारवर किती कर्ज आहे? open

महाराष्ट्रावर 3 लाख 44 हजार कोटी रूपयांचे कर्ज - देशात सर्वात जास्त कर्जाचा डोंगर आजमितीस महाराष्ट्रावर आहे. सध्या राज्यावर 3 लाख 44 हजार कोटींचे कर्ज आहे. असे असले तरी तरी राज्याचे उत्पन्नही देशात सर्वात जास्त आहे. कारण महाराष्ट्रात औद्योगिक विकास

पूर्ण वाचा →

शेती क्षेत्रासाठी अल्पकालीन कर्जाचा कालावधी किती महिने असतो? open

पात्र संस्थांनी दिलेल्या २५ वर्ष मुदतीपर्यंतच्या कर्जांना पुनर्वित्त पुरवठा करण्याबरोबरच एआरडीसीने तितक्याच मुदतीपर्यंतची कर्जेसुद्धा पात्र संस्थांना दिली.

पूर्ण वाचा →

सार्वजनिक कर्जाचे व्यवस्थापन म्हणजे काय? open

सार्वजनिक कर्ज! सरकारच्या उत्पन्नापेक्षा खर्च जास्त, यात काही नवल नाही. हे तुटीचे अर्थप्रबंधन म्हणजेच सार्वजनिक कर्ज व्यवस्थापन (भारत सरकारला लागणाऱ्या अधिकच्या पैशाची तरतूद) रिझव्‍‌र्ह बँकेतर्फे केले जाते.

पूर्ण वाचा →