नवीन प्रश्न

परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार कोण आहे? open

नेहरूंचे चरित्रकार मायकेल ब्रेशर यांच्या मते नेहरू हे भारतीय परराष्ट्रीय धोरणाचे शिल्पकार होत. इतकेच नव्हे, तर परराष्ट्रीय धोरण ही त्यांची मक्तेदारी होती. एका अर्थाने हे खरे आहे. काँग्रेसने १९२८ मध्ये परराष्ट्रीय धोरणासाठी स्वतंत्र विभाग सुरू केल्यापासून त्याची धुरा पंडितजी अखेरपर्यंत

पूर्ण वाचा →

भारत पारतंत्र्यात कधी गेला? open

भारतातील शालेय पुस्तकांनुसार, १७५७ साली प्लासीची लढाई झाली, त्यात बंगालच्या नवाबाचा इंग्रजांनी पराभव केला आणि भारत पारतंत्र्यात गेला.

पूर्ण वाचा →

साबरमती आश्रमात दाखल झालेल्या युवकाचे नाव काय होते? open

विमानतळावर शंखनादात ट्रम्प कुटुंबीयांचं जोरदार स्वागत झाल्यानंतर मोदी आणि ट्रम्प यांचा ताफा साबरमती आश्रमाच्या दिशेनं रवाना झाला. साबरमती आश्रमात दाखल झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी इथं चरखा चालवला तसंच महात्मा गांधींनाही आदरांजली वाहिली.

पूर्ण वाचा →

मिठाचा कायदा मोडला म्हणून पहिली महिला कैदी कोण होत्या? open

अवंतीबाई गोखले आणि कमलादेवी चट्टोपाध्याय या मिठाच्या आंदोलनात सहभागी झालेल्या आणि ब्रिटिशांचे कायदे मोडणाऱ्या पहिल्या महिला होत्या.

पूर्ण वाचा →

म गांधींनी प्रथम वकिली कुठे सुरु केली? open

भारतात आल्यावर त्यांनी मुंबई येथे वकिली सुरू केली; पण जम बसेना. या वेळी इंग्रजी पद्धतीचा पोषाख ते करीत होते. पोरबंदराच्या एका मुसलमान व्यापाऱ्याने दक्षिण आफ्रिकेतील कज्‍जासाठी गांधींची गाठ घेतली व एका वर्षाच्या कराराने, १८९३ च्या एप्रिलमध्ये दक्षिण आफ्रिकेत नेले.

पूर्ण वाचा →

हरिजन शब्दाचा अर्थ काय? open

'अस्पृश्य' किंवा 'अछूत'सारखे शब्द वापरून माणसांच्या जित्याजागत्या समूहाला वेशीवर उभे करण्याची परंपरा या देशाने अवघ्या काही दशकांपूर्वी अनुभवली. गावकुसाबाहेर टाकल्या गेलेल्या समाजाला सन्मानाची वागणूक मिळावी म्हणून मग महात्मा गांधीनी एका शब्दाची निर्मिती केली. गांधीजींनी शब्द दिला, 'हरिजन'

पूर्ण वाचा →

महात्मा गांधी व आयर्विन यांच्यात करार कधी झाला? open

गांधी-इरविन करार' हा महात्मा गांधी आणि लंडनमधील दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या आधी ५ मार्च १९३१ रोजी भारताचे तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड इर्विन यांनी केलेला राजकीय करार होता.

पूर्ण वाचा →