नवीन प्रश्न
सर्वोदय हा महात्मा गांधींच्या तत्त्वज्ञानातून निर्माण झालेला विचार आहे. रस्किनच्या अन टू धिस लास्ट या पुस्तकाचा गांधीजींनी गुजराती भाषेत अनुवाद करुन त्याला सर्वोदय नाव दिले होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 12 views🌐 marathi हरीलाल, मणिलाल, रामदास, देवदास
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 11 views🌐 marathi खान अब्दुल गफारखान (१८९० - १९८८), सरहद्द गांधी व बादशाह खान या नावाने प्रसिद्ध, हे वायव्य सरहद्द प्रांतातील स्वातंत्र्यसेनानी होते. ज्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये भाग घेतला होता. भारतरत्न पुरस्कार मिळालेले हे पहिले अभारतीय होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 10 views🌐 marathi साबरमती आश्रम हा भारतातील गुजरात राज्यातील अमदावाद शहराजवळ साबरमती नदीच्या किनाऱ्यावर आहे. याची स्थापना महात्मा गांधींनी १७ जून इ. स. १९१७ साली केली होती.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 16 views🌐 marathi लोकमान्य टिळक आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 9 views🌐 marathi गांधींनी अगदी ऐनवेळी चळवळ तहकूब केली. गांधीजींना हिंसाचार मान्य नव्हता हे खरे आहे. पण इतक्या मोठ्या देशव्यापी आंदोलनामध्ये स्थानिक जनतेध्ये शिस्त राहणे अवघड होते आणि तशा स्वरूपाचे प्रशिक्षण जनतेला नव्हते आणि सरकारच्या दडपशाही विरुद्ध जनता प्रतिक्रिया देत होती. या सर्व
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 12 views🌐 marathi कस्तुरबा गांधी
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 11 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 13 views🌐 marathi गांधीनी आयुष्याची २१ वर्षे दक्षिण आफ्रिकेत घालवली, जेथे त्यानी त्यांचे राजकीय दृष्टिकोन, नैतिक आणि राजकीय नेतृत्व कौशल्ये विकसित केली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 15 views🌐 marathi महात्मा गांधी व लॉर्ड आयर्विन यांच्यात फेब्रुवारी १९३१ मध्ये बैठक सुरू झाली आणि मार्च ५ १९३१च्या बैठकीत दोघांमध्ये करार झाला तो करार गांधी-आयर्विन करार म्हणून प्रसिद्ध आहे. या करारानंतर सविनय कायदेभंगाची चळवळ समाप्त झाली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 11 views🌐 marathi