नवीन प्रश्न
1999 मध्ये संरक्षण मंत्री कोण होते?
1999 मध्ये संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नान्डिस होते. कार्यकाळ १९ मार्च १९९८ -- २००१
जॉर्ज मॅथ्यू फर्नांडिस ( ३ जून १९३०- २९ जानेवारी २०१९ ): कामगारनेते, पत्रकार आणि संसदपटू असलेले जॉर्ज फर्नांडिस भारताच्या समाजवादी
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi भारताच्या संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण आहेत?
पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत होते ज्यांनी १ जानेवारी २०२० रोजी पदभार स्वीकारला, आणि ८ डिसेंबर २०२१ रोजी हेलिकॉप्टर अपघातात त्यांचा मृत्यू होईपर्यंत हे पद सांभाळले. सीडीएस हा भारतीय सशस्त्र
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 74 views🌐 marathi परराष्ट्र सचिव कोण आहे 2022?
भारताचे परराष्ट्र सचिव हे भारताचे सर्वोच्च मुत्सद्दी आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रशासकीय प्रमुख आहेत. हे पद भारत सरकारच्या सचिव दर्जाच्या भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्याकडे आहे. विनय मोहन क्वात्रा हे भारतीय मुत्सद्दी आहेत आणि सध्या ते
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi ईस्ट इडिया कंपनी ची भारतात स्थापना कधी झाली ?
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 31 डिसेंबर 1600 मध्ये झाली. हे कधीकधी जॉन कंपनी म्हणूनही ओळखले जात असे. ब्रिटनच्या राणीने भारतासोबत व्यापार करण्यासाठी 21 वर्षांपर्यंत सूट दिली आहे. नंतर, कंपनीने भारतातील
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi भारताचे परराष्ट्रीय धोरण :
स्वतंत्र भारताच्या परराष्ट्रीय धोरणाची स्थूल जडणघडण स्वातंत्र्यपूर्व काळातच झाली. अखिल भारतीय काँग्रेसने आंतरराष्ट्रीय प्रश्नांसंबंधी वेळोवेळी स्वीकारलेल्या धोरणातूनच ते उत्क्रांत झाल्याचे दिसून येते. हे बऱ्याच अंशी त्याच्या राजकीय अनुभवातून साकारले आहे. स्वातंत्र्यापूर्वीच काँग्रेसने आंतरराष्ट्रीय प्रश्नांसंबंधी अनेक ठराव
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार कोण होते?
नेहरूंचे चरित्रकार मायकेल ब्रेशर यांच्या मते नेहरू हे भारतीय परराष्ट्रीय धोरणाचे शिल्पकार होत. इतकेच नव्हे, तर परराष्ट्रीय धोरण ही त्यांची मक्तेदारी होती. एका अर्थाने हे खरे आहे. काँग्रेसने १९२८ मध्ये परराष्ट्रीय धोरणासाठी स्वतंत्र विभाग
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 20 views🌐 marathi मात्र पहिल्या ब्रिटिशांनी 1824 मध्ये झालेल्या युद्धात ब्रह्मदेश च ताबा घेतला. ते थेट 1937 मध्ये ब्रिटिशांनी ब्रह्मदेश वेगळा केला. त्यामुळे ब्रह्मदेश हा ब्रिटिश इंडिया एक भाग होता.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi भारत किती वर्ष पारतंत्र्यात होता?
भारतावर इंग्रजांनी १५० वर्षे राज्य केले.
भारतीय स्वातंत्र्य चळवळ ही ऐतिहासिक घटनांची मालिका होती, ज्याचा अंतिम उद्देश भारतातील ब्रिटीश राजवट संपवणे हा होता. हा स्वातंत्र्यलढा १८५७ ते १९४७ या काळात चालला.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 44 views🌐 marathi ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली?
ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना ३१ डिसेंबर १६०० मध्ये झाली.
द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही सतराव्या शतकात इंग्लंडमध्ये स्थापन झालेली एक कंपनी होती. या कंपनीच्या स्थापनेमागचा मुख्य उद्देश ईस्ट इंडीज प्रदेशांत व्यापार करण्याचा
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 20 views🌐 marathi राष्ट्रीय अखंडतेचे रक्षण करण्यासाठी सरकारने काय प्रयत्न केले आहेत?
राष्ट्रीय सुरक्षा ही त्या देशाचे अस्तित्व टिकविण्यासाठी आवश्यक असलेली बाब आहे. ती आर्थिक ताकद, मुत्सद्देगिरी,ताकदीचे प्रक्षेपण या व यासारख्या अनेक गोष्टी वापरून राखल्या जाते.ही बाब प्रथमतःदुसऱ्या जागतिक युद्धानंतर अमेरिकेत उदयास आली.तसेच,
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi