नवीन प्रश्न
ईस्ट इडिया कंपनी ची भारतात स्थापना कधी झाली ?
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 31 डिसेंबर 1600 मध्ये झाली. हे कधीकधी जॉन कंपनी म्हणूनही ओळखले जात असे. ब्रिटनच्या राणीने भारतासोबत व्यापार करण्यासाठी 21 वर्षांपर्यंत सूट दिली आहे. नंतर, कंपनीने भारतातील
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 14 views🌐 marathi भारताचे परराष्ट्रीय धोरण :
स्वतंत्र भारताच्या परराष्ट्रीय धोरणाची स्थूल जडणघडण स्वातंत्र्यपूर्व काळातच झाली. अखिल भारतीय काँग्रेसने आंतरराष्ट्रीय प्रश्नांसंबंधी वेळोवेळी स्वीकारलेल्या धोरणातूनच ते उत्क्रांत झाल्याचे दिसून येते. हे बऱ्याच अंशी त्याच्या राजकीय अनुभवातून साकारले आहे. स्वातंत्र्यापूर्वीच काँग्रेसने आंतरराष्ट्रीय प्रश्नांसंबंधी अनेक ठराव
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 16 views🌐 marathi भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार कोण होते?
नेहरूंचे चरित्रकार मायकेल ब्रेशर यांच्या मते नेहरू हे भारतीय परराष्ट्रीय धोरणाचे शिल्पकार होत. इतकेच नव्हे, तर परराष्ट्रीय धोरण ही त्यांची मक्तेदारी होती. एका अर्थाने हे खरे आहे. काँग्रेसने १९२८ मध्ये परराष्ट्रीय धोरणासाठी स्वतंत्र विभाग
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 10 views🌐 marathi मात्र पहिल्या ब्रिटिशांनी 1824 मध्ये झालेल्या युद्धात ब्रह्मदेश च ताबा घेतला. ते थेट 1937 मध्ये ब्रिटिशांनी ब्रह्मदेश वेगळा केला. त्यामुळे ब्रह्मदेश हा ब्रिटिश इंडिया एक भाग होता.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 16 views🌐 marathi भारत किती वर्ष पारतंत्र्यात होता?
भारतावर इंग्रजांनी १५० वर्षे राज्य केले.
भारतीय स्वातंत्र्य चळवळ ही ऐतिहासिक घटनांची मालिका होती, ज्याचा अंतिम उद्देश भारतातील ब्रिटीश राजवट संपवणे हा होता. हा स्वातंत्र्यलढा १८५७ ते १९४७ या काळात चालला.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली?
ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना ३१ डिसेंबर १६०० मध्ये झाली.
द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही सतराव्या शतकात इंग्लंडमध्ये स्थापन झालेली एक कंपनी होती. या कंपनीच्या स्थापनेमागचा मुख्य उद्देश ईस्ट इंडीज प्रदेशांत व्यापार करण्याचा
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 11 views🌐 marathi राष्ट्रीय अखंडतेचे रक्षण करण्यासाठी सरकारने काय प्रयत्न केले आहेत?
राष्ट्रीय सुरक्षा ही त्या देशाचे अस्तित्व टिकविण्यासाठी आवश्यक असलेली बाब आहे. ती आर्थिक ताकद, मुत्सद्देगिरी,ताकदीचे प्रक्षेपण या व यासारख्या अनेक गोष्टी वापरून राखल्या जाते.ही बाब प्रथमतःदुसऱ्या जागतिक युद्धानंतर अमेरिकेत उदयास आली.तसेच,
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 14 views🌐 marathi देशाच्या सामाजिक-आर्थिक प्रगतीसाठी इतर देशांशी मैत्रीपूर्ण संबंध राखणे महत्त्वाचे आहे, असे संबंध विशिष्ट तत्त्वे आणि धोरणांवर आधारित असतात. अशा तत्त्वे आणि धोरणांना परराष्ट्र धोरण म्हणता येईल. परराष्ट्र धोरणाची तत्त्वप्रणाली साधी आणि संक्षिप्त असू शकते किंवा गुंतागुंतीची आणि संदिग्धपण असू शकते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi भारताचे परराष्ट्रीय धोरण :
स्वतंत्र भारताच्या परराष्ट्रीय धोरणाची स्थूल जडणघडण स्वातंत्र्यपूर्व काळातच झाली. अखिल भारतीय काँग्रेसने आंतरराष्ट्रीय प्रश्नांसंबंधी वेळोवेळी स्वीकारलेल्या धोरणातूनच ते उत्क्रांत झाल्याचे दिसून येते. हे बऱ्याच अंशी त्याच्या राजकीय अनुभवातून साकारले आहे. स्वातंत्र्यापूर्वीच काँग्रेसने आंतरराष्ट्रीय प्रश्नांसंबंधी अनेक ठराव
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 14 views🌐 marathi डच सत्ता, भारतातील
डच लोक व्यापारासाठी भारतात आले. आपल्या जहाजातून लिस्बनला येणारा हिंदुस्थानातील माल ते यूरोप खंडात नेत असत. १५८८ नंतर लोक भारतात येण्याचा मार्ग शोधू लागले. १५७९ ते १५९६ पर्यंत लीनस्कोटेन, कार्नीलियस, हौटमन, वगैरेंच्या मार्गदर्शनाखाली ते भारतात आले. १६०१ पर्यंत
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 73 views🌐 marathi