नवीन प्रश्न
लॉर्ड कॉर्नवॉलिस (कार. १७८६-९३) गव्हर्नर जनरल असताना १७९३ मध्ये ही पद्धत सुरू झाली.
कायमधारा पद्धतीत शेतसाऱ्याच्या १०/११ भाग सरकारकडे जमा करायचा व १/११ भाग जमीनदाराने घ्यावयाचा, असे निश्चित करण्यात आले होते. तात्पुरता सारा पद्धतीत त्या प्रदेशात उत्पन्न होणाऱ्या प्रमुख पिकांचे दर
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे कार्य चालवण्यासाठी एक विशेष सेवा वर्गाची निर्माती केली गेली आहे ज्याला भारतीय विदेश सेवा किंवा भारतीय परराष्ट्र सेवा (Indian Foreign Service/ I.F.S.) म्हणतात. भारतीय परराष्ट्र सेवा भारताचे वेगवेगळ्या देशांत असणारे संबंध सुदृढ करण्यासाठी त्या राष्ट्रांमध्ये असणारे दूतावास
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi ब्रिटीश वसाहतीच्या नेत्याला काय म्हणतात?
राजेशाही सनद मुकुटाच्या नेतृत्वाखाली प्रशासित केली गेली परंतु अप्रत्यक्ष मार्गाने झाली. त्या वसाहतीवर अनेकदा शाही गव्हर्नरचे राज्य होते ज्यात कौन्सिल होते. राजाशी असलेल्या त्यांच्या नातेसंबंधाचा थेट परिणाम म्हणून एखाद्या व्यक्तीला मालकीची सनद दिली गेली.
ब्रिटिश भारत किंवा
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi इंग्रजांनी किती वर्षे राज्य केले?
भारतावर इंग्रजांनी १५० वर्षे राज्य केले.
इंग्रजांनी इ.स. १६०० मध्ये भारताबरोबर व्यापार करण्याकरिता ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. इंग्रज भारतात आले तेव्हा उत्तर भारतात मुघलांची सत्ता होती. इंग्रजांनी इ.स. १६१५ मध्ये मुघल बादशहा जहांगिरकडून सुरत येथे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi भारतात प्रवेश करणारे पहिले युरोपियन कोण इंग्रज पोर्तुगीज फ्रेंच डच?
इ. स. १४९८ मध्ये वास्को-द-गामा हा पोर्तुगीज खलाशी आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकाला वळसा घालून तो भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात पोहोचला.
युरोपियन राष्ट्रांनी भारतात साम्राज्यवाद लादला होता.
याशिवाय युरोपियन राष्ट्रांनी आशिया खंडातील
पूर्ण वाचा →📂 ऐतिहासिक🕒 3 year ago👁️ 46 views🌐 marathi १५ ऑगस्ट, १९४७ रोजी माझा भारत देश स्वतंत्र झाला आणि आमच्या देशाचा राष्ट्रध्वज म्हणजेच तिरंगा दिल्लीच्या लाल किल्ल्यावर फडकू लागला. त्या वेळेस भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू ह्यांनी ध्वजारोहण केले होते. तेव्हापासून आजपर्यंत राष्ट्राच्या प्रतिष्ठेचे प्रतिक असलेला हा ध्वज
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi 28 जून 1914 रोजी ऑस्ट्रियाचा युवराज आर्च ड्युक फ्रान्सिस फर्डिनांड याची सर्बियन नागरिकाने हत्या केली. पहिल्या महायुद्धाचे खऱ्या अर्थाने हे तात्कालिक कारण ठरले. आर्च ड्युक फ्रान्सिस फर्डिनांड यांच्यासोबत त्यांच्या पत्नीची देखील हत्या करण्यात आली होती. या हत्येतूनच पहिल्या महायुद्धाची ठिणगी
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi रोहिल्ला का नेतृत्व हाफिज रहमत अली खान ने किया था।
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 51 views🌐 marathi बाजीराव, दुसरा (७ जानेवारी १७७५-१४जानेवारी १८५१). मराठी राज्याचा शेवटचा पेशवा.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi पानिपतचे दुसरे युद्ध १५५६ मध्ये हेमू आणि मुघलांच्यात लढले गेले.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi