नवीन प्रश्न
इंग्रजांनी किती वर्षे राज्य केले?
भारतावर इंग्रजांनी १५० वर्षे राज्य केले.
इंग्रजांनी इ.स. १६०० मध्ये भारताबरोबर व्यापार करण्याकरिता ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. इंग्रज भारतात आले तेव्हा उत्तर भारतात मुघलांची सत्ता होती. इंग्रजांनी इ.स. १६१५ मध्ये मुघल बादशहा जहांगिरकडून सुरत येथे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi भारतात प्रवेश करणारे पहिले युरोपियन कोण इंग्रज पोर्तुगीज फ्रेंच डच?
इ. स. १४९८ मध्ये वास्को-द-गामा हा पोर्तुगीज खलाशी आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकाला वळसा घालून तो भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात पोहोचला.
युरोपियन राष्ट्रांनी भारतात साम्राज्यवाद लादला होता.
याशिवाय युरोपियन राष्ट्रांनी आशिया खंडातील
पूर्ण वाचा →📂 ऐतिहासिक🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi १५ ऑगस्ट, १९४७ रोजी माझा भारत देश स्वतंत्र झाला आणि आमच्या देशाचा राष्ट्रध्वज म्हणजेच तिरंगा दिल्लीच्या लाल किल्ल्यावर फडकू लागला. त्या वेळेस भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू ह्यांनी ध्वजारोहण केले होते. तेव्हापासून आजपर्यंत राष्ट्राच्या प्रतिष्ठेचे प्रतिक असलेला हा ध्वज
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 16 views🌐 marathi 28 जून 1914 रोजी ऑस्ट्रियाचा युवराज आर्च ड्युक फ्रान्सिस फर्डिनांड याची सर्बियन नागरिकाने हत्या केली. पहिल्या महायुद्धाचे खऱ्या अर्थाने हे तात्कालिक कारण ठरले. आर्च ड्युक फ्रान्सिस फर्डिनांड यांच्यासोबत त्यांच्या पत्नीची देखील हत्या करण्यात आली होती. या हत्येतूनच पहिल्या महायुद्धाची ठिणगी
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 13 views🌐 marathi रोहिल्ला का नेतृत्व हाफिज रहमत अली खान ने किया था।
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi बाजीराव, दुसरा (७ जानेवारी १७७५-१४जानेवारी १८५१). मराठी राज्याचा शेवटचा पेशवा.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 18 views🌐 marathi पानिपतचे दुसरे युद्ध १५५६ मध्ये हेमू आणि मुघलांच्यात लढले गेले.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 10 views🌐 marathi हरयाणा राज्याचा कर्णाल जिल्ह्यातील पानिपत या ऐतिहासिक स्थळी झालेल्या तीन प्रसिद्ध लढाया.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 16 views🌐 marathi बाबर आपल्या सैन्यासह दिल्लीजवळ आला व त्याने पानिपतच्या रणमैदानावर सैन्याचा तळ दिला दिल्ली येथे इब्राहिम लोदीची सत्ता होती. बाबर दिल्लीवर आक्रमण करणार हे पाहुन त्याने युद्धाची तयारी केली व आपले सैन्य घेऊन त्यानेही पानिपतच्या मैदानावर लष्करी तळ दिला
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 18 views🌐 marathi ग्रंथात कालानुरूप शेवटची आलेली ऐतिहासिक नोंद म्हणजे सिद्दी जौहरचा मृत्यू म्हणजे आज उपलब्ध असलेला ग्रंथ हा त्या घटनेच्या आस पास पूर्ण झाला. पूर्ण म्हणताना अयोग्य ठरेल कारण ग्रंथ अपूर्ण आहे असे दिसते. ३१ अध्याय पूर्ण असून ३२व्या अध्यायात ९ श्लोक
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 15 views🌐 marathi