नवीन प्रश्न
देशाच्या सामाजिक-आर्थिक प्रगतीसाठी इतर देशांशी मैत्रीपूर्ण संबंध राखणे महत्त्वाचे आहे, असे संबंध विशिष्ट तत्त्वे आणि धोरणांवर आधारित असतात. अशा तत्त्वे आणि धोरणांना परराष्ट्र धोरण म्हणता येईल. परराष्ट्र धोरणाची तत्त्वप्रणाली साधी आणि संक्षिप्त असू शकते किंवा गुंतागुंतीची आणि संदिग्धपण असू शकते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 52 views🌐 marathi भारताचे परराष्ट्रीय धोरण :
स्वतंत्र भारताच्या परराष्ट्रीय धोरणाची स्थूल जडणघडण स्वातंत्र्यपूर्व काळातच झाली. अखिल भारतीय काँग्रेसने आंतरराष्ट्रीय प्रश्नांसंबंधी वेळोवेळी स्वीकारलेल्या धोरणातूनच ते उत्क्रांत झाल्याचे दिसून येते. हे बऱ्याच अंशी त्याच्या राजकीय अनुभवातून साकारले आहे. स्वातंत्र्यापूर्वीच काँग्रेसने आंतरराष्ट्रीय प्रश्नांसंबंधी अनेक ठराव
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi डच सत्ता, भारतातील
डच लोक व्यापारासाठी भारतात आले. आपल्या जहाजातून लिस्बनला येणारा हिंदुस्थानातील माल ते यूरोप खंडात नेत असत. १५८८ नंतर लोक भारतात येण्याचा मार्ग शोधू लागले. १५७९ ते १५९६ पर्यंत लीनस्कोटेन, कार्नीलियस, हौटमन, वगैरेंच्या मार्गदर्शनाखाली ते भारतात आले. १६०१ पर्यंत
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 85 views🌐 marathi लॉर्ड डलहौसी यास काय म्हटले जाते?
१८४८ साली लॉर्ड डलहौसी हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर जनरल म्हणुन भारतात आला. त्या वेळी इंग्रजी राजसत्तेचे वर्चस्व हिंदुस्तानात स्थापीत झाले होते. असे असले तरी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे हिंदुस्तानातील छोटेमॊठे राजे अथवा संस्थानिक हे त्यांच्या
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi स्वातंत्र्य भारताचे पहिले व्हाईसरॉय कोण होते?
लॉर्ड कॅनिंग (1856-1862) हे भारताचे पहिले व्हाईसरॉय होते. व्हाईसरॉय हे भारतातील संस्थानांचे ब्रिटिश राजपुत्रांचे प्रतिनिधी होते. लॉर्ड कॅनिंग हे भारत सरकार कायदा 1858 याद्वारे भारताचे पहिले व्हाईसरॉय आणि गव्हर्नर-जनरल बनले. 1857 मध्ये भारतीय सिपाही
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 52 views🌐 marathi ब्रिटिश सत्तेची स्थापना व विस्तार (१७५७ - १८१८)
व्यापाराच्या हेतुने पोर्तृगीज व डच यांच्या नंतर इंग्रज भारतात आले. त्यांनी ईस्ट इंंडिया कंपनीची स्थापना केली. इंग्रजांनी भारतातील पहिली वखार मोगल सम्राट जहांगिराच्या कारकिर्दीतचत सुरत येथे स्थापन झाली. १६४० मध्ये इंग्रजांनी मद्रासला जागा
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi भारताचे गृहमंत्री कोण आहे 2022?
अमित शाह (जन्म: २२ ऑक्टोबर १९६४) हे एक भारतीय राजकारणी आणि भारताचे वर्तमान गृहमंत्री आहेत. याआधी ते भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष, भारताच्या गुजरात राज्याचे गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस राहिले आहेत. 2019 च्या लोकसभा
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi भारताचे संरक्षण मंत्री कोण आहेत 2022?
भारताचे संरक्षण मंत्री कोण राजनाथ सिंह आहेत.
केंद्रीय संरक्षण मंत्री
30 मे 2019 रोजी श्री राजनाथ सिंह यांनी भारताचे केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली. 1 जून 2019 रोजी श्री सिंह यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री म्हणून पदभार
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi भारतीय परराष्ट्र सचिव कोण?
भारताचे वर्तमान परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला आहेत ज्यांनी 29 जानेवारी 2020 रोजी पदभार स्वीकारला.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 43 views🌐 marathi बॉम्बे प्रांतात रयतवारी पद्धत लागू करणारा ब्रिटिश गव्हर्नर कोण होता?
लॉर्ड कॉर्नवालिस यांनी २२ मार्च १७९३ रोजी मुंबई प्रांतात कायमधारा पद्धत लागू केल्याची घोषणा केली.
भारतातील शेतसारा पद्धती : समाजातील सार्वभौम सत्तेला म्हणजेच शासनाला जमिनीच्या उत्पन्नातील रास्त वाटा मिळाला पाहिजे, ही
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi