नवीन प्रश्न
१८१८) मराठ्यांना पराभव पत्करावा लागला आणि जवळजवळ संपूर्ण भारतावर इंग्रजांची सत्ता आली. यात पुणे आणि देशावरील इतर भाग कोल्हापूर आणि सातारा यांचा अपवाद वगळता इंग्रजांच्या हातात गेले. ग्वाल्हेर, इंदूर आणि नागपूरही इंग्रजांच्या राज्यात 'स्वतंत्र संस्थाने' म्हणून सामील झाले.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 14 views🌐 marathi 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठा राज्याचा छत्रपती (राज्याभिषेक) म्हणून राज्याभिषेक झाला. ते शहाजींचे दुसरे पुत्र होते. ते मराठा राष्ट्राचे निर्माते होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 14 views🌐 marathi NO
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 12 views🌐 marathi नानासाहेब पेशवे यांचा मोठा मुलगा विश्वासराव आणि चुलत भाऊ सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांची मोहिम चालू झाली. अनेक अडचणींना तोंड देत सेना उत्तरेत पोहोचली. वाटेत होळकर, शिंदे, गायकवाड, बुंदेले यांच्या तुकड्या येउन मिळाल्या सैन्याला बळकटी मिळाली . भरतपुरचे जाट शासक महाराजा
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 9 views🌐 marathi पानिपत नावाची मराठी कादंबरी विश्वास पाटील यांनी लिहिली आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi हे शहर भारतीय इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. या शहरात तीन युद्धे लढली गेली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 13 views🌐 marathi दिल्लीकडे मोगल सैन्याने कूच केल्याची बातमी ऎकून हेमूही सैन्य घेऊन मोगलांचा पाडाव करण्यासाठी निघाला व ५ नोव्हेंबर १५५६ रोजी दोन्ही सैन्याची पानिपत येथे गाठ पडली
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 13 views🌐 marathi पानिपतची तिसरी लढाई जानेवारी १४ १७६१ रोजी भारतातील हरियाणा राज्यातील पानिपत जवळ झाली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 12 views🌐 marathi पानिपतची तिसरी लढाई जानेवारी १४ १७६१ रोजी भारतातील हरियाणा राज्यातील पानिपत जवळ झाली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 11 views🌐 marathi NO
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 12 views🌐 marathi