नवीन प्रश्न
देशाचा सुरक्षेत प्रधानमंत्री यांची भूमिका काय?
देशाच्या सुरक्षेत प्रधानमंत्री यांची भूमिका खालीलप्रमाणे,
सरकारच्या कार्यकारिणी शाखेचे संचालन करणारा राजकीय नेता म्हणजे पंतप्रधान असतो. पंतप्रधान हा आपल्या देशातील संसदेचा सदस्य असतो. देशाचे पंतप्रधान हे सरकारच्या धोरणासाठी आणि निर्णयांसाठी जबाबदार असतात.
भारताचे पंतप्रधान हे भारत
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi देशाचे प्रथम नागरिक कोण असतात?
देशाचे राष्ट्रपती हे देशातील प्रथम नागरिक असतात.
राष्ट्रपतींची पात्रता :
कलम 58 मध्ये राष्ट्रपती पदासाठीची पात्रता देण्यात आलेली आहे.
तो भारताचा नागरिक असावा.
वयाची पस्तीस वर्षे पूर्ण केलेली असावीत
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 20 views🌐 marathi पानिपतच्या लढाईचे काय परिणाम झाले?
पानिपतची तिसरी लढाई ही केवळ मराठ्यांच्याच इतिहासावर परिणाम घडवून आणणारी घटना नसून त्याचे परिणाम संपुर्ण हिंदुस्थानच्या इतिहासावर पडलेले दिसून येतात.यातून मराठ्यांच्या सत्तेला जबरदस्त हादरा बसला.महाराष्ट्रातील सत्ता समीकरणात मोठा बदल घडून आला.त्याचप्रमाणे उत्तर हिंदूस्थानात देखील अनेक
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 19 views🌐 marathi 1761 मध्ये अफगाणांचा शासक कोण होता?
१७६१ साली मराठा सेनापती सदाशिव राव भाऊ यांचे सैन्य आणि अफगाण शासक अहमदशाह अब्दाली यांचे सैन्य यांच्यात झाली. या युद्धात मराठ्यांचा दारुण पराभव झाला. या युद्धामुळे अफगाणांचा विजय आणि भारताचा पराभव हे चिन्ह आहे,
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 11 views🌐 marathi पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव या कारणांमुळे झाला होता
'मराठी साम्राज्याच्या भाळावरची भळभळणारी जखम', असं पानिपतच्या युद्धाचं वर्णन केलं जातं. दोन मोती, सत्तावीस मोहरा आणि असंख्य चिल्लरखुर्दा गमावलेल्या या युद्धाने मराठा साम्राज्याचा कणा खिळखिळा केला. पण हे युद्ध मराठा सैन्य नेमकं का
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi पाकिस्तानात किती राज्ये आहेत
कृपया सांगा की सध्या पाकिस्तानची लोकसंख्या 21 कोटींहून अधिक आहे आणि लोकसंख्येच्या बाबतीत पाकिस्तान जगातील सहाव्या क्रमांकाचा देश आहे. तर भारत या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
पाकिस्तानच्या एकूण राज्यांची संख्या खालीलप्रमाणे आहे
बलुचिस्तान
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 67 views🌐 marathi लाहोर ठराव
लाहोर ठराव किंवा लाहोर प्रस्ताव,(उर्दू:قرارداد لاہور, क़रारदाद-ए-लाहौर; बंगाली: লাহোর প্রস্তাব, लाहोर प्रोश्ताब) याला स्वतंत्र पाकिस्तानचा ठराव असे सुद्धा म्हटले जाते. २२ ते २४ मार्च १९४० मध्ये तत्कालीन भारतातील लाहोर येथे मुस्लिम लीगच्या भरलेल्या तीन दिवसीय अधिवेशनात हा ठराव मांडण्यात
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 22 views🌐 marathi पानिपतची पहिली लढाई कधी झाली?
पानिपतची पहिली लढाई उत्तर भारतात पानिपत शहराजवळ १५२६ साली अफगाण योद्धा बाबर व लोधीवंशीय इब्राहिम यांच्यामधे झालेली लढाई होती. या लढाईने भारतात मुघल साम्राज्याचा पाया रोवला गेला. या लढाईत इब्राहिम लोधी मारला गेला.
बाबराने प्रचंड तयारी
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 76 views🌐 marathi भारत – पाकिस्तान संघर्ष : हिंदुस्थानाच्या फाळणीनंतर पाकिस्तानने भारतावर १९४७ ते १९८१ या कालखंडात चार वेळा आक्रमणे करून भारताला आपले सार्वभौमत्व अबाधित ठेवण्यासाठी युद्धास भाग पाडले. त्यांपैकी दोन युद्धे काश्मीर समस्येवरून, एक भारताची युद्धक्षमता अजमावण्यासाठी व एक बांगला देशाच्या मुक्तीसाठी
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 45 views🌐 marathi सन 1971 च्या भारत पाक युद्धाच्या वेळी भारताच्या पंतप्रधानपदी कोण होते?
मार्च २७ १९७१ रोजी भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यानी पूर्व पाकिस्तानात चालू असलेल्या बांगला देशसाठीच्या स्वातंत्र्य लढ्याला पूर्ण पाठिंबा जाहीर केला व पूर्व पाकिस्तानी जनतेला जी मदत लागेल ती पुरवण्याचे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 20 views🌐 marathi