नवीन प्रश्न
पाकिस्तानची राजधानी काय?
पाकिस्तान हा भारताचा शेजारी देश आहे तसेच त्याचा एक भाग भारतापासून वेगळा झाला आहे.सध्या पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद आहे.
1947 मध्ये जेव्हा भारत आणि पाकिस्तान वेगळे झाले, त्या वेळी संयुक्त भारताची राजधानी असलेली दिल्ली भारताच्या भागात आली, परिणामी
पूर्ण वाचा →📂 वैश्विक🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi पाकिस्तानात किती राज्ये आहेत
कृपया सांगा की सध्या पाकिस्तानची लोकसंख्या 21 कोटींहून अधिक आहे आणि लोकसंख्येच्या बाबतीत पाकिस्तान जगातील सहाव्या क्रमांकाचा देश आहे. तर भारत या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर पाकिस्तानच्या एकूण राज्यांची संख्या खालीलप्रमाणे आहे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 109 views🌐 marathi तिसऱ्या पानिपतच्या युद्धात मराठी अपयशी का ठरले ते स्पष्ट करा?
मराठ्यांच्या चुका
युद्धव्यवस्थापन
अनेक इतिहासकारांनी केलेल्या अभ्यासानुसार मराठ्यांनी केलेली युद्धाची तयारी फारच तोकडी होती. बखरीतील वर्णनानुसार महाराष्ट्रातून ते उत्तर भारतात पोहचेपर्यंत अनंत अडचणींना तोंड देत सेना पोहोचली. पेशव्यांना सुरुवातीपासून रसदेचा तुटवडा जाणवत
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 50 views🌐 marathi देशाचा सुरक्षेत प्रधानमंत्री यांची भूमिका काय?
देशाच्या सुरक्षेत प्रधानमंत्री यांची भूमिका खालीलप्रमाणे,
सरकारच्या कार्यकारिणी शाखेचे संचालन करणारा राजकीय नेता म्हणजे पंतप्रधान असतो. पंतप्रधान हा आपल्या देशातील संसदेचा सदस्य असतो. देशाचे पंतप्रधान हे सरकारच्या धोरणासाठी आणि निर्णयांसाठी जबाबदार असतात.
भारताचे पंतप्रधान हे भारत
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi देशाचे प्रथम नागरिक कोण असतात?
देशाचे राष्ट्रपती हे देशातील प्रथम नागरिक असतात.
राष्ट्रपतींची पात्रता :
कलम 58 मध्ये राष्ट्रपती पदासाठीची पात्रता देण्यात आलेली आहे.
तो भारताचा नागरिक असावा.
वयाची पस्तीस वर्षे पूर्ण केलेली असावीत
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi पानिपतच्या लढाईचे काय परिणाम झाले?
पानिपतची तिसरी लढाई ही केवळ मराठ्यांच्याच इतिहासावर परिणाम घडवून आणणारी घटना नसून त्याचे परिणाम संपुर्ण हिंदुस्थानच्या इतिहासावर पडलेले दिसून येतात.यातून मराठ्यांच्या सत्तेला जबरदस्त हादरा बसला.महाराष्ट्रातील सत्ता समीकरणात मोठा बदल घडून आला.त्याचप्रमाणे उत्तर हिंदूस्थानात देखील अनेक
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi 1761 मध्ये अफगाणांचा शासक कोण होता?
१७६१ साली मराठा सेनापती सदाशिव राव भाऊ यांचे सैन्य आणि अफगाण शासक अहमदशाह अब्दाली यांचे सैन्य यांच्यात झाली. या युद्धात मराठ्यांचा दारुण पराभव झाला. या युद्धामुळे अफगाणांचा विजय आणि भारताचा पराभव हे चिन्ह आहे,
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव या कारणांमुळे झाला होता
'मराठी साम्राज्याच्या भाळावरची भळभळणारी जखम', असं पानिपतच्या युद्धाचं वर्णन केलं जातं. दोन मोती, सत्तावीस मोहरा आणि असंख्य चिल्लरखुर्दा गमावलेल्या या युद्धाने मराठा साम्राज्याचा कणा खिळखिळा केला. पण हे युद्ध मराठा सैन्य नेमकं का
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi पाकिस्तानात किती राज्ये आहेत
कृपया सांगा की सध्या पाकिस्तानची लोकसंख्या 21 कोटींहून अधिक आहे आणि लोकसंख्येच्या बाबतीत पाकिस्तान जगातील सहाव्या क्रमांकाचा देश आहे. तर भारत या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
पाकिस्तानच्या एकूण राज्यांची संख्या खालीलप्रमाणे आहे
बलुचिस्तान
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 80 views🌐 marathi लाहोर ठराव
लाहोर ठराव किंवा लाहोर प्रस्ताव,(उर्दू:قرارداد لاہور, क़रारदाद-ए-लाहौर; बंगाली: লাহোর প্রস্তাব, लाहोर प्रोश्ताब) याला स्वतंत्र पाकिस्तानचा ठराव असे सुद्धा म्हटले जाते. २२ ते २४ मार्च १९४० मध्ये तत्कालीन भारतातील लाहोर येथे मुस्लिम लीगच्या भरलेल्या तीन दिवसीय अधिवेशनात हा ठराव मांडण्यात
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi