नवीन प्रश्न

पोर्तुगीजांनी गोवा कधी जिंकून घेतला? locked

पोर्तुगीजांनी गोवा कधी जिंकून घेतला?
1498 साली पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा याने भारतात प्रवेश केला हे माहीतच आहे. त्यानंतर व्यापारी वसाहत स्थापन करण्याच्या उद्देशाने पोर्तुगीजांनी इ. स. 1510 रोजी गोव्यात प्रवेश केला.

पोर्तुगीजांनी पाच वेळा गोवा इन्क्विझिशन द्वारे प्रचंड अत्याचार

पूर्ण वाचा →

भारताचा शोध घेण्यासाठी निघालेल्या पाहिल्या पोर्तुगीज खलाशाचे नाव काय होते? locked

वास्को द गामाला काही भारतीय जहाजे नांगरलेली दिसली. त्या जहाजावरील अब्दुल माजिद नावाच्या एका भारतीय खलाशाची मदत घेऊन अरबी समुद्रातून प्रवास करीत वास्को द गामा भारताच्या मलबार किनाऱ्यावर पोहोचला.

इ.स. १४९७ साली पोर्तुगालचा राजा इमॅन्युअलने आफ्रिका खंडाला प्रदक्षिणा घालण्याची मोहिम आखली.

पूर्ण वाचा →

पेशव्याचा शेवटचा सेनापती कोण? open

श्रीमंत पेशवा बाजीराव दुसरा (१० जानेवारी १७७५ - २८ जानेवारी १८५१) हे मराठा साम्राज्याचे १३वे आणि शेवटचे पेशवे होते. त्याने 1795 ते 1818 पर्यंत राज्य केले.

पूर्ण वाचा →

उत्तर वैदिक कालखंड आला काय म्हणतात? open

साधारणपणे इसवी सन पूर्व १००० ते इसवी सन पूर्व ६०० हा कालखंड म्हणजे वैदिक उत्तर कालखंड मानला जातो या काळात जनपदे अस्तित्वात आली. ही जनपदे म्हणजे छोटी छोटी राज्ये होती. हे जनपद म्हणजेच जनसमूह होय.

पूर्ण वाचा →

पोर्तुगीज सत्तेचा संस्थापक कोण होता? locked

पोर्तुगीज सत्ता, भारतातील :

सोळाव्या शतकात व्यापारासाठी अनेक यूरोपीय हिंदुस्थानात आले. त्यांपैकी पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्रज यांनी आपल्या वसाहती स्थापन केल्या. पोर्तुगीजांनी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील गोवा, दमण, दीव या प्रदेशांवर १९६१ अखेर अधिसत्ता गाजवली. नौदलात पुढारलेले पोर्तुगीज पंधराव्या शतकात दक्षिण आफ्रिकेला

पूर्ण वाचा →

वास्को द गामाने भारताकडे जाणारा सागरी मार्ग कधी शोधला ?)? locked

वास्को द गामाने भारताकडे जाणारा सागरी मार्ग कधी शोधला ?)?

वास्को द गामाला सर्वप्रथम युरोपाहुन भारतापर्यंत समुद्रयात्रा करण्याचे श्रेय दिले जाते. त्याने इ. स. १४९८ मध्ये आफ्रिका खंडाला वळसा मारून भारतात येण्याचा सागरी मार्ग शोधला.

पूर्ण वाचा →

इंग्रज सरकारची आपले भांडण कसे होते? open

इंग्रज भारतात व्यापारासाठी आणि वसाहती स्थापन करण्यासाठी आले. त्यांना ख्रिश्चन धर्माचा देशभरात प्रसार करायचा होता. उत्तर- ब्रिटीश राजवटीचा भारतावर खोलवर परिणाम झाला. ब्रिटीशांनी पाश्चात्य कल्पना आणि संस्कृती आणली, ज्यामुळे देश कायमचा बदलला.

पूर्ण वाचा →

सोळाव्या शतकात भारतात प्रथम आलेले युरोपियन कोण? locked

सोळाव्या शतकात भारतात प्रथम आलेले युरोपियन कोण?
भारतात युरोपियन वसाहतीची सुरुवात (१६०० ते १८५७):-

वास्को-द-गामाचे कालिकत बंदरातील पहिले पाऊल म्हणजेच युरोपियनांच्या व्यापाराला झालेली सुरुवात म्हणावी लागेल. सर्वप्रथम व्यापाराच्यानिमिज्ञ्ल्त्;ााने पोर्तृगीज आले. त्यानंतर त्यांच्या पाठोपाठ डच, इंग्रज, फ्रेच, इ. व्यापारी आले व ते

पूर्ण वाचा →