नवीन प्रश्न

1 शिवपूर्वकालीन भारत म्हणजे काय? locked

शिवपूर्वकालीन भारत म्हणजे काय?

शिवपूर्वकालीन भारत म्हणजे शिवाजी महाराजांपूर्वी भारताची स्थिती काय होती, त्यापूर्वी शिवपूर्वकालीन भारत त्या संदर्भात आहे. शिवाजी महाराजांपूर्वी भारतात अस्तित्वात असलेल्या राजवंशांचा उपयोग शिवपूर्व भारताच्या संदर्भात केला जातो.

पूर्ण वाचा →

भारत या शब्दाचा अर्थ काय? locked

" ज्याला आपण भारत म्हणतो त्या देशाचे नाव 'भारतवर्ष', 'आर्यवर्त' अशी नावे रूढ आहेत"
आपली एक फार मोठी चुकीची समजूत आहे कि आपली इतिहासाची पुस्तके म्हणजे काही तरी भाकड साहित्य आहे. आपली १८ पुराणे आहेत हे इतिहासाचेच ग्रंथ आहेत. इंग्रजांच्या पाश्चात्यांच्या

पूर्ण वाचा →

इंग्रज भारत सोडून कधी गेले? locked

इंग्रज भारत सोडून कधी गेले?
इंग्रज भारतातून १९४७ साली निघून गेले,

इंग्रज भारत सोडून गेल्यावर काही इंग्रज भारतात राहिले. ह्यांना "अँग्लो इंडियन" म्हणून ओळखले जाते. ह्यांची संस्कृती इंग्रज आणि भारतीय संस्कृतीचा मिश्रण आहे. ह्यांची मातृभाषा इंग्रजी आहे आणि बरेचच्यांनी सामान्य भारतीय

पूर्ण वाचा →

पोर्तुगीजांनी गोवा कधी जिंकून घेतला? locked

पोर्तुगीजांनी गोवा कधी जिंकून घेतला?
1498 साली पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा याने भारतात प्रवेश केला हे माहीतच आहे. त्यानंतर व्यापारी वसाहत स्थापन करण्याच्या उद्देशाने पोर्तुगीजांनी इ. स. 1510 रोजी गोव्यात प्रवेश केला.

पोर्तुगीजांनी पाच वेळा गोवा इन्क्विझिशन द्वारे प्रचंड अत्याचार

पूर्ण वाचा →

भारताचा शोध घेण्यासाठी निघालेल्या पाहिल्या पोर्तुगीज खलाशाचे नाव काय होते? locked

वास्को द गामाला काही भारतीय जहाजे नांगरलेली दिसली. त्या जहाजावरील अब्दुल माजिद नावाच्या एका भारतीय खलाशाची मदत घेऊन अरबी समुद्रातून प्रवास करीत वास्को द गामा भारताच्या मलबार किनाऱ्यावर पोहोचला.

इ.स. १४९७ साली पोर्तुगालचा राजा इमॅन्युअलने आफ्रिका खंडाला प्रदक्षिणा घालण्याची मोहिम आखली.

पूर्ण वाचा →

पेशव्याचा शेवटचा सेनापती कोण? open

श्रीमंत पेशवा बाजीराव दुसरा (१० जानेवारी १७७५ - २८ जानेवारी १८५१) हे मराठा साम्राज्याचे १३वे आणि शेवटचे पेशवे होते. त्याने 1795 ते 1818 पर्यंत राज्य केले.

पूर्ण वाचा →

उत्तर वैदिक कालखंड आला काय म्हणतात? open

साधारणपणे इसवी सन पूर्व १००० ते इसवी सन पूर्व ६०० हा कालखंड म्हणजे वैदिक उत्तर कालखंड मानला जातो या काळात जनपदे अस्तित्वात आली. ही जनपदे म्हणजे छोटी छोटी राज्ये होती. हे जनपद म्हणजेच जनसमूह होय.

पूर्ण वाचा →

पोर्तुगीज सत्तेचा संस्थापक कोण होता? locked

पोर्तुगीज सत्ता, भारतातील :

सोळाव्या शतकात व्यापारासाठी अनेक यूरोपीय हिंदुस्थानात आले. त्यांपैकी पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्रज यांनी आपल्या वसाहती स्थापन केल्या. पोर्तुगीजांनी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील गोवा, दमण, दीव या प्रदेशांवर १९६१ अखेर अधिसत्ता गाजवली. नौदलात पुढारलेले पोर्तुगीज पंधराव्या शतकात दक्षिण आफ्रिकेला

पूर्ण वाचा →