उत्तर महाराष्ट्रात कोण कोणते जिल्हे येतात?
उत्तर महाराष्ट्रात अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्हा यांचा समावेश होतो
पूर्ण वाचा →उत्तर महाराष्ट्रात अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्हा यांचा समावेश होतो
पूर्ण वाचा →पश्चिम विदर्भात यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलडाणा आणि वाशीम या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो
पूर्ण वाचा →नांदेड जिल्ह्यातील एकूण सोळा (16) तालुके आहेत
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →महाराष्ट्रात एकूण ३५८ तालुके आहेत
पूर्ण वाचा →जगप्रसिद्ध अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, बीबी का मकबरा, पाणचक्की, सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय याच जिल्ह्यात आहेत. हा भारताचा एकमेव असा जिल्हा आहे, की ज्यात २ जगप्रसिद्ध जागतिक वारसास्थळ (अजिंठा लेणी व वेरूळ लेणी) आहेत. जिल्ह्यातील पैठण हे शहर पैठणी
पूर्ण वाचा →मेळा; एकत्र जमणें; जमाव. 'शाळेचें संमेलन. ' २ मिश्रण; भेसळ; मिलाफ.
पूर्ण वाचा →न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे इ. स. १८७८ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे पहिले अध्यक्ष होते
पूर्ण वाचा →९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक २०२१
या संमेलनाचे अध्यक्ष - जयंत नारळीकर आहेत.
महाराणी येसूबाई साहेब या छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या पत्नी व मराठा साम्राज्याचे(स्वराज्याचे) संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सूनबाई होत्या.
पूर्ण वाचा →