नवीन प्रश्न
पंत सचिव (सुरनीस) : अण्णाजीपंत दत्तो.
छत्रपती शिवाजी महाराजांकडून निरनिराळ्या सुभेदारांना व इतर अधिकाऱ्यांना वेळोवेळी आज्ञापत्रे पाठवली जात. प्रत्येक आज्ञापत्र खलिता जाण्यापूर्वी त्यावर पंत सचिवांना लक्ष ठेवावे लागत असे. स्वराज्याचे सर्व दफ्तर सांभाळण्याचे कामही यांच्याकडेच होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 19 views🌐 marathi गड हा शब्द सामान्यतः डोंगरावर बांधलेल्या बांधकामासाठी असते ज्यास शत्रूपासून संरक्षणासाठी मजबूत तटबंदी असते । किल्ला मात्र डोंगरी पण असू शकतो किंवा भुईकोट, अथवा सागरी पण असू शकतो।
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 18 views🌐 marathi २००७ मध्ये निवडल्या गेलेल्या या बाराव्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील या पदावर काम करणाऱ्या पहिल्या महिला आहेत. २५ जुलै २०२२ रोजी, द्रौपदी मुर्मू यांनी भारताच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून पदाची सूत्रे स्वीकारली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 12 views🌐 marathi २००४ पर्यंत त्यांनी कार्यकाळ सांभाळला, व ते पहिले बिगरकाँग्रेसी] ]५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारे पंतप्रधान होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 17 views🌐 marathi लोकसभेत बहुमत सिद्ध करणाऱ्या व्यक्तीस राष्ट्रपती पंतप्रधान म्हणून नियुक्त करतात. त्यानंतर पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती मंत्रीमंडळातील मंत्र्यांची नियुक्ती करतात. राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर साहित्य, विज्ञान, कला आणि समाजसेवा या क्षेत्रातील व्यक्तींमधून १२ सदस्यांची नियुक्ती करतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 19 views🌐 marathi भारताच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी गृहमंत्र्यावर असून त्याची नियुक्ती पंतप्रधानाद्वारे केली जाते. वल्लभभाई पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते तर अमित शाह हे विद्यमान गृहमंत्री आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 17 views🌐 marathi १९५२ मध्ये मुख्यमंत्री झालेल्या मोरारजी देसाई यांनी गृहखाते स्वतःकडे ठेवले होते. मारोतराव कन्नमवार (२० नोव्हेंबर १९६२ ते २४ नोव्हेंबर १९६३) यांनी त्यांच्या १ वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत गृहखाते पी. के. ऊर्फ बाळासाहेब सावंत यांना दिले होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 22 views🌐 marathi दिलीप वळसे पाटील आता राज्याच्या गृहखात्याची जबाबदारी स्वीकारणार असून ते महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री होणार आहेत. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi
शेवटचा पेशवा, बाजीराव दुसरा, खडकीच्या लढाईत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडून पराभूत झाला,
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi नाना फडणवीसांचा पुण्यातला वाडा नाना वाडा या नावाने ओळखला जातो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi