नवीन प्रश्न
नदीच्या दक्षिणेकडे कावेरी नदीपर्यंत असलेला विस्तृत आदिलशाही मुलुख महाराजांनी जिंकला. ह्या भागात दोन अति महत्त्वाचे किल्ले महाराजांनी स्वराज्यात आणले. एक म्हणजे जिंजी आणि दुसरा म्हणजे वेल्लोर.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi अष्टप्रधान मंडळातील मंत्री
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात पुढील मंत्री होते.
1. पंतप्रधान(पेशवा) : मोरोपंत त्रिंबक पिंगळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्यावर यांचा अधिकार चालत असे. स्वराज्याच्या सर्व राज्यकारभारावर यांना देखरेख ठेवावी लागत
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi शिवकालीन पोवाडे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 22 views🌐 marathi छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा समावेश राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या झेंड्यात केला आहे. परंतु, राजमुद्रेचा राजकीय कारणांसाठी वापर करणे योग्य नाही, असे म्हणत काही जणांनी कोर्टात धाव घेण्याची तयारी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर जाणून घ्या काय आहे राजमुद्रा...
हिंदवी स्वराज्याचे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi मराठ्यांचा पहिला इतिहासकार कोण आहे?
जेम्स ग्रॅंट डफ (८ जुलै इ.स. १७८९ - २३ सप्टेंबर, इ.स. १८५८) हा एक ब्रिटिश सैनिक आणि स्कॉटिशवंशीय इतिहासकार होता. ग्रॅंट डफ याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याच्या स्थापनेपासून पेशवाईच्या अंतापर्यंत मराठ्यांचा इतिहास लिहिला. म्हणून त्याला
पूर्ण वाचा →📂 ऐतिहासिक🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi शिवबा राजांचा पहिला विवाह कधी व कोठे झाला ?
सईबाई भोसले (२९ ऑक्टोबर १६३३ – ५ सप्टेंबर १६५९) या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी आणि छ्त्रपती संभाजी महाराजांच्या आई होत्या.
सईबाई यांचा विवाह शिवाजीमहाराजांशी लालमहाल येथे १६ मे १६४० रोजी झाला.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi शिवरायांची मुले आणि मुली -
* शिवरायांना सईबाईंपासून संभाजी महाराज पुत्ररत्नाची उत्पत्ती झाली. संभाजी महाराज ह्यांच्या पत्नी पिलाजीराव शिर्के ह्यांच्या कन्या जिऊबाई उर्फ येसूबाई होत्या.
* सोयराबाईंच्या पोटी राजाराम ह्यांच्या जन्म झाला. ह्यांच्या देखील तीन पत्नी होत्या. प्रतापराव गुजर ह्यांची कन्या
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कधी झाला?
शिवाजीमहाराजांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके १५९५ म्हणजेच ६ जून १६७४ ला स्वतःस राज्याभिषेक करून घेतला आणि एका सार्वभौम राज्याच्या जयघोष केला.
कित्येक वर्षे गुलामीत राहिलेल्या मराठी मुलुखात नवचैतन्याचा सोहळा पार पडला. शिवाजी महाराजांचा
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 45 views🌐 marathi राजगडाच्या उत्तरेला गुंजवणी नदी, दक्षिणेला वेळखंड नदीवर भाटघर धरण, पूर्वेला पुणे-सातारा रस्ता तर पश्चिमेला सह्याद्रीचा घाटमाथा. भाटघर धरणाचे अथांग जलाशय आणि सृष्टिसौंदर्य डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. म्हणून राजगडाचे भौगोलिक स्थान आगळेवेगळे आहे असे म्हटले आहे.
राजगड किल्ला हा जुना, दुर्लक्षित, ओसाड
पूर्ण वाचा →📂 भौगोलिक🕒 3 year ago👁️ 48 views🌐 marathi राजगडाला गडांचा राजा आणि राजांचा गड असे का म्हणतात?
राजगड किल्ला हा जुना, दुर्लक्षित, ओसाड पण बळकट गड आहे. हा किल्ला अतिउंच असून मावळातल्या सह्याद्रीच्या अवघड डोंगरावर वसलेला आहे. म्हणून त्याला 'गडांचा राजा' असे म्हणतात. छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी याच
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 142 views🌐 marathi