नवीन प्रश्न
शिवरायांची मुले आणि मुली -
* शिवरायांना सईबाईंपासून संभाजी महाराज पुत्ररत्नाची उत्पत्ती झाली. संभाजी महाराज ह्यांच्या पत्नी पिलाजीराव शिर्के ह्यांच्या कन्या जिऊबाई उर्फ येसूबाई होत्या.
* सोयराबाईंच्या पोटी राजाराम ह्यांच्या जन्म झाला. ह्यांच्या देखील तीन पत्नी होत्या. प्रतापराव गुजर ह्यांची कन्या
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण आठ मुले होती त्यांची माहिती पुढीलप्रमाणे
१) सखुबाई/सकवारबाई - यांचा जन्म १६५० मध्ये राणी सईबाईंंच्या पोटी झाला, यांचाविवाह त्यांचे मामेभाऊ महादजी बजाजी नाईक निंबाळकर यांच्याशी लावून दिला होता. शंभुराज्यांच्या हत्येनंतर महादजींना ग्वाल्हेरच्या किल्ल्यावर डांबून ठेवले होते जेथे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 20 views🌐 marathi शिवरायाचे निधन कधी झाले?
छत्रपती शिवरायांचे निधन स्वराज्याची राजधानी रायगड येथे रौद्र संवत्सर शके १६०२ , चैत्र शुद्ध पोर्णिमा , शनिवार ३ एप्रिल १६८० रोजी झाले.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनक्रम थोडक्यात खाली दिलेला आहे-
शोध - सव॔प्रथम
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 50 views🌐 marathi हिंदवी स्वराज्याच्या हेरखात्याचा प्रमुख कोण होता?
मूळ बहुरुपी असलेले आणि नक्कल करणे व वेश बदलविण्यात पांरगतअसलेले बहिर्जी नाईक ह्यांना, त्यांचे या कलेतील कौशल्य पाहून मराठी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्याच्या गुप्तहेर खात्यात सामील केले. ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 52 views🌐 marathi महाराणी सोयराबाई यांना किती मुले होती?
सोयराबाईं राणीसाहेबां पासून शिवरायांना दोन अपत्ये झाली . कन्या दीपाबाई ऊर्फ बाळी बाई व पुत्र छत्रपती राजाराम महाराज .
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi राज्याभिषेक समयी किती प्रधान यांची नेमणूक करण्यात आली होती?
राज्याभिषेक समयी 8 प्रधान यांची नेमणूक करण्यात आली होती.
शिवाजी महाराजांच्या या अष्टप्रधान मंडळात पुढील मंत्री होते.
1. पंतप्रधान (पेशवा) :
मोरोपंत त्रिंबक पिंगळे शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री. शिवाजी महाराजांनंतर स्वराज्यावर
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 16 views🌐 marathi 1642 साली एका पत्रावर शिवमुद्रा उमटवली होती. पण याबाबत ठोस माहिती उपलब्ध नाही. इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत सांगतात की, "1646 मध्ये शिवमुद्रा उमटवलेले पत्र हे पहिलं पत्र आहे यावर संशोधकांचे एकमत आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi राज्याभिषेक म्हणजे काय?
राज्याभिषेक म्हणजे काय तर आपल्या रयतेला दिलेला ठाम विश्वास म्हणजे राज्याभिषेक. 'आपला एक त्राता आहे, आपला एक रक्षणकर्ता आहे, आपलं एक तख्त आहे' याची गोरगरीब रयतेला चिरंजीव हमी देणारा तो सुवर्णक्षण म्हणजे राज्यभिषेक. ६ जून १६७४ रोजी
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi शिवरायांच्या दुसऱ्या राजधानीचे नाव काय?
"रायगड". हि स्वराज्याची दुसरी राजधानी.
भौगोलिक स्थान
किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांत असून समुद्रसपाटीपासून सुमारे ८२० मीटर (२७०० फूट) उंचीवर आहे. मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे. छत्रपती शिवाजीराजांनी रायगडचे स्थान
पूर्ण वाचा →📂 वैश्विक🕒 3 year ago👁️ 52 views🌐 marathi शिवाजी महाराजांच्या मातेचे नाव काय?
शिवाजी महाराजांच्या मातेचे नाव जिजाबाईं होते.
शिवाजी 14 वर्षांचा असताना शहाजी राजांनी पुण्याची जहागीर त्यांच्या स्वाधीन केली. अर्थात जहागीर सांभाळण्याची जबाबदारी जिजाबाईंवर आली. जिजाबाई आणि शिवाजी कुशल अधिकाऱ्यांसह पुण्यात आले. निजामशहा, आदिलशाह, मुघल यांच्या सततच्या हितसंबंधांमुळे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi