नवीन प्रश्न

वतनदार हे राज्याचे कोण असतात? open

ग्रामवेवस्थेंत पाटील हो सगळ्यांत व्हडलो वतनदार. तसो राज्यांतलो सगळ्यांत श्रेश्ठ आनी मातबर वतनदार म्हळ्यार देशमुख वा देशग्रामकूट. पाटील हो जसो गांवाचो राजा तसो देशमुख आपल्या हाताखालच्या प्रदेशाचो नायक. वतनदार हे लोकांचे प्रतिनिधी म्हणून लोकांखातीर काम करपी आशिल्ल्यान लोक तांकां मान

पूर्ण वाचा →

सिव्हर्स तह कधी संमत झाला? open

10 ऑगस्ट 1920 रोजी स्वाक्षरी केलेल्या सेव्ह्रेसच्या तहाने पहिल्या महायुद्धातील पराभवानंतर ऑट्टोमन साम्राज्याच्या प्रदेशांच्या विभाजनाच्या अटी निश्चित केल्या .

पूर्ण वाचा →

मराठा काळात लष्कराचा प्रमुख कोण असे? locked

मराठा काळात लष्कराचा प्रमुख कोण असे?

छत्रपती राजाराम महाराजांच्या लष्करात प्रमुख सेनापती म्हणून खंडेराव दाभाडे यांचे नाव होते. ताराराणीच्या काळात इस. १७०४ ते १७०७ पर्यंत मराठे जास्तच आक्रमक बनले होते.

पूर्ण वाचा →

मराठ्यांचा अध्याय इतिहासकार कोण? locked

मराठ्यांचा अध्याय इतिहासकार कोण?
इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे (जन्म : २४ जून १८६३; - ३१ डिसेंबर १९२६) हे मराठी इतिहास-संशोधक होते. त्यांनी संपादित केलेले 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' ह्या ग्रंथाचे २२ खंड हे मराठा साम्राज्याच्या इतिहासाच्या अभ्यासासाठीचे महत्त्वाचे साधन मानले जाते.

मराठ्यांचे

पूर्ण वाचा →

मराठ्यांचे राज्य संपुष्टात कधी आले? locked

मराठ्यांचे राज्य संपुष्टात कधी आले?
1818 साली मराठा साम्राज्य संपुष्टात आलं.

साम्राज्याची घसरण

मुघल सत्ता ढासळत असताना इ.स. १७५६-इ.स. १७५७ मध्ये अफगाणिस्तानच्या अहमदशाह अब्दाली याने दिल्ली ताब्यात घेतली. पेशव्यांनी आपले सैन्य अफगाणांचा सामना करण्यासाठी पाठवले. यात जानेवारी १३, इ.स. १७६१ या दिवशी

पूर्ण वाचा →

महाराष्ट्रात मराठा समाजाची लोकसंख्या किती आहे? locked

सध्याच्या महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रातील मराठा आणि कुणबी समाजाची लोकसंख्या अनुक्रमे १६.२९ टक्के आणि ७.३४ टक्के होती. इतर अहवालांनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येत १५% मराठा व १६% कुणबी आहेत.

पूर्ण वाचा →

स्वराज्याचे सर्वप्रथम सेनापती कोण? locked

शिवाजी महाराजांच्या या अष्टप्रधान मंडळात पुढील मंत्री होते.

1. पंतप्रधान (पेशवा) :

मोरोपंत त्रिंबक पिंगळे शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री. शिवाजी महाराजांनंतर स्वराज्यावर यांचा अधिकार चालत असे. स्वराज्याच्या सर्व राज्यकारभारावर यांना देखरेख ठेवावी लागत असे. महाराजांच्या गैरहजेरीत राजाचा प्रतिनिधी या

पूर्ण वाचा →

आधुनिक इतिहास लेखन म्हणजे काय? locked

आधुनिक इतिहास लेखन म्हणजे काय?
व्युत्पत्तीद्वारे दिसून येणाऱ्या अर्थाचा विचार केला तर इतिहास म्हणजे केवळ भूतकाळात काय घडले ह्याची नोंद इतकाच अर्थ निघतो. परंतु ह्या शब्दाला इतर अर्थही कालौघात लगडलेले आढळतात. आधुनिक काळात केवळ पूर्ववृत्ताचे निवेदन इतकाच अर्थ ह्या संज्ञेला

पूर्ण वाचा →