नवीन प्रश्न
हरिभाऊ आपटे यांची 'मी' ही कादंबरी त्यांच्या जीवनावर आधारित असल्याने तिच्यातून तत्कालीन, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक परिस्थितीचे दर्शन घडते. कादंबरी नायकप्रधान वाटत असली तरी ती स्त्रीजीवनकेंद्री आहे. स्त्रियांच्या दुःखांना वाचा फोडणे हाच या कादंबरीचा मूळ हेतू आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 18 views🌐 marathi पण लक्षात कोण घेतो ही कादंबरी कोणाची आहे ?
पण लक्षात कोण घेतो ही कादंबरी हरी नारायण आपटे यांची आहे.
पार्श्वभूमी :
पन लक्ष्य कोन घेतो हे 1890 मध्ये प्रथम प्रकाशित झाले. या कादंबरीपूर्वी "मनोरंजन आणि सूचना" साठी कादंबऱ्या लिहिल्या आणि वाचल्या जात
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 81 views🌐 marathi राधा.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi स्त्रीवादी साहित्य
स्त्रियांचे, स्वतःच्या वेगळेपणाची जाणीव प्रकर्षाने व्यक्त करणारे व स्वत्वाचा शोध घेऊ पाहणारे साहित्य म्हणजे स्त्रीवादी साहित्य होय. साहजिकच पुरुषी साहित्याहून ते स्वरूपतः वेगळे ठरते; तथापि स्त्रीवादी साहित्य याचा अर्थ केवळ स्त्रीनिर्मित साहित्य नव्हे, तर पुरुषकेंद्री विचारव्यूहातून मुक्त अशा परिप्रेक्ष्यातून
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 22 views🌐 marathi स्त्रीवादी इतिहासलेखन
स्रीवादी इतिहासलेखन म्हणजे स्रीयांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय.[१] इतिहासाच्या लेखनात पुरुषवादी दृष्टिकोनाचाच प्रभाव अधिक होता.म्हणून त्यावर पुनर्विचार करावा आणि त्यात स्त्रियांचा अंतर्भाव करावा, अशी भूमिका फ्रेंच विदुषी सीमा - द - बोव्हा हिने मांडली. त्यानंतर स्त्रीवादी इतिहासलेखन हा
पूर्ण वाचा →📂 ऐतिहासिक🕒 3 year ago👁️ 44 views🌐 marathi ह .ना आपटे यांच्या कादंबरीचे नाव काय?
हरिभाऊ आपटे यांची 'मी' ही कादंबरी त्यांच्या जीवनावर आधारित असल्याने तिच्यातून तत्कालीन, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक परिस्थितीचे दर्शन घडते. कादंबरी नायकप्रधान वाटत असली तरी ती स्त्रीजीवनकेंद्री आहे. स्त्रियांच्या दुःखांना वाचा फोडणे हाच या
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 16 views🌐 marathi जो अनुभव व्यक्तिगत पातळीवर अधिक रेंगाळत असतो किंवा एका सूत्रात समूहजीवनाचे, व मर्यादित परिघात एका संपूर्ण जीवनाचे चित्र उभे करीत असतो, असा कादंबरीतंत्राने विकसित होणारा कथात्म लेखनप्रकार म्हणजे लघुकादंबरी, असे स्वाती कर्वे लिहितात..
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 16 views🌐 marathi 'घर कुणाचे' ही त्यांची पहिली लघुकथा १९२३ मध्ये महाराष्ट्र साहित्य ह्या मासिकात प्रसिद्ध झाली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 16 views🌐 marathi कादंबरी : गावगुंड
लेखक: गजानन लक्ष्मण ठोकळ
गजानन लक्ष्मण ठोकळ (२६ मे, १९०९:कामरगाव, अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र - ??) हे एक मराठी ग्रामीण कवी, बहुरंगी कथालेखक, चतुरस्र ग्रामीण कादंबरीकार आणि ४००हून अधिक मौलिक ग्रंथांचे प्रकाशन करणारे एक प्रयोगशील पुस्तक प्रकाशक होते. यांच्या वडिलांचे नाव
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 14 views🌐 marathi बेळगांव साहित्य संमेलन
बेळगाव येथील मराठी संवर्धन आणि सांस्कृतिक मंडळातर्फे २९ जानेवारी, २०१७ रोजी बेळगावच्या आंबेवाडी या उपनगरात ‘बेळगाव सांस्कृतिक संमेलन’ झाले. जडणघडण मासिकाचे मुख्य संपादक डॉ. सागर देशपांडे संमेलनाचे अध्यक्ष होते. हे संमेलन ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत यांच्या स्मृतीत अर्पण करण्यात
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 20 views🌐 marathi