नवीन प्रश्न

उदगीर येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? locked

उदगीर येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत?

९५वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, उदगीर २०२२
हे संमेलन उदगीर नगरीत महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर येथे २२ ते २४ एप्रिल २०२२ या काळात होणार आहे. या संमेलनाचे अध्यक्ष -

पूर्ण वाचा →

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण? locked

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण?

महादेव गोविंद रानडे हे इ.स. १८७८ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे पहिले अध्यक्ष होते.

साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षांची यादी [१

सं क्र. वर्ष स्थळ अध्यक्ष
१ १८७८ पुणे न्या.

पूर्ण वाचा →

बोधप्रद कादंबरी म्हणजे काय? open

अधिक लांबीच्या काल्पनिक कथा असलेल्या गद्य लेखनास कादंबरी असे म्हणतात. मराठी भाषेतील कादंबऱ्यांनी मराठी साहित्याचा ठेवा समृद्ध केला आहे. कादंबरी हा शब्द भारतात सातव्या शतकात होऊन गेलेल्या बाणभट्ट नामक कवीने लिहिलेल्या ’कादंबरी’ या ग्रंथनामावरून आला. हा ग्रंथ म्हणजे जगातली

पूर्ण वाचा →

प्रादेशिक कादंबरी म्हणजे काय? locked

प्रादेशिक कादंबरी म्हणजे काय?

एखाद्या विशिष्ट भूप्रदेशातील वातावरणाचे, रीतीरिवाजांचे, बोलीभाषेच्या धाटणीचे, लोकांच्या स्वभाववैशिष्ट्यांचे, उद्योगधंद्याचे, व्यापार-उदिमांचे आणि एकंदरीत जीवनपद्धतीचे प्रत्ययकारी दर्शन घडविणारे वाङ्‌मय म्हणजे प्रादेशिक वाङ्‌मय. कादंबरी वाङ्‌मयात, प्रादेशिक कादंबरी हा एक प्रस्थापित उपप्रकार मानला जातो.

एखाद्या विशिष्ट भूप्रदेशातील वातावरणाचे, रीतीरिवाजांचे, बोलीभाषेच्या

पूर्ण वाचा →

बेल भंडार या चरित्रात्मक कादंबरी चे लेखक कोण? locked

बेल भंडार या चरित्रात्मक कादंबरी चे लेखक कोण?

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा जीवनपट मांडणारं " बेलभंडारा " हे पुस्तक डॉ. सागर देशपांडे यांनी बाबासाहेबांबरोबर 11 वर्षं सातत्यानं चर्चा करून, त्यांच्याविषयीचं सर्व लेखन अभ्यासून लिहिलं आहे. बाबासाहेबांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचं अवघं आयुष्य

पूर्ण वाचा →

मराठी कादंबरीचे पहिले शतक या ग्रंथाचे लेखक कोण? locked

मराठी कादंबरीचे पहिले शतक या ग्रंथाच्या लेखिका कुसुमावती देशपांडे आहेत.

मराठी कादंबरीचा इतिहास

पहिली कादंबरी : यमुनापर्यटन (इ.स.१८५७), लेखक - बाबा पदमनजी. ही आधुनिक भारतीय भाषांतलीही पहिली कादंबरी समजली जाते.
पहिली लघुकादंबरी : शिरस्तेदार (इ.स. १८८१), लेखक

पूर्ण वाचा →

हरिभाऊ आपटे कथेला काय म्हणतात? locked

हरिभाऊ आपटे कथेला काय म्हणतात?

हरी नारायण आपटे, अर्थात ह.ना. आपटे, (मार्च ८, इ.स. १८६४ - मार्च ३, इ.स. १९१९) हे मराठी लेखक, कादंबरीकार, नाटककार, कवी व व्याख्याते होते. ते ज्ञानप्रकाश या मासिकाचे काही काळ संपादक, आनंदाश्रम या प्रकाशनसंस्थेचे व्यवस्थापक,

पूर्ण वाचा →

92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? locked

92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते?

९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्षा अरुणा ढेरे, राज्याचे मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, पूर्व संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, स्वागताध्यक्ष मदन येरावार यांच्या प्रमुख उपस्थितीत वैशाली येडे

पूर्ण वाचा →

96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण? locked

विदर्भ साहित्य संघाच्‍या शताब्‍दी महोत्‍सवान‍िम‍ित्‍त वर्धा येथे आयोजित होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९६ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक व निवृत्‍त न्‍या. नरेंद्र चपळगावकर यांची निवड करण्‍यात आली आहे, अशी घोषणा अ. भा. मराठी साहित्‍य

पूर्ण वाचा →

लेखक कथानक कसे घडवून आणतो? open

कथानकाची सुरुवात एका चिथावणी देणाऱ्या घटनेने होते—एक घटना जी मुख्य पात्राला कारवाई करण्यास आणि मिशनवर जाण्यास भाग पाडते. कथानकाला कथनात्मक कमान बनवण्याच्या मार्गावर संघर्ष आणि तणाव निर्माण होतात. प्रत्येक कथानकात पाच घटक असतात जे कथेची रचना तयार करतात आणि प्रत्येकाचे

पूर्ण वाचा →