विद्रोह या कादंबरीचे लेखक कोण आहेत?
बाबुराव बागुल जुलै १७, १९३० रोजी महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील 'विहितगाव' नावाच्या खेड्यात जन्मले.
पूर्ण वाचा →बाबुराव बागुल जुलै १७, १९३० रोजी महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील 'विहितगाव' नावाच्या खेड्यात जन्मले.
पूर्ण वाचा →मराठी शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर त्याचा उपान्त्य (म्हणजेच शेवटच्या अक्षराच्या अलीकडचा) इकार किंवा उकार ऱ्हस्व लिहावा. उदाहरणार्थ: किडा, विळी, पिसू, इथे, निघो, फुगा, खुनी, सुरू, कुठे, उठो. मात्र तत्सम शब्दांना हा नियम लागू नाही. तत्सम शब्दातील उपान्त्य इकार
पूर्ण वाचा →शुद्धलेखन म्हणजे भाषेच्या व्याकरणाचे लेखनस्वरूपात अचूक पालन करणे. शब्दांचे लेखनरूप लिहिले जात असताना साधारणतः होणाऱ्या चुका या ऱ्हस्व, दीर्घ वेलांटी, उकार या लिपिचिन्हांच्या बाबतीत होतात. अशा प्रकारच्या चुका टाळण्यासाठी शुद्धलेखनाचे नियम बनविण्यात आले आहेत.
पूर्ण वाचा →या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले होते
पूर्ण वाचा →बालकुमार साहित्य संमेलन या नावाची एकाहून अधिक संमेलने महाराष्ट्रात भरतात. त्यांपैकी आद्य संमेलनाचे नाव 'अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन' असे आहे. हे संमेलन 'अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था' भरविते. इतर संस्थांच्या संमेलनांची माहिती या लेखात तळाशी दिली आहे.
बाल
विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त वर्धा येथे आयोजित होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९६ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक व निवृत्त न्या. नरेंद्र चपळगावकर यांची निवड करण्यात आली आहे, अशी घोषणा अ. भा. मराठी साहित्य
पूर्ण वाचा →बेळगाव येथील मराठी संवर्धन आणि सांस्कृतिक मंडळातर्फे २९ जानेवारी, २०१७ रोजी बेळगावच्या आंबेवाडी या उपनगरात 'बेळगाव सांस्कृतिक संमेलन' झाले. जडणघडण मासिकाचे मुख्य संपादक डॉ. सागर देशपांडे संमेलनाचे अध्यक्ष होते.
पूर्ण वाचा →या संमेलनाचे अध्यक्ष - जयंत नारळीकर आहेत.
पूर्ण वाचा →९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक २०२१
हे संमेलन नाशिक नगरीत MET कॉलेज, आडगाव येथे २६ ते २८ मार्च २०२१ या काळात होणार होते. या संमेलनाचे अध्यक्ष - जयंत नारळीकर आहेत.
संमेलनाध्यक्ष डॉ. शंकर राऊत होते.
पूर्ण वाचा →