नवीन प्रश्न
लाल किल्ल्यावरून सर्वाधिक वेळा तिरंगा फडकवण्याचा विक्रम पंडित नेहरूंच्या नावावर आहे. जवाहरलाल नेहरू यांनी 15 ऑगस्ट 1947 ते मे 1964 या कालावधीत सलग 17 वेळा तिरंगा फडकवला
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी ७.१५ वाजेपूर्वी किंवा ९ वाजेनंतर करावा, असे राजशिष्टाचार विभागाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi वाढदिवस हा वर्षातून एकदाच येतो. त्यात जर तो पन्नासावा म्हणजेच गोल्डन ज्युबिली असेल तर तो दिवस आणखी खास असतो. या दिवशी जर आपण कुटुंबियांना, नातेवाईकांना आणि मित्रांना त्यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त वेगळ्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या, तर यामुळे त्यांना विशेष आनंद होईल.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 58 views🌐 marathi हीरक महोत्सव म्हणजे ६० वा वर्धापन दिन होय. याला हीरक जयंती किंवा साठवी जयंती असे सुद्धा म्हणतात. हे लोक, घटना आणि राष्ट्रांना विविध प्रकारे लागू केले जाते. एखाद्या घटनेला ६० वर्ष पूर्ण झाल्यास हीरक महोत्सव साजरा केला जातो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 72 views🌐 marathi एखाद्या घटनेला ५० वर्ष पूर्ण झाल्यास सुवर्ण महोत्सव साजरा केला जातो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 68 views🌐 marathi एखाद्या घटनेला २५ वर्ष पूर्ण झाल्यास रौप्य महोत्सव साजरा केला जातो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 110 views🌐 marathi महाराष्ट्र राज्याच्या 720 कि. मी.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 57 views🌐 marathi पंतप्रधान इंदिरा गांधी, ज्यांच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सरकारने आणीबाणीच्या काळात 1976 मध्ये 42 वी दुरुस्ती लागू केली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 70 views🌐 marathi नरेंद्र मोदी हे भारताचे विद्यमान पंतप्रधान आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 54 views🌐 marathi देशाचा आज कितवा स्वातंत्र्य दिन आहे हे मोजताना १५ ऑगस्ट १९४७ ही स्वातंत्र्याची मुळ तारीख देखील गणली जाते. यामुळेच यंदा म्हणजे २०२२ साली देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली असली तरी हा देशाचा ७६वा स्वातंत्र्य दिन आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi