नवीन प्रश्न

संत साहित्याचे मर्मज्ञ अभ्यासक कोण? open

संत साहित्याचे अभ्यासक व तुकाराम महाराजांच्या परंपरेतील डॉ. सदानंद मोरे आणि संत साहित्याचे अभ्यासक अभय टिळक यांच्या व्यासंगी संपादनाखाली हा ग्रंथ सिद्ध झाला

पूर्ण वाचा →

भारतास स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते? open

जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा क्लेमेंट ॲटली इंग्लंडचे पंतप्रधान होते. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. क्लेमेंट ॲटली यांनी 1945-1951 दरम्यान इंग्लंडचे पंतप्रधान म्हणून काम केले.

पूर्ण वाचा →

कारगिल युद्ध किती फूट उंचीवर लढण्यात आले होते यात कोणत्या दलाचा वापर करण्यात आला होता? open

18 हजार फूट उंचीवर लढण्यात आलेल्या या युद्धात देशाचे जवळपास 527 जवान शहीद झाले होते, तर 1300 हून अधिक जवान जखमी झाले होते. पाकिस्तानने 3 मे 1999 रोजी या युद्धाची सुरूवात केली होती. यादिवशी पाकिस्ताननं कारगिलच्या पर्वतांवर 5 हजाराहून अधिक

पूर्ण वाचा →

कारगिल युद्ध म्हणजे काय? open

सन १९९९च्या उन्हाळ्यात, पाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय सीमा ओलांडून भारताच्या हद्दीतील अनेक ठाणी कब्जा केल्याचे भारताच्या लक्षात आले व या घुसखोरांना हुसकावण्यासाठी कारगिलचे युद्ध सुरू झाले. ही ठाणी कारगिल व द्रास परिसरातील अतिउंच दुर्गम जागी होती. अनेक महिन्यांच्या प्रयत्‍नांनंतर भारताला ही

पूर्ण वाचा →