नवीन प्रश्न
15 ऑगस्ट : स्वातंत्र्य दिन.
स्वातंत्र्य दिन (15 ऑगस्ट) हा भारताचा विशेष महत्त्वाचा दिवस आहे. कारण याच दिवशी 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi दंडीच्या मते गद्य, पद्य आणि मिश्र असे काव्याचे तीन विभाग आहेत, तर आख्यायिका आणि कथा असे महाकाव्याचे दोन प्रकार आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi त्यानंतर क्रियावैचित्र्यवक्रतेचे पाच प्रकार कुंतकाने स्पष्ट केले आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi काव्यप्रकाशकार मम्मटाचार्य याच नावाने तो लोकप्रिय ठरला होता.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi संत साहित्याचे अभ्यासक व तुकाराम महाराजांच्या परंपरेतील डॉ. सदानंद मोरे आणि संत साहित्याचे अभ्यासक अभय टिळक यांच्या व्यासंगी संपादनाखाली हा ग्रंथ सिद्ध झाला
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 सामाजिक🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा क्लेमेंट ॲटली इंग्लंडचे पंतप्रधान होते. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. क्लेमेंट ॲटली यांनी 1945-1951 दरम्यान इंग्लंडचे पंतप्रधान म्हणून काम केले.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi 18 हजार फूट उंचीवर लढण्यात आलेल्या या युद्धात देशाचे जवळपास 527 जवान शहीद झाले होते, तर 1300 हून अधिक जवान जखमी झाले होते. पाकिस्तानने 3 मे 1999 रोजी या युद्धाची सुरूवात केली होती. यादिवशी पाकिस्ताननं कारगिलच्या पर्वतांवर 5 हजाराहून अधिक
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi सन १९९९च्या उन्हाळ्यात, पाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय सीमा ओलांडून भारताच्या हद्दीतील अनेक ठाणी कब्जा केल्याचे भारताच्या लक्षात आले व या घुसखोरांना हुसकावण्यासाठी कारगिलचे युद्ध सुरू झाले. ही ठाणी कारगिल व द्रास परिसरातील अतिउंच दुर्गम जागी होती. अनेक महिन्यांच्या प्रयत्नांनंतर भारताला ही
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi