नवीन प्रश्न

स्वातंत्र्य दिन किती तारखेला असतो? locked

स्वातंत्र्य दिन किती तारखेला असतो?
भारतीय स्वातंत्र्य दिवस हा दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय सुट्टी म्हणून भारतात साजरा केला जातो.

पूर्ण वाचा →

स्वातंत्र्यपूर्व भारतात ब्रिटिशांनी प्रशासनाच्या सोयीसाठी किती प्रांतांची विभागणी केली? locked

ब्रिटिश भारत किंवा भारताचे साम्राज्य हा १८५८ ते १९४७ दरम्यान ब्रिटिश सरकारच्या सत्तेखाली राहिलेला भारतीय उपखंडातील भाग आहे. सध्याचे भारत ध्वज भारत, पाकिस्तान ध्वज पाकिस्तान व बांगलादेश ध्वज बांगलादेश हे देश ब्रिटिश वसाहतीचा भाग होते. तसेच बर्मा हा प्रांत १८५८ ते १९३७ दरम्यान

पूर्ण वाचा →

15 ऑगस्ट 2022 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळवून किती वर्षे पूर्ण झाली? locked

15 ऑगस्ट 2022 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळवून किती वर्षे पूर्ण झाली?
15 ऑगस्ट 2022 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्षे पूर्ण झाली.

पूर्ण वाचा →

स्वतंत्र भारतासाठी ची घटना या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? locked

स्वतंत्र भारताची राज्यघटना :

लोकनियुक्त घटना समितीची कल्पना सर्व प्रथम मानवेंद्रनाथ रॉय यांनी १९२७ मध्ये सायमन कमिशन पुढे मांडली भारतमंत्री र्बकन हेड यांच्या आवाहनानुसार भारतीय नेत्यांनी नेहरू रिर्पोट च्या स्वरुपात १९२८ मध्ये घटनेबाबतच्या शिफारशी देण्यात आल्या होत्या. गोलमेज परिषदेतही घटना

पूर्ण वाचा →

15 ऑगस्ट ध्वजारोहण कसे करावे? open

दोन्ही दिवशी ध्वजारोहण करण्याचे नियम
१५ ऑगस्टला तिरंगा वर खेचून फडकवला जातो. २) १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण केले जाते. ३) प्रजासत्ताक दिनी ध्वज शीर्षस्थानी बांधला जातो, तो तेथे उघडला जातो आणि फडकवला जातो. ४) प्रजासत्ताक दिनाला ध्वज फडकावला जातो.

पूर्ण वाचा →

आजादी का अमृत महोत्सव ही मोहीम कधी सुरु करण्यात आली? locked

अमृत महोत्सव : भारत सरकारने भारताच्या स्वातंत्र्य दिवसाचा ७५ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा आणि स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली वाहण्याचा निर्णय घेतला. यानिमत्त देशभरात विविध कार्यक्रम करण्याचे ठरवले आहे. हा ​​महोत्सव १२ मार्च २०२२ रोजी सुरू झाला असून १५ ऑगस्ट

पूर्ण वाचा →

स्वातंत्र्य अमृत महोत्सव म्हणजे काय? locked

स्वातंत्र्य अमृत महोत्सव म्हणजे काय?

एखाद्या घटनेला ७५ वर्ष पूर्ण झाल्यास अमृत महोत्सव साजरा केला जातो. उदा, एखाद्या संस्थेच्या स्थापनेस ७५ वर्ष पूर्ण झाल्यास अमृत महोत्सव साजरा करतात. भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले आणि भारताने २०२२ मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

पूर्ण वाचा →

केशवसुतांची निवडक कविता चे लेखक कोण? locked

कृष्णाजी केशव दामले (टोपणनाव: केशवसुत) ( ७ ऑक्टोबर १८६६:मालगुंड - ०७ नोव्हेंबर १९०५) हे मराठी कवी होते. मराठीत संतकाव्य आणि पंतकाव्य ही परंपरा होती. ती मोडून अन्य विषयांवर कविता करणारे केशवसुत हे आद्य मराठी कवी समजले जातात.
शिक्षण

पूर्ण वाचा →