नवीन प्रश्न

वाळवा येथील 1988 च्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? locked

ग्रामीण साहित्य संमेलन, ग्रामीण मराठी साहित्य संमेलन, राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलन, दलित आदिवासी ग्रामीण संमेलन, लोकसंवाद ग्रामीण संमेलन, कोळी ग्रामीण साहित्य संमेलन, विभागीय ग्रामीण साहित्य संमेलन, जिल्हा साहित्य संमेलन अशा विविध नावांनी अनेक संस्था ग्रामीण साहित्य संमेलने भरवतात.

त्यांतल्या काही

पूर्ण वाचा →

मार्च २०२१ मध्ये नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते *? locked

मार्च २०२१ मध्ये नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते?

हे संमेलन नाशिक नगरीत MET कॉलेज, आडगाव येथे २६ ते २८ मार्च २०२१ या काळात होणार होते. या संमेलनाचे अध्यक्ष जयंत नारळीकर होते.

पूर्ण वाचा →

साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? locked

साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते?

२६, २७, २८ मार्च २०२१ नाशिक येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे जयंत नारळीकर हे अध्यक्ष होते.

पूर्ण वाचा →

२०२१ साली नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते *? locked

२०२१ साली नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते ?

२६, २७, २८ मार्च २०२१ नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत नारळीकर होते.

पूर्ण वाचा →

ऐतिहासिक कथा म्हणजे काय? locked

ऐतिहासिक कथा म्हणजे काय?

ऐतिहासिक काल्पनिक कथा ही कल्पनारम्य शैलींपैकी सर्वात सामान्य आहे. तांत्रिकदृष्ट्या, ऐतिहासिक कथा ही भूतकाळात सेट केलेली कोणतीही कथा आहे ज्यामध्ये काल्पनिक पात्र किंवा घटनांसह त्या काळातील खऱ्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. अशा कृतींची असंख्य उदाहरणे शतकानुशतके आणि

पूर्ण वाचा →

लघु कथेचे जनक कोण आहेत? locked

लघु कथेचे जनक कोण आहेत?
ना. सी. फडके - नारायण सीताराम फडके

मराठी साहित्यात कथा या प्रकारात अनेकांनी आपल्या लीलया लेखणीने खुमासदार शैलीतील कथा दीर्घ व लघु स्वरूपात साकारल्या. या पैकी मराठी लघुकथेचे स्वतंत्रयुग निर्माण करणारे सुप्रसिद्ध साहित्यिक म्हणजे ना. सी.

पूर्ण वाचा →

समकालीन मराठी कथा संग्रहात किती कथांचा समावेश करण्यात आला आहे? locked

समीक्षक भले कथेला कादंबरीच्या नंतरचा- दुय्यम- दर्जा देवोत! कथेत कथाबीज महत्त्वाचं असतंच, पण त्याबरोबर त्यातल्या व्यक्तिरेखा, कथांतर्गत काळ, परिसर, वातावरणनिर्मिती यांची मांडणीसुद्धा!

अशाच काही वेगळय़ा, परकीय वातावरणात घडणाऱ्या कथा एकत्रितपणे ‘कथांतर’ या संग्रहात वाचायला मिळतात. सहसा फ्रेंच, जर्मन, रशियन अशा परकीय

पूर्ण वाचा →

सन १९९६ साली आळंदी येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा कोण होत्या *? locked

सन १९९६ साली आळंदी येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा कोण होत्या ?

सन १९९६ साली आळंदी येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा शांता शेळके होत्या.

ख्यातनाम मराठी लेखिका, कवयित्री, अनुवादक व गीतकार. संपूर्ण नाव शांता जनार्दन

पूर्ण वाचा →

सहावे ग्रामीण साहित्य संमेलन कुठे पार पडले? locked

सहावे ग्रामीण साहित्य संमेलन कुठे पार पडले?

सहावे राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन ६ आणि ७ जून २०१० या दिवशी उमरी(जिल्हा नांदेड) या गावी झाले. कविवर्य इंद्रजित भालेराव संमेलनाध्यक्ष होते.

पूर्ण वाचा →

१९८५ साली घाटंजी येथे संपन्न झालेल्या विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? locked

१९८५ साली घाटंजी येथे संपन्न झालेल्या विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते?

३६वे संमेलन : १९८५, अहेरी जिल्हा गडचिरोली : संमेलनाध्यक्ष गीता साने

पूर्ण वाचा →