ठिणगी या पाठाचे लेखक कोण?
डॉ. यशवंत मनोहर जन्म : २६ मार्च १९४३ - हयात हे एक मराठी कवी, लेखक आणि साहित्य समीक्षक आहेत.
पूर्ण वाचा →डॉ. यशवंत मनोहर जन्म : २६ मार्च १९४३ - हयात हे एक मराठी कवी, लेखक आणि साहित्य समीक्षक आहेत.
पूर्ण वाचा →ग्रामीण साहित्य संमेलन, ग्रामीण मराठी साहित्य संमेलन, राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलन, दलित आदिवासी ग्रामीण संमेलन, लोकसंवाद ग्रामीण संमेलन, कोळी ग्रामीण साहित्य संमेलन, विभागीय ग्रामीण साहित्य संमेलन, जिल्हा साहित्य संमेलन अशा विविध नावांनी अनेक संस्था ग्रामीण साहित्य संमेलने भरवतात.
त्यांतल्या काही
समीक्षकांचा मुख्य हेतू काय असतो?
समीक्षक हा साहित्याचीपूर्वपरंपराही डोळसपणे पाहतो, तिचे आणि साहित्यातील नवतेचे नातेशोधतो, नव्या दृष्टीने जुन्याचे नव्यानेमूल्यमापन करतो, हे सर्वसाहित्याच्या दृष्टीने उपकारक असते.
साहित्यसमीक्षा : ( लिटररी क्रिटिसिझम ). ह्या लेखनप्रकारातसामान्यत: पुढील लेखनाचा समावेश केला जातो : साहित्यविषयकप्रश्नांची चर्चा करणारे
कलावंताच्या प्रतिभेचा प्रत्यय देणारी साहित्यकृती सौंदर्यपूर्ण, चैतन्ययुक्त, नित्यनूतन भासते. या सौंदर्याचा किंवा साहित्यास लालित्यपूर्णता प्राप्त करून देणाऱ्या लक्षणांचा सखोल व सूक्ष्म विचार भारतीय साहित्यमीमांसेत आढळतो. संस्कृत साहित्यशास्त्रज्ञांनी सौंदर्य हे ललित साहित्याचे प्राणभूत तत्त्व मानले आहे.
ललित वाङ्मय :
ललितेतर वाङ्मय किंवा साहित्यात
साहित्य हा समाजाचा काय आहे?
साहित्यावर समाजाचा प्रभाव – साहित्याला समाजाचा आरसा असे म्हणतात. साहित्यिक समाजातच राहतात. त्यांचा समाजातील चालीरिती व श्रद्धा यांच्याशी परिचय असतो. त्यांच्या काळाची सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय परिस्थिती त्यांच्यावर खोलवर परिणाम करते.
विकृत साहित्याचा परिणाम – साहित्य
साहित्यावर समाजाचा प्रभाव – साहित्याला समाजाचा आरसा असे म्हणतात. साहित्यिक समाजातच राहतात. त्यांचा समाजातील चालीरिती व श्रद्धा यांच्याशी परिचय असतो. त्यांच्या काळाची सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय परिस्थिती त्यांच्यावर खोलवर परिणाम करते.
विकृत साहित्याचा परिणाम – साहित्य हे केवळ समाजाचे प्रतिबिंब नाही
भालचंद्र नेमाडे
पूर्ण वाचा →आदिबंधात्मक समीक्षा मानसशास्त्रीय समीक्षेच्या विकासाच्यासंदर्भात आणखी एक महत्त्वाचा प्रभावस्रोत म्हणजे कार्ल युंग(१८७५–१९६१) हा मानसशास्त्रज्ञ होय. युंगने आदिबंधाची वा मूलबंधाची संकल्पना मांडली.
आधुनिक समीक्षा सिद्धांत या लेखक कोण आहेत?
आधुनिक समीक्षा-सिद्धान्त- मिलिंद मालशे, अशोक जोशी लिखित आधुनिक समीक्षा सिद्धांत
स्ट्रीमलेट डखार, तर उद्घाटक म्हणून प्रसिद्ध आदिवासी साहित्यिक तथा सामाजिक कार्यकर्त्या नजुबाई गावित यांचं नाव सर्वानुमते निश्चित करण्यात आलं. हे साहित्य संमेलन आजवरच्या कोणत्याही साहित्य संमेलनापेक्षा निराळे, साहित्य परंपरांना छेद देणारे ठरले
पूर्ण वाचा →१९८९साली भरलेल्या आदिवासी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मण माने होते.
नाशिक
फेब्रुवारी २००९मध्ये ८वे अखिल भारतीय आदिवासी साहित्य संमेलन नाशिक येथील कालिदास कलामंदिरात झाले. संमेलनाध्यक्ष रांची विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रामदयाल मुंडा होते.
आदिवासी विकास विभाग नाशिक