नवीन प्रश्न

हरिभाऊ जी सामाजिक कादंबरी या ग्रंथाचे लेखक कोण? locked

हरी नारायण आपटे, अर्थात ह.
१८६४ - मार्च ३, इ. स. १९१९) हे मराठी लेखक, कादंबरीकार, नाटककार, कवी व व्याख्याते होते.

पूर्ण वाचा →

कथेत वातावरण निर्मिती का करत असतात? locked

कथेत वातावरण निर्मिती का करत असतात?

कथेत घटना-प्रसंग असतात. पात्रे असतात. घटना-प्रसंग असल्याने स्थळ, काळ, वेळ या बाबी असणारच. या सगळ्यांना व्यवस्थित गुंफण्यासाठी कथानक असते. कथेमध्ये या सर्व बाबी आवश्यक असतात. कथेतील पात्रांचे एकमेकांशी बरेवाईट संबंध असतात. त्यांतून ताणतणाव, संघर्ष,

पूर्ण वाचा →

सन २०१४ मध्ये सासवड येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? locked

सन २०१४ मध्ये सासवड येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते?

सन २०१४ मध्ये सासवड येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ. मुं. शिंदे होते.

पूर्ण वाचा →

२०२१ साली नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? locked

२०२१ साली नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते?

हे संमेलन नाशिक नगरीत MET कॉलेज, आडगाव येथे २६ ते २८ मार्च २०२१ या काळात होणार होते. या संमेलनाचे अध्यक्ष जयंत नारळीकर होते.

पूर्ण वाचा →

1905 मधील नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? locked

अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन हे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे भरवले जाते.

ग.श्री. खापर्डे हे इ.स. १९०५ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यानंतर काही अपवाद वगळता, जवळजवळ दर वर्षी नाट्यसंमेलन होते. इ.स. २०१४

पूर्ण वाचा →

उदगीर येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? locked

संमेलन उदगीर नगरीत महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर येथे २२ ते २४ एप्रिल २०२२ या काळात होणार आहे. या संमेलनाचे अध्यक्ष - भारत सासणे आहेत.

पूर्ण वाचा →

पहिल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? locked

पहिल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते?

न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे इ. स. १८७८ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे पहिले अध्यक्ष होते.

१८६५ साली न्या.रानडे यांनी मराठीत प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांचा आढावा घेतलेला दिसतो. त्यानुसार ४३१ गद्य

पूर्ण वाचा →

95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे पार पडले? locked

95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे पार पडले?

भारत जगन्नाथ सासणे (जन्म :२७ मार्च १९५१) हे मराठी कथाकार आहेत. त्यांचा जन्म जालना येथे झाला. त्यांनी अहमदनगर महाविद्यालयातून बी.एस्‌सी. ही पदवी घेतली. विविध शासकीय अधिकारीपदांवर त्यांनी नोकरी केली. उदगीर

पूर्ण वाचा →

९५वे मराठी साहित्य संमेलन कुठे आहे? locked

९५वे मराठी साहित्य संमेलन कुठे आहे?

भारत जगन्नाथ सासणे (जन्म :२७ मार्च १९५१) हे मराठी कथाकार आहेत. त्यांचा जन्म जालना येथे झाला. त्यांनी अहमदनगर महाविद्यालयातून बी.एस्‌सी. ही पदवी घेतली. विविध शासकीय अधिकारीपदांवर त्यांनी नोकरी केली. उदगीर येथे २०२२ मध्ये होणाऱ्या

पूर्ण वाचा →