नवीन प्रश्न
भारतीय साहित्यशास्त्रात मम्मटाने १. यश, २. अर्थप्राप्ती, ३. व्यवहारज्ञान, ४. अशुभनिवारण, ५. कान्तासंमित उपदेश, ६. उच्च आनंद ही प्रयोजने सांगितली आहेत.
१. यश- यश याचा अर्थ कीर्ती असून लेखनामुळे लेखकाला कीर्ती मिळते असे हे प्रयोजन मानते. मात्र लेखक कीर्तीसाठी लिहितो
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 42 views🌐 marathi अमृत महोत्सव (Platinum jubilee - प्लॅटीनम जुबली) म्हणजे ७५ वा वर्धापन दिन होय. याला अमृत जयंती किंवा पंताहत्तरावी जयंती असे सुद्धा म्हणतात. हे लोक, घटना आणि राष्ट्रांना विविध प्रकारे लागू केले जाते. एखाद्या घटनेला ७५ वर्ष पूर्ण झाल्यास अमृत महोत्सव
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 105 views🌐 marathi 100 वर्षाला काय म्हणतात?
वर्ष व महोत्सव
• 25 वर्षे - रौप्य महोत्सव
• 50 वर्षे - सुवर्ण महोत्सव
• 60 वर्षे - हीरक महोत्सव
• 75 वर्षे - अमृत महोत्सव
• 100 वर्षे - शतक महोत्सव
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 132 views🌐 marathi 100 वर्षाला काय म्हणतात?
वर्ष व महोत्सव
• 25 वर्षे - रौप्य महोत्सव
• 50 वर्षे - सुवर्ण महोत्सव
• 60 वर्षे - हीरक महोत्सव
• 75 वर्षे - अमृत महोत्सव
• 100 वर्षे - शतक महोत्सव
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 42 views🌐 marathi स्वातंत्र्याने काय दिले
स्वातंत्र्य म्हणजे जीवनच
स्वातंत्र्य आपण लढून मिळवले असले तरी आपल्या संस्कार, संस्कृती, इतिहासात त्याची बीजं आढळतात. ते मिळवण्यासाठी ज्यांनी बलिदान दिले, लढा दिला, त्याच्या ऋणात राहण्याची भावना आजच्या पिढीत आहे. त्याबरोबर त्याची जाण ठेवून वाटचालीची ग्वाहीही ही पिढी देते
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi व्यक्तिस्वातंत्र्य असण्याचा मुख्य अर्थ म्हणजे समाजात त्याला मान्यता असणे. एखाद्याचे विचार कितीही वेगळे असले, वागणे कितीही विक्षिप्त किंवा अप्रचलित असले तरी; आपल्याला थेट इजा पोचत नसेल तर भावना दुखावण्याच्या नावाखाली अशा वेगळेपणाला न अडवण्याची स्वातंत्र्यवादी संस्कृती समाजाने किती स्वीकारली आहे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi आपले विचार,भावना,कल्पना इत्यादींचे आपण लेखन करतो किंवा आपल्या विचारांना आपण लिपीबद्ध करतो.यालाच आपण लेखन म्हणतो.हे एक भाषिक कौशल्य आहे.लेखनाला व्याकरणीक अशी नियमांची चौक असते.लेखन करत असतांना किंवा त्या पूर्वी आपण मानसिक चिंतन करीत असतो,ही एक प्रकारची विचार निर्मितीची प्रक्रिया असते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 217 views🌐 marathi उपयोजित म्हणजे काय?
मानववंशविज्ञान समाजभाषाविज्ञान आणि मनोभाषाविज्ञानाच्या अभ्यासातून जे निष्कर्ष निघतात त्यांचे उपयोजन करणारे शास्त्र म्हणजे उपयोजित भाषाशास्त्र होय. भाषाभ्यासाचे संशोधनातून जे निष्कर्ष निघतात त्याचे उपयोजन कसे केले पाहिजे. उपयोजन करतांना त्याची कार्यपद्धती कशी असली पाहिजे त्याचा विचार भाषाशास्त्रात होत
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 60 views🌐 marathi essay
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi (१) वर्णनात्मक निबंध (स्थल, ॠतू, निसर्ग, प्रवास, घटना इत्यादींचे वर्णन) (२) व्यक्तिचित्रणात्मक निबंध (व्यक्तिवर्णनात्मक, व्यक्तिप्रधान, चरित्रात्मक) (३) आत्मवृत्तात्मक निबंध (आत्मकथन, मनोगतप्रधान निबंध) (४) कल्पनाप्रधान निबंध (कल्पना फुलवत केलेले लेखन, कल्पनारम्य निबंध) (५) वैचारिक निबंध (विचारप्रधान, चिंतनपर,
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 100 views🌐 marathi