100 वर्षाला काय म्हणतात?
100 वर्षाला काय म्हणतात?
वर्ष व महोत्सव
• 25 वर्षे - रौप्य महोत्सव
• 50 वर्षे - सुवर्ण महोत्सव
• 60 वर्षे - हीरक महोत्सव
• 75 वर्षे - अमृत महोत्सव
• 100 वर्षे - शतक महोत्सव
100 वर्षाला काय म्हणतात?
वर्ष व महोत्सव
• 25 वर्षे - रौप्य महोत्सव
• 50 वर्षे - सुवर्ण महोत्सव
• 60 वर्षे - हीरक महोत्सव
• 75 वर्षे - अमृत महोत्सव
• 100 वर्षे - शतक महोत्सव
स्वातंत्र्याने काय दिले
स्वातंत्र्य म्हणजे जीवनच
स्वातंत्र्य आपण लढून मिळवले असले तरी आपल्या संस्कार, संस्कृती, इतिहासात त्याची बीजं आढळतात. ते मिळवण्यासाठी ज्यांनी बलिदान दिले, लढा दिला, त्याच्या ऋणात राहण्याची भावना आजच्या पिढीत आहे. त्याबरोबर त्याची जाण ठेवून वाटचालीची ग्वाहीही ही पिढी देते
व्यक्तिस्वातंत्र्य असण्याचा मुख्य अर्थ म्हणजे समाजात त्याला मान्यता असणे. एखाद्याचे विचार कितीही वेगळे असले, वागणे कितीही विक्षिप्त किंवा अप्रचलित असले तरी; आपल्याला थेट इजा पोचत नसेल तर भावना दुखावण्याच्या नावाखाली अशा वेगळेपणाला न अडवण्याची स्वातंत्र्यवादी संस्कृती समाजाने किती स्वीकारली आहे
पूर्ण वाचा →आपले विचार,भावना,कल्पना इत्यादींचे आपण लेखन करतो किंवा आपल्या विचारांना आपण लिपीबद्ध करतो.यालाच आपण लेखन म्हणतो.हे एक भाषिक कौशल्य आहे.लेखनाला व्याकरणीक अशी नियमांची चौक असते.लेखन करत असतांना किंवा त्या पूर्वी आपण मानसिक चिंतन करीत असतो,ही एक प्रकारची विचार निर्मितीची प्रक्रिया असते.
पूर्ण वाचा →उपयोजित म्हणजे काय?
मानववंशविज्ञान समाजभाषाविज्ञान आणि मनोभाषाविज्ञानाच्या अभ्यासातून जे निष्कर्ष निघतात त्यांचे उपयोजन करणारे शास्त्र म्हणजे उपयोजित भाषाशास्त्र होय. भाषाभ्यासाचे संशोधनातून जे निष्कर्ष निघतात त्याचे उपयोजन कसे केले पाहिजे. उपयोजन करतांना त्याची कार्यपद्धती कशी असली पाहिजे त्याचा विचार भाषाशास्त्रात होत
essay
पूर्ण वाचा →(१) वर्णनात्मक निबंध (स्थल, ॠतू, निसर्ग, प्रवास, घटना इत्यादींचे वर्णन) (२) व्यक्तिचित्रणात्मक निबंध (व्यक्तिवर्णनात्मक, व्यक्तिप्रधान, चरित्रात्मक) (३) आत्मवृत्तात्मक निबंध (आत्मकथन, मनोगतप्रधान निबंध) (४) कल्पनाप्रधान निबंध (कल्पना फुलवत केलेले लेखन, कल्पनारम्य निबंध) (५) वैचारिक निबंध (विचारप्रधान, चिंतनपर,
पूर्ण वाचा →वैचारिक निबंध या प्रकारच्या निबंधासाठी जे विषय परीक्षेमध्ये दिले जातात, त्यांना कधी कधी दोन बाजू असतात. त्या विषयांमधील जी बाजू आपल्याला योग्य वाटत असेल त्या बाजूबद्दलचे मत मांडत असताना, म्हणजे त्या बाजूचे समर्थन करताना त्या विषयाची दुसरी बाजू लक्षात घ्यावी.
पूर्ण वाचा →कल्पनाविलासात्मक निबंध किंवा कल्पनात्मक निबंध
एखादी गोष्ट अस्तित्वात आली तर किंवा जी गोष्ट कधी घडू शकत नाही ते घडले. या प्रकारे कल्पना करून कल्पनेतील परिस्थिती मध्ये झालेले बदल आणि त्या बदलांचे वर्णन ज्या निबंधामध्ये केलेले असते. तो निबंध म्हणजेच
निबंध लेखन म्हणजे काय?
दिलेल्या कोणत्याही विषयावर सुबोध समर्पक आणि सुसंगत मुद्द्यांच्या आधारे विचारांची मांडणी करणे म्हणजेच निबंध लेखन होय.
निबंध लेखनाची कला शिकण्यासाठी दिलेल्या विषयाला आवश्यक असणारे मुद्दे त्या मुद्द्यांचे विवेचन करून पटवून