नवीन प्रश्न
महोत्सव कधी असतो?
२५ वर्षे पूर्ण झाल्यावर रौप्य महोत्सव, ५० वर्षे पूर्ण झाल्यावर सुवर्ण महोत्सव, ६० वर्षे पूर्ण झाल्यावर हीरक महोत्सव, ७५ वर्षे पूर्ण झाल्यावर अमृत महोत्सव आणि १०० वर्षे पूर्ण झाल्यावर शतक महोत्सव साजरा होतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 14 views🌐 marathi भारताला स्वातंत्र्य मिळालं तरी एकसंध भारत अस्तित्वात आला नाहीच. एकसंध भारत असावा अशी आमची इच्छा होती असं वक्तव्य तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान रिचर्ड अॅटली यांनी केलं होतं.
20 फेब्रुवारी 1947 ला तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान रिचर्ड अॅटली यांनी घोषणा केली की ब्रिटिश 30
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 18 views🌐 marathi सुवर्ण महोत्सव म्हणजे काय?
एखाद्या घटनेला ५० वर्ष पूर्ण झाल्यास सुवर्ण महोत्सव साजरा केला जातो. उदा, एखाद्या संस्थेच्या स्थापनेस ५० वर्ष पूर्ण झाल्यास सुवर्ण महोत्सव साजरा करतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 18 views🌐 marathi वर्ष व महोत्सव
• 25 वर्षे - रौप्य महोत्सव
• 50 वर्षे - सुवर्ण महोत्सव
• 60 वर्षे - हीरक महोत्सव
• 75 वर्षे - अमृत महोत्सव
• 100 वर्षे - शतक महोत्सव
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 12 views🌐 marathi स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला, भारताचे राष्ट्रपती "राष्ट्राला संबोधित" करतात. १५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान हे दिल्लीतील लाल किल्ल्याच्या ऐतिहासिक स्थळाच्या तटबंदीवर भारतीय ध्वज फडकावतात .
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 22 views🌐 marathi भारताच्या स्वातंत्र्याला आता 75 वर्षे पूर्ण झाली.
अमृत महोत्सव साजरा करण्याची जबाबदारी देशाने आपल्या सगळ्यांवर सोपविली आहे हे आमचे भाग्य आहे. या महोत्सावाबाबत ज्या आशा-अपेक्षा आहेत, ज्या सूचना येत आहेत त्या सर्व आशा-अपेक्षा आणि सूचना पूर्ण करण्यासाठी ही समिती अथक
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi मराठी साहित्य, समाज आणि संस्कृती' हा डॉ. आनंद यादव यांचा तिसरा समीक्षा ग्रंथ.
पूर्ण वाचा →📂 सामाजिक🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi भारतीय साहित्यशास्त्रात मम्मटाने १. यश, २. अर्थप्राप्ती, ३. व्यवहारज्ञान, ४. अशुभनिवारण, ५. कान्तासंमित उपदेश, ६. उच्च आनंद ही प्रयोजने सांगितली आहेत.
१. यश- यश याचा अर्थ कीर्ती असून लेखनामुळे लेखकाला कीर्ती मिळते असे हे प्रयोजन मानते. मात्र लेखक कीर्तीसाठी लिहितो
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi अमृत महोत्सव (Platinum jubilee - प्लॅटीनम जुबली) म्हणजे ७५ वा वर्धापन दिन होय. याला अमृत जयंती किंवा पंताहत्तरावी जयंती असे सुद्धा म्हणतात. हे लोक, घटना आणि राष्ट्रांना विविध प्रकारे लागू केले जाते. एखाद्या घटनेला ७५ वर्ष पूर्ण झाल्यास अमृत महोत्सव
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 69 views🌐 marathi 100 वर्षाला काय म्हणतात?
वर्ष व महोत्सव
• 25 वर्षे - रौप्य महोत्सव
• 50 वर्षे - सुवर्ण महोत्सव
• 60 वर्षे - हीरक महोत्सव
• 75 वर्षे - अमृत महोत्सव
• 100 वर्षे - शतक महोत्सव
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 107 views🌐 marathi